मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन
दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि…
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
मुंबई- जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सध्या राज्यातील शासकीय, निम-शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शालेय शिक्षकांचाही समावेश आहे. शाळेतील शिक्षक संपावर गेल्याने शाळांमध्ये शुकशुकाट असून काही ठिकाणी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून दहावी आणि बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, इतर वर्ग संपामुळे बंद आहेत. दोन वर्ष शाळा – महाविद्यालय बंद राहिल्याने…
उल्हासनगर शहराचा ७२ वा वर्धापन दिवस साजरा ,
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहराची स्थापना ८ ऑगस्ट १९४९ साली झाली आहे . तेव्हा पासुन या शहराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतो . आज उल्हासनगर शहर ७२ वर्षाचे झाले असुन मोठ्या धामधुम मध्ये ७२ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे . यावेळी महापौर . उपमहापौर . उपायुक्त . स्थायी समिती सभापती. शिक्षण विभागाच्या…
रामदास कदम यांच्या या मागणी नंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात मोठा वाद
मुंबई/दिशा सालियन या मृत्यू प्रकरणात न्यायालयात गेलेल्या दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांचीही नारकोटेस्ट करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे रामदास कदम यांनी म्हटले आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सर्व नेत्यांना संपवण्याचे कटकारस्थान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याची शिक्षा त्यांना…
मुंबईतील शाळा एक दिवसांआड भरणार
मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात…
भाजप च्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या तरच विचार करू फडणविसांची क्रॉंग्रेसला अट
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केल्याचे समजते . मात्र उमेदवार मागे घेण्याच्या बदल्यात भाज्पच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी अट भाजपने घातली आहे . त्यामुळे कॉँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे .कोंग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव…
