मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत त्यातील 70 मुंबई शहरात 104 पूर्व उपनगरात आणि 163 पश्चिम उपनगरात आहेत आणि नेहमी प्रमाणे या सर्व इमारतींना पालिकेने नोटीस दिलेली आहे पण नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपली का? या धोकादायक इमारतींचा पुनरविकास वर्षणंवर्ष रखडलेला आहे.आज काल बिल्डर लोक ज्या पद्धतीने जागा हडप करीत आहेत ते पाहता लोकांच्या मनात भीती आहे जर आपण पुनर्विकास करण्यासाठी आपली इमारत एखाद्या बिल्डरच्या हवाली केली तर तो आपल्याला पुन्हा घर देईल की नाही याची लोकांच्या मनात खात्री नाही त्यामुळे लोक आपली राहतो जागा सोडायला तयार नाहीत बिल्डिंग पदुला असली तरी त्यातच राहतात त्यामुळे अशा मोडकळीस आलेल्या इमारती मधील रहिवाश्यांना पालिकेने किंवा सरकारने विश्वास द्यायला हवा.त्यांना लेखी स्वरूपात सरकारकडून आश्वासन मिळायला हवे.तरच लोक मोडकळीस आलेल्या इमारती खाली करतील दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यातील बहुतेक खाजगी मालकाच्या आहेत आणि हे मालक काही मोडकळीस आलेल्या इमारतीकडे लक्ष देत नाहीत उलट त्यांचा या इमारतीमधील जुन्या भाडेकरूंना हाकलून इमारतीची जागा कोट्यवधी रुपयांना बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि म्हणूनच लोक इमारती खाली करीत नाहीत परिणामी मुंबईतील मोडकळीस आलेल्या ईमारतीय प्रश्न पावसाळ्यात खूपच गंभीर बनत आहे म्हाडा किंवा एस आर ए या सरकारी गृहनिर्माण संस्थांवर लोकांचा विश्वास नाही कारण एस आर ए योजने अंतर्गत ज्या ज्या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत त्याला त्याला दहा दहा वर्ष झाली तरी ते पूर्ण झालेले नाहीत परिणामी लोक संक्रमण शिबिरातील खुराड्या मध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत .ज्यांनी संक्रमण शिबिरातील खोल्या घेतल्या नाहीत त्यांची बिल्डर भाडी थकवतोय अशी आज परिस्थिती आहे म्हणूनच धोकादायक इमारतींमधील लोक आपली घरे खाली करीत नाहीत परिणामी पावसाळ्यात मोठे अपघात होतात आणि लोकांचा जीव जातो त्यामुळे ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे .
Similar Posts
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर – ठाण्याच्या रस्त्यावर मोठा उद्रेक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर…
मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना – ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही – मोदी
जहिराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा मुस्लिम आरक्षणावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना ओबीसीमधून किंवा एससी, एसटीमधून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.तेलागणं येथील जहीराबाद येथे आयोजित जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, वोट बँकेसाठी काँग्रेस संविधानाचा अवमान करत आहे. परंतु मी त्यांना एक सांगतो, जोपर्यंत…
शनिवार निकालाचा दिवस! कर्नाटकात सत्तांतर अटळ
बंगळुरू/ शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटक विधासभेसाठी झालेल्या 224 जागांचा निकाल जाहीर होणार आहे एक्झिट पोल क्या सर्व नुसार कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक 120 ते 140 जागा मिळणार आहेत तर भाजपला 80 जागांवर समाधान मानावे लागेल त्यामुळे कर्नाटकातील भाजपची सत्ता जाणार असे एक्झिट पोल वरून दिसत आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झाले होते…
जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची शाळेतून हकालपट्टी
नवी मुंबई : शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर शाळा प्रशासनानं कठोर पाऊल उचलतं ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे. यामुळं खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील वाशी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.माध्यमांतील वृत्तानुसार, सोमवारी सकाळी शाळेतील बाथरुममध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्याचं सूत्रांकडून सांगितलं…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
काश्मीर फाईल चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग केला मोकळा -हायकोर्टाने फेटाळली याचिका
काश्मीर फाईल या चित्रपटाचे कथानक काश्मिरी पंडितांना 1990 मध्ये काश्मीर मधून केलेल्या तर आंतरावर व परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट सत्य घटना वर आधारित आहे चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला आक्षेप घेत उत्तर प्रदेश रहिवासी इंतेजार हुसेन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालय धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली होती. काश्मिरी पंडित यांच्या जीवनावर आधारित असलेली…
