मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती व सूचना विवरण राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहे २६ फेब्रुवारीला या हरकती व सूचनांची अंतिम सुनावणी होईल असा एकंदरीत कार्यक्रम असून पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग या दोन्हीकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या एकूण रचनेची सुरू झालेली तयारी पाहता आता आता लवकरच निवडणूक आयोग मुंबईसह राज्यातील सर्व १८ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल असे दिसतेय.
Similar Posts
मेट्रो बनली शाकाहारी मटण मच्छी नेण्यास बंदी
मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक…
सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची चौपाट्यांवर तुफान गर्दी
मुंबई – वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि मावळणाऱ्या सूर्याला निरोप देण्यासाठी शेकडो लोक चौपाट्यांवर जमले होते. मुंबईच नव्हे देशभरात हेच चित्र होतं. शेकडो लोक कुटुंबकबिल्यासह समुद्रावर जमले. मावळणारा सूर्य सर्वांनी डोळेभरून पाहिलामुंबईकर २०२३ या सरत्या वर्षाला आज आपण निरोप देत आहेत आणि नव्या आशेनं २०२४ मध्ये पाऊल टाकणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप…
नीतेश राणे यांना न्यायलायचा दणका ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कणकवली/ संतोष परब या शिवसैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी नितेश राणे याचा जामीन अर्ज काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला त्यामुळे आता नितेश राणी आज उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे .तिथेही जर त्याचा जमीन अर्ज फेटाळला तर मात्र तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण तेवढं तो करणार नाही हायकोर्टात त्याला जमीन नाही मिळाला तर त्याला…
सपने नही हकीकत बुनते है -इसलिये तो सब मोदीको चुभते है -लोकसभेसाठी भाजपची टॅग लाईन जाहीर
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. स्वतः पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. सपने नही हकीकत बुनते है इसीलिये तो सब मोदीको चुभते है ! अशी टॅग लाईन तयार करण्यात आली आहे . आणि विशेष म्हणजे २२ जानेवारीला रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे…
मराठा आरक्षण! राज्य सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेबरला निकाल ?
मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज गेली अनेक वर्ष ज्या मराठा आरक्षणासाठी लढतोय त्यावरचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर राज्य सरकारने जी पुनर्विचार . सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु…
