मुंबई/ गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसल्याने बलात्काराच्या सारखे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत काल भल्या पहाटे गोवडीच्या शिवाजी नगर भागातील रोड क्रमांक १३येथे चार तरुणांनी कॅट्रिंगचे काम करणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला ती रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या तरुणाने तिला जवळच असलेल्या खोलीत नेले .त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे आत गेले आणि चौघांनी तिच्यावर बलात्कार केला या घटनेनंतर त्या मुलीचा आरडाओरडा एकूण लोक जमले आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलेे. पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई करून दोघांना अटक केली असून दोघे फरारी गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी १० पथके तयार केली असून आरोपींचा शोध सुरू आहेे.
Similar Posts
पालिका निवडणुकीत भाजपची बाजू मजबूत
मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे नवी मुंबईत वितरण
माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास…
छांगुर बाबाचे पुण्यातही मोठे कांड! १५०० हिंदू मुलींचे धर्मांतर
पुणे /देशविरोधी कृत्य आणि अवैध पद्धतीनं धर्मांतरणाचा आरोप असलेल्या जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि त्याची साथीदार नितू उर्फ नसरीन यांना उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.छांगूर बाबा हा उत्तर प्रदेशच्या बलारामपूर जिल्ह्यातल्या मधपूरमधील रहिवासी आहे.समोर आलेल्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत तब्बल 1500 पेक्षा अधिक हिंदू मुलींचं…
मंदीची अमेरिकेत नांदी; भारताला सुवर्णसंधी!
करोना नंतरच्या दोन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर सर्व देशांना भरपूर आर्थिक फटके बसले. २०२२ च्या प्रारंभी सुरु झालेल्या युक्रेन व रशिया युद्धापोटी संपूर्ण जग वेठीला धरले गेले. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत भारताची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अन्य सर्व देशांच्या तुलनेत उजवी आहे. त्यामुळे भारताला जी-२० देशांचे अध्यक्षपद मिळण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवर भारताकडे नेतृत्वासाठी पाहिले जात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयही तर धोक्याची घंटी
राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मते फोडून भाजापने तिसरा उमेदवार निवडून आणला अगदी तशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय खेळी खेळून भाजपने त्यांच्याकडे पुरेशी मते नसतानाही पाचवा उमेदवार निवडून आणला.त्यामुळे महाविलास आघाडीतले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात समन्वय नाही त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची क्षमता नाही सते मध्ये असताना जर हे…
केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..
भिवंडी (आकाश गायकवाड महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस )
