पवारांच्या विरोधात धनगरी एल्गार
सांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे
Similar Posts
किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
वाशीम/ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल वाशिम मध्ये शिवसैनिकांनी दगडफेक केली सुदैवाने यात सोमय्या यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही मात्र या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला आहेशिवसेनेच्या वाशिम च्या खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टिकलl बोर्ड या कारखान्याच्या माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला असून या प्रकरणी त्यांची चौकशी करावी अशी मागणी…
पालिका अधिकाऱ्याला ४ हजाराची लाच घेताना अटक
मुंबई – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात . ते खरेच आहे. पालिका अधिकाऱ्यांना गलेलठ पगार मिळतो तरीही चिरीमिरी घेण्याचा हलकटपणा त्यांच्यातून काही जात नाही. पालिकेच्या टी विभागातील घनकचरा विभागाचे वित्तीय अधिकारी निर्वाना तेलगुटे याला एका कंत्राटदार महिलेकडून ४ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिका अधिकारी कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतात…
दोन टप्प्यांत पूर्ण होणार जनगणना – केंद्र सरकारने अधिसूचना केले जारी
दिल्ली- केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे ही जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६पासून सुरू होईल, ज्यामध्ये जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या प्रदेशांचा समावेश असेल. दुसरा टप्पा १ मार्च २०२७पासून सुरू होईल.अधिसूचनेमध्ये म्हटले आहे, “जनगणना अधिनियम,…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासह बब्बर खालसाच्या चार अतिरेक्यांना अटक-महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट फसला
कर्नाल/ महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोग्याचा वाद सुरू आहे . त्यामुळे परिस्थिती काहीशी संवेदनशील बनलेली असतानाच महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याचा कट फसल्याचे उघडकीस आले असून कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासाह बब्बर खालसा चे चार दहशतवादी पोलिसांच्या हाती लागलेत .फीरोजपुर येथून एक इनोव्हा कार दिल्लीच्या दिशेने निघाली आहे आणि त्यात काही संशयास्पद लोक आहेत अशी माहिती हरयाणा पोलिसांना…
गणेश दर्शनाचा गोडवा भेटी गाठी वाढवा
राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी काय करतील याचा नेम नाही.सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू आहे.अशावेळी गणपतीच्या दर्शनाला निमित्ताने कोणाच्याही घरी जाता येते मग तो मित्र असो की शत्रु असो ! हाच एक मोका असतो त्याच्या घरी जाऊन त्याला आपलेसे करण्याचा ! त्यामुळे ही दर्शन डिप्लोमसी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे गट एकत्र आलेले असले तरी…
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. 25 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
