पवारांच्या विरोधात धनगरी एल्गार
सांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे
Similar Posts
हुबळीचे प्रकरण पेटले – महिला आयोगाची सरकारला नोटीस
हुबळी/कर्नाटकच्या हुबळी मधील नेहा हिरेमठ प्रकरण पेटले आहे.राज्य महिला आयोगाने पीडित कुटुंबाची भेट घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे तसेच या प्रकरणामुळे संपूर्ण कर्नाटकात तणाव आहेकर्नाटकातील हुबळी चे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची एमबीए मध्ये शिकणारी कन्या नेहा हिच्यावर फय्याज नावाचा तरुण एकतर्फी प्रेम करीत असे पण ती त्याला भाव देत नव्हती त्याच रागातून त्याने…
आमदार अपात्रतेवरची सुनावणी संपली -१० जानेवारीपर्यंत निकाल लागणार ?
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती…
उद्याच्या महामोर्चाची तयारी पूर्ण
मुंबई/महापुरुषांचे वारंवार होणारे अपमान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोमई याची महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून जेजे हॉस्पिटल ते सी एस टी दरम्यान महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात शिवसेना ‘काँग्रेस ‘ राष्ट्रवादी ‘ समाजवादी पार्टी ‘ दोन्ही कम्युनिस्ट ‘ बसपा ‘ शेकाप आणि या पक्षांशी सलग्न असलेल्या सर्व…
पालिका बी विभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोहंमद अली रोडचे रस्ते चारचाकी फेरीवाल्यांनी बळकावले- अतिक्रमण निर्मूलन खाते झोपत ?
मुंबई/ सध्या मुंबईत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले असून मोहंमद अली रोड परिसर अगदी क्रॉफर्ड मार्केट पर्यंतच्या फूटपाथवर -रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. काही फेरीवाल्यांनी तर रस्त्यावरच दुकाने थाटली असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे फेरीवाल्यांमुळे चार चाकी वाहनाच्या वाहतुकीला मोठा अडथळा होतो परिणामी ट्रॅफिक जाम होते या फेरीवाल्यांमुळे पालिका बी अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांना हप्ते…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअयोध्या दौरा रद्द करण्याच्या कारणाचा राज ठाकरेंकडून खुलासा -आमच्यासाठी सापळा रचला होता
पुणे/ मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी सापळा रचण्यात आला होता आणि तसे झाले असते तर मुंबईत निवडणुकीच्या वेळी त्यांना मैदान मोकळे झाले असते म्हणूनच मी अयोध्या दौरा रद्द केला.असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे शरद पवार आणि एम आय एम यांच्यावरही कडाडून टीका केलीराजं ठाकरे यांनी सांगितले की सध्या पावसाळा…
जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला ३ जखमी
प्रजासत्ताक दिनावर दहशतवादाचे सावटदिल्ली/ आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दीन आहे मात्र या दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीर मध्ये दशतवाद्यानी ग्रेनेड हल्ला केला त्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत तसेच गुप्तचर संघटनांनी सुधा पर्जस्त्तक दिनी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे देशभर सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून पर्जासत्तक दिणावर दहशतवादाचे सावट आहेप्रजाासत्तक दिनी देशभर विविध कार्यक्रमांचे…
