मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत विभागाने आपला लावला आणि दीपक शर्मा याल अटक केली आणि त्याच्यावर भ्रष्टाचार विरोधी कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Similar Posts
स्पोर्ट्सफिल्डला अजित घोष ट्रॉफीचे विजेतेपद
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुनम राऊत (45) आणि ऑफस्पिनर समृद्धी राऊळ (19 धावांत 3 विकेट्स) यांच्या चमकदार खेळाच्या बळावर स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्याचा 9 विकेटने पराभव करून अजित घोष स्मृति चषक महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद सहज जिंकले. स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पोलीस जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना 20…
रंगकर्मींचे आंदोलन
रंगभुमीला चालना मिळावी म्हणून आज रंगकर्मींनी मुंबईमध्ये परळ येथे दादासाहेब फाळके पुतळ्याजवळ आंदोलन केले. करोनामुळे अनेक कलाकारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणुन रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांच्यातर्फे आज राज्यभरातील लोककलावंत तंत्रज्ञ लावणी कलावंत भारूड कलावंत या निमित्ताने एकत्र आले होते. रंगकर्मींनी आपल्या मागण्यांचे निवेदन यापुर्वीच सरकारला दिले होते पण काहीच कृती न झाल्याने हे आंदोलन…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभा अधिवेशनात सरकारची कसोटी
मुंबई/ आजपासून मुंबईत राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.मात्र शिवसेना भाजपतील संघर्ष पाहता हे अधिवेशन वादळी ठरणार असून 11 मार्चला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पात जनतेसाठी काय वाढून ठेवले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने विधी मंडळाचे पूर्ण वेळ अधिवेशन…
राज ठाकरे यांचा हिंदू राष्ट्र अजेंडाकडे वाटचाल
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. भेटीवेळी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण देण्यात आलं आणि राज ठाकरे यांनीही ते स्वीकारलं आहे. राज ठाकरे डिसेंबर मध्ये अयोध्येचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मागील दोन वर्षापासून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यानंतर…
सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
मुंबई – जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने (तत्काळ) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपल्या इच्छांना…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
