मुंबई -चिरंजीव अँड रेस्टॉरंटआणि जयप्रीत या डान्स बार वर समाजसेवा शाखेच्या अधिकार्याने छापा टाकून कारवाई केली .त्यामध्ये पोलिसांनी 34 बारबालाची सुटका तर दोन मॅनेजर सर्व अटक करून कारवाई केली .दोन्ही ठिकाणावरील कारवाईमुळे डान्सबार चालकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे .चिरंजीव बारमध्ये पहिल्या मजल्यावरील मेकअप रूमच्या लगत सोळा बाय आठ फुटाच्या रूममध्ये 17 बारबाला सापडल्या .
Similar Posts
३० दिवसात हजर झाले नाही तर संपत्ती जप्त करणार- परमवीर सिंग फरार घोषित
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांना वॉन्टेड असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना काल न्यायालयाने फरार घोषित केले.आता ३० दिवसांच्या आत जर ते हजार झाले नाहीत तर त्यांची मुंबई आणि चंदीगड येथील सर्व संपत्ती जप्त होणार आहे.१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तसेच ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळण्याचा परमवीर…
प्रभादेवीत शिवसेना – शिंदेसेनेत राडा होणार होता
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या शाखेवरुन स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा वाद झाला. प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ देखील आता समोर…
मलिक विरुद्धच्या मोर्चात भाजप नेत्यांना अटक व सुटका
मुंबई/ सध्या ई डी च्या अटकेत असलेले अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. काल आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा दरम्यान भाजपने मोर्चा काढला होता तसेच जोवर मलिक राजीनामा देत नाही तोवर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराही भाजपने दिला आहेनवाब मलिक यांच्यावर मनी लंद्रिंग प्रकरणी ई डी…
राष्ट्रपतींच्या निर्णयाला तामिळनाडू सरकारचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नवी दिल्ली/वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत तामिळनाडू सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी, तामिळनाडू सरकारने एक विधेयक मांडले होते ज्यामुळे पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ची आवश्यकता रद्द झाली असती. तथापि, राष्ट्रपतींनी या विधेयकाला स्थगिती दिली होती, ज्याला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.तामिळनाडू सरकारने न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, आणि…
औरंगजेब क्रूर द्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते – जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने हिंदुत्ववादी संतप्त
मुंबई – अजित पवारांनी संभाजी महाराजांच्या विरोधात केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे . ते म्हणाले औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते त्यांच्या या विधानावरून हिदुत्ववादी संतप्त झाले आहेतजितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर…
आरपीआय अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटीची निवड – मुंबई जनसत्ता प्रतिनिधीचा नेत्यांना रोखठोक प्रश्न – मुंबईतील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्याना जबाबदार कोण?
मुंबई : आर पी आय आठवले गटासोबत कार्यरत असणारे जेष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अधिकृत निवड करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सोहेल शेख, खुदुसभाई फारुखी, रफीक…
