मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत विभागाने आपला लावला आणि दीपक शर्मा याल अटक केली आणि त्याच्यावर भ्रष्टाचार विरोधी कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Similar Posts
कुवेत मध्ये इमारतीला आग ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू – ५० हून अधिक जखमी
मंगाफ – कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील ५ केरळचे रहिवासी होते. या अपघातात 30 भारतीयांसह ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मात्र ४० भारतीयांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.या अपघातात 30 भारतीय जखमी झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. त्यांनी…
सरकारने लॉटरी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा-
सरकारने लॉटरी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा ।- विलास सातार्डेकरमुंबई -महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावाला राज्यातील हजारो लॉटरी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला असून सरकारने लॉटरी बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास विक्रेत्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी आज मुंबई मराठी संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.१९६९…
ईडीच्या विरोधात जेलभरो आंदोलन करणार
पुणे – ईडीच्या कारवायांच्या विरोधात ठाकरे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ईडीविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी ईडी आणि केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. तसेच जलभरो आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. ईडीचे सत्यव्रत नावाचे…
रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा
मुंबई दि. २९: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती आणि…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले
मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांची तकलादू एकी-सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे
केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची मनमानी यामुळे भाजपला देशात सक्षम पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटते आहे. त्यासाठीच विरोधी पक्षाच्या एकजुटिकडे लोक डोळे लावून आहेत. पण विरोधी पक्ष तात्पुरते एकत्र येतात आणि पुन्हा आल्या वाटेने माघारी जातात त्यामुळे विरोधकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडे सक्षम आणि विश्वासू नेतृत्व नाही इंदिरा…
