मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती व सूचना विवरण राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहे २६ फेब्रुवारीला या हरकती व सूचनांची अंतिम सुनावणी होईल असा एकंदरीत कार्यक्रम असून पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग या दोन्हीकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या एकूण रचनेची सुरू झालेली तयारी पाहता आता आता लवकरच निवडणूक आयोग मुंबईसह राज्यातील सर्व १८ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल असे दिसतेय.
Similar Posts
मतदानाला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. ९ डिसेंबर १९४६ पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या १४१ दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. ३ नोव्हेंबर १९४७ पण हा काही अंतिम मसुदा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण १२ सत्रं…
अनिल देशमुख यांचा सीबीआय अहवाल लिक – देशमुखांच्या वकिलास ,सीबीआय अधिकान्यालाही अटक
मुंबई/ माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाचा सीबीआय अहवाल लीक केल्या प्रकरणी देशमुख यांचा वकील आनंद डागा आनी सीबीआय मधील एक सब इन्स्पेक्टर अभिजित तिवारी यांना अटक करण्यात आली असून सीबीआय न्यायालयाने त्यांना ६ सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत त्यांची सध्या कसून चौकशी सुरु असून त्यांनी जर तोंड उघडले तर अनिल…
पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा- युपी मध्ये ७ टप्प्यात निवडणूक १० मार्चला निकाल
मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात…
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटही शिवाजी पार्कच्या मैदानात
मुंबई/ खरी शिवसेना कोणाची यावरून आता ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यात न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई सुधा अटळ आहे आणि त्याला निमित्त ठरणार आहे दसरा मेळावा हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत दोन्ही गट आता ठाम आहेतदसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू आहे पण शिवसेनेतील बँडच्या नंतर आता खरी शिवसेना कोणाची यावरून…
दहीहंडीला गालबोट ६५ हुन अधिक गोविंदा जखमी
मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गोपाळकाला साजरा करण्यात आला. मुंबईत वेगवेगळ्या भागात हंडी फोडताना ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झालेतमुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली….
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
