पवारांच्या विरोधात धनगरी एल्गार
सांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे
Similar Posts
वयोमर्यादा ओलांडलेल्याचेही पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होणार
मुंबई/. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी सरकारने गुडन्यूज दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता, या भरतीमध्ये सन २०२२ पासून २०२५ पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती…
ऑपरेशन सिंदूरच्या दसक्याने दहशतवाद्यांचे जम्मू काश्मीर मधून पलायन
श्रीनगर/पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी त्यांचे तळ पीओकेहून हलवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण सूत्रांतील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी संघटना आता पीओकेला सुरक्षित आश्रयस्थान मानत नाहीत.एप्रिल महिन्यात पहलमाग येथे नृशंस दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागिरक मारले गेले. यानंतर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयखाजगीकरणाच्या दिशेने..
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि त्याचा सरकारी महसुली उत्पन्न वर झालेला परिणाम यामुळे देशातली परिस्थितीच बिघडून गेली आहे .एकट्या महाराष्ट्राच्या पुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे त्यामुळे सरकारची कर्मचाऱ्यांचा पगार देतानाही दमछाक होतेय .ही वस्तुस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांनी सुधा समजून घेणे आवश्यक आहे पण तसे न करता आपल्या मागण्यांसाठी उठसूठ संप करायचे…
शरद पवारांचा दोन्ही गटांना सल्ला!- दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील सध्याची तणावाची स्थिती पाहता दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यात जर भडकाऊ भाषणे झाली तर त्याच्या प्रतिक्रिया समर्थकांमध्ये उमटतील आणि त्यातून मोठा राडा होऊ शकतो .परिणामी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते म्हणूनच दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा असा वडीलकी चां सल्ला शरद पवार यांनी दोन्ही गटांना दिला आहेशिवसेनेत मोठी फूट…
निवडणुकीचा भरला बाजार बंडखोरी आरपार
येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीकडे पाहता, निवडणुकीच्या नावाने जे काही सुरू आहे ते अत्यंत क्लेशदायी आहे .यालाच का लोकशाही पद्धतीची निवडणूक म्हणायचे? या निवडणुकीत पक्षाशी बेईमानी करणारे, मतदारांशी गद्दारी करणारे, आणि लोकांना फसवणारे मोठ्या संख्येने निवडणूक लढवत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे मिळून जवळपास 50 बंडखोर…
पालिकेकडून मुंबईतील ४ ठिकाणी कबूतरखाण्यांना परवानगी स्थानिकांचा मात्र विरोध
मुंबई / स्थानिक मराठी जनतेचा विरोध डावलून महानगरपालिकेने अखेर कबुतरखान्यांबाबत मोठा निर्णय घेत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे.मात्र पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना…
