मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि कंत्राटदारांची कमाची शमता या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायचे असतात पण अशा मोठ्या कांत्रातातून पैसे खायला अधिक वाव असल्याने कामे झटपट मंजूर करून घेतली जातात आणि त्यात मुंबईकरांच्या पैशाची माती होते.
Similar Posts
बेरोजगार व सेवा संस्थांना डावलन्याच्या पालिकेचा कृती विरुद्ध फेडरेशन संतप्त-अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार माहिती घेणार
मुंबई/ पालिकेच्या 24 वॉर्डातील कामाचा चांगला अनुभव असतानाही कामगार पुरवण्याचे कंत्राट बेरोजगार व सेवा संस्थांना न देता ,खाजगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत त्यामुळे बेरोजगार व सेवा संस्था सहकारी फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.सध्या नायर रुग्णालयात 470 पुरुष आणि124 महिला असे 594 कामगार पुरवले जाणार आहेत आणि त्याचा कालावधी 1 वर्षांचा आहे .मात्र…
मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने तणाव -हिंदुत्ववादी संतापले ! आज कोल्हापूर बंद
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेका विरोधात उभे ठाकले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर संबंधितांवर कारवाई सुरू झाली असल्याने बंद केला जाऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. शहरातील सदर…
फडणवीस दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार
मुंबई/ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर फडणवीस संतप्त झाले आहेत . मलिक यांनी लवंगी बार फोडून मोठा आवाज झाल्याचा आव आणला आहे पण मी मात्र दिवाळी नंतर मोठा बॉम्ब फोडणार आहे असे फडणवीस यानी सांगितले .मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्नीचा ड्रग पेडलर बरोबर चा फोटो शेअर केला होता मात्र तो चार वर्ष…
“हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज”
भारत सरकारने पोलिओ, एचआयव्ही एड्स तसेच देवी अशा विविध रोगांविरुद्ध अनेक दशके सर्वंकष उपायोजना करून त्याचे समूळ उच्चाटन केलेले आहे. मात्र त्याच वेळी आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 51 टक्क्यांच्या जवळपास म्हणजे सुमारे 74 कोटी लोकांना हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलिरियासिस – एलएफ- Lymphatic Filariasis) होण्याचा गंभीर धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या आरोग्य विषयक गंभीर…
राज्य सभेतील विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित
दिल्ली/ शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर मागील पावसाळी अधिवेशनात सभागृहात गोंधळ घालणारे राज्य सभेतील विरोधी पक्षाच्या १२खासदारांना काल संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले यात काँग्रेस चे ६,शिवसेना आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन तर दोन्ही कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराच्या समावेश आहेमागील अधिवेशनात या खासदारांनी सभापतींच्या कागद फेकले होते तसेच सभापतींच्या समोरील वेलं मध्ये उभे राहून घोषणाबाजी केली…
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार? मदतीबाबत सरकारचे केवळ आश्वासन
मुंबई/ गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे.मात्र सरकार अजूनही ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही .मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी,…
