पवारांच्या विरोधात धनगरी एल्गार
सांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे
Similar Posts
१५ जूनपासून सर्व बोईंग विमानांची तपासणी होणार
नवी दिल्ली/अहमदाबाद मध्ये बोईंग विमानाच्या टेक ऑफ नंतर जो भीषण अपघात घडला होता, त्या अपघातानंतर आता भारतातील सर्व ३७ बोईंग विमानांची टेकऑफ पूर्वी तपासणी करण्याचा निर्णय डी जी सी ए ने घेतला आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदाबाद मध्ये जाऊन, घटनास्थळाची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना…
बारावीचा निकाल ९९.६३ टक्के
मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झालीयंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले…
पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले पालघर नाशिक मध्ये रेड अलर्ट जारी -पुढील 2 दिवस धोक्याचे – शाळा बंद !
मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये…
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल
मुंबई/राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून ९ फेब्रुवारी…
मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .
मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू…
सक्षम उमेदवारांना डावलण्याच्या हालचाली सुरू असल्याने मुंबई काँग्रेसमध्ये असंतोष ?
मुंबई/यंदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र अवस्था आणखीनच वाईट होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आल्याचे बोलले जात आहे. कारण पक्षासाठी दिवस रात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नको त्यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली…
