



सरकार व जरांगे आपापल्या भूमिकेवर ठाम आंदोलन चिघळलेमुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे कारण जरांगे आणि सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.शिंदे समितीच्या अध्यक्षाने जरांगे यांची भेट घेतली पण ओबीसीतून आरक्षण घेण्यावर रांगा ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही .दरम्यान आज एका आंदोलकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाराजधानी मुंबईत सुरू असलेल्या मराठा…
मुंबई -किरीट सोमय्या यांनी दि -९ च्या पत्रकार परिषेदत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असं सोमय्या म्हणाले. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत ? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65…
भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याने चिंता नाहीनवी दिल्ली/खामेनी यांच्या मृत्यूमुळे पिसाळलेल्या इराणने आता जगावर आपला राग काढायला सुरुवात केली आहे.त्यासाठी इराणने जगाला ज्या मार्गाने तेलपुरवठा केला जातो त्या ते होर्मुज समुद्रधूनीचा मार्गच रोखून धरला आहे.त्यामुळे वेगवेगळ्या देशाचे अनेक तेल टँकर तिथे अडकून पडले आहेत.परिणामी जगभरात तेलाचा तुटवडा जाणवणार आहे पण भारताकडे मात्र पुढील २५ दिवस पुरेल…
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक – ८१ मध्ये पालिकेने बांधलेल्या भाजीपाला मंडई अधिकृत इमारतीच्या बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यामुळे, पालिकेच्या मार्केट इमारतीतील गाळे गाळेधारकांविना गेली ७ वर्षापासून पडुन आहेत. मार्केट बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यावर कारवाई करून, स्थानिक नागरिकांसाठी मार्केट सुरू करण्याची मागणी कांग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल यांनी केली आहे.शिरवणे गावातील वाढती लोकसंख्या लक्षात…
मुंबई (किसन जाधव) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या उपाय योजना केलेल्या आहेत त्यामध्ये सुसूत्रता नसल्याने पालिकेच्या आरोग्य सेवेतील काही रुग्णालयांमध्ये अधिक भार पडत होता खास करून मुंबईत कोवीड रुग्णांसाठी जे रिचर्डसन अँड कू्रर्डास कोविड सेंटर उघडण्यात आले होते. त्या ठिकाणी ऑक्सिजन ची पुरेशी व्यवस्था नसल्याने गंभीर कोवीड रुग्णांना नायर रुग्णालयात पाठवावे लागत होते. त्यामुळे…
मुंबई/प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांना बंदी घातली होती तरीसुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या इतर वस्तू विकल्या जातात .त्यामुळे या बेकायदा प्लास्टिक विक्रीला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाने प्लास्टिक विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. पालिका एफ नॉर्थ प्रभागाच्या अनुज्ञापन विभागाने माटुंगा येथे…