मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि कंत्राटदारांची कमाची शमता या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायचे असतात पण अशा मोठ्या कांत्रातातून पैसे खायला अधिक वाव असल्याने कामे झटपट मंजूर करून घेतली जातात आणि त्यात मुंबईकरांच्या पैशाची माती होते.
Similar Posts
१७ ऑगस्टला शाळांची घंटी वाजणार
मुंबई/ महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोंनाची पोजिविटी रेट आता कमी झालाय त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत म्हणूनच आता शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग सक्रिय झाला असून पुढच्या आठवड्यात शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर त्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्यानंतर शाळा सुरू होतील मात्र १७ ऑगस्टला…
कै. माधवराव भोसले यांची 15 वी पुण्यतिथी साजरी
मुंबई/ सुरक्षा रक्षक कायदा मंडळाचे जनक संस्थापक माधवराव भोसले यांची 17 मार्च 2022 रोजी भांडुप युनियन ऑफिस व सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा येथे 15 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली .यावेळी भांडुप युनियन कार्यालयात श्रीमती नंदाताई भोसले, ad. अजिंक्य भोसले,कृष्णा भोसले , भोर व कार्यकर्त्यांनी दिवंगत माधवराव भोसले यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना…
राज्यातील निवासी डॉक्टर पुन्हा संपावर
मुंबई/उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर आज पासून पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत त्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहेडॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ आणि इतर मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीला डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतला होता परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांच्याबरोबर बैठक झाली मात्र त्यात कोणत्याही तोडगा…
एमपीएससीने निवडलेल्या १११ उमेदवारांना इडब्ल्यूएसची सवलत नाकारली
मुंबई- – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवडलेल्या १११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्चं न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज संतप्त झाला असून त्यांनी नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित केलेल्या वाय बी चव्हाण सेंटर मधील कार्यक्रमात गोंधळ घातला .आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे.. मराठा मोर्चा समन्वयक आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजेवणावळी चां निमित्ताने तिन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न
महा विकास आघाडीची आज डिनर डिपॉलमसीदिल्ली / महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील नाराजाना चुचकरण्यासाठी आज दिल्लीत महाविकस आघाडीच्या नेत्याची एक डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे या डिनर पार्टीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र येणार आहेतमहा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या adij वर्षात काहींना काही…
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचा शपथविधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून २४३ जागांपैकी २०२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून…
