मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत विभागाने आपला लावला आणि दीपक शर्मा याल अटक केली आणि त्याच्यावर भ्रष्टाचार विरोधी कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Similar Posts
भारताच्या लोकसंख्या शास्त्राचे प्राक्तन काय ?”
सप्ताहात संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने “जागतिक लोकसंख्येचा दृष्टिक्षेप”( वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स) बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारताला विकासाची खूप मर्यादित संधी असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारताच्या लोकसंख्या शास्त्राचे प्राक्तन म्हणजे नशीब काय आहे ?’ याचा घेतलेला हा वेध. संयुक्त राष्ट्र संघाने गेल्या सप्ताहामध्ये जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने भविष्यातील जागतिक संभाव्य…
अटक टाळण्यासाठी नितेश राणे सत्र न्यायालयात
मुंबई/ विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव म्य्यावं असा आवाज काढणारी नितेश राणे एकीकडे सत्ताधारी आमदारांनी निलंबित करा अशी मागणी केली ते दुसरीकडे कणकवलीतील शिवसेना कार्यकर्ते परब यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा मास्टर माईंड नितेश राणे असल्याची जबानी जखमी परब यांनी दिल्याने शिवसेनेने नितेश राणे यांच्या विरोधात कांनकवली पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल…
कर्ज घेऊन योजना राबवणे म्हणजे राज्याच्या विकासाला खीळ घालणे – बाळा नांदगावकर
मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना बाळा नांदगांवकर म्हणाले की हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आहोत. पण आम्ही कुणा एकाच्या बाजूने नाही. दोघेही आम्हाला सारखेच आहेत. परंतु शिवसेना कोणतीही असो ठाकरेंच्या घरातील कुणी निवडणुकीच्या मैदानात उतरला असेल; तर…
उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150
मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहेमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन…
जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री होणार
श्रीनगर/जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे मात्र या निवडणुकीत मतदारांचा भाजपाकडे आहे त्यामुळे भाजपाची सत्ता आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच हिंदू मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहेजम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक स तीन टप्प्यांमध्ये पार पडली त्यानंतर आठ तारखेला मतमोजणी आहे यावेळी जम्मू काश्मीर मधील जनतेने उस्फुर्त असे मतदान केलेले आहे खास करून जम्मूमध्ये…
इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटींचा फटका
मुंबई /गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांचा…
