मुंबई/ गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसल्याने बलात्काराच्या सारखे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत काल भल्या पहाटे गोवडीच्या शिवाजी नगर भागातील रोड क्रमांक १३येथे चार तरुणांनी कॅट्रिंगचे काम करणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला ती रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या तरुणाने तिला जवळच असलेल्या खोलीत नेले .त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे आत गेले आणि चौघांनी तिच्यावर बलात्कार केला या घटनेनंतर त्या मुलीचा आरडाओरडा एकूण लोक जमले आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलेे. पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई करून दोघांना अटक केली असून दोघे फरारी गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी १० पथके तयार केली असून आरोपींचा शोध सुरू आहेे.
Similar Posts
शांतता आणि संयम हीच शहिदांना श्रद्धांजली अमित ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई/पाकिस्तान बरोबरचे युद्ध केवळ स्थगित झाले आहे अजून संपलेले नाही त्यामुळे जल्लोष थांबवा शांतता आणि संयम हीच या युद्धातील शब्दाना श्रद्धांजली ठरेल असे अशा शब्दात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे नाराजी व्यक्त केली आहे.पण युद्धातील विजयाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपा वाल्यांना हे आवडलेले नाही त्यामुळे त्यांनी अमित ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली…
सत्ता संघर्ष – पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला
नवी दिल्ली – महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे . हे प्रकरण बोर्डावर प्रथम असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले .आता सात न्यायमूर्तीच्या घटनापिठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारीला होणार आहे .सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सोळा अपात्र आमदार बाबत सुनावणी झाली . सर न्यायाधीश चंद्रवृड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य घटनापीठ समोर सुनावणी झाली…
राज ठाकरे- आशिष शेलार भेट
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगत झाल्यानंतर विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोप, राजी-नाराजीपासून काही वेळासाठी दूर झालेली राजकीय मंडळी पुन्हा विधानपरिषद निवडणुकांसाठी सज्ज झाली. त्यामुळे, पुन्हा एकदा महायुती व महाविकास आघाडीतील शीतयुद्ध समोर आल्याचं दिसून आलं. त्यातच, भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला. मनसेनं अभिजीत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनिवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष -धनुष्य बाण कोणाचे आज फैसला
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात धनुष्य बाण या चीन्हावरून जो वाद सुरू झाला आहे त्यावर आज निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे धनुष्य बाण ठाकरेंना मिळणार की शिंदेंना की हे चिन्ह गोठवले जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्या बाबतच्या याचिकेसह धनुष्यबाण या निवडणूक चिन्हं बाबतची याचिका सुधा सर्वोच्च…
लाडक्या बहिणी साठी केंद्राची विमा सखी योजना
।नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आता नवीन योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदी यासाठी विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ९ डिसेंबर रोजी हरियाणामधील पानीपतमध्ये पंतप्रधान मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करतील. या योजनेत भारतीय जीवन विमा निगमची महत्त्वाची भूमिका राहील. विमा सखी योजने अंतर्गत महिलांना मासिक…
ई डी च्या रडार वरील नेत्याकडे सेना नेतृत्वाची पाठ- घोटाळेबाजांना मातोश्रीवर नो एंट्री!
मुंबई/ वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे ई डी च्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्यांना तूर्तास कुठलीही मदत करायची नाही असे धोरण शिवसेना नेतृत्वाने स्वीकारल्याचे दिसतेय . त्यामुळेच प्रताप सरनाईक यांच्यापासून भावना गवळी यांच्या पर्यंत कुणालाही सेना नेतृत्वाकडून मदत मिळेनाशी झालीय त्याचाच एक भाग म्हणून ई डी कडून चौकशीची नोटीस मिळालेल्या वाशिम च्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मातोश्रीवर अर्धा…
