



नवी दिल्ली – अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली. यावेळी सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते आमनेसामने आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भूमिका मांडली. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल अडीच तास भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरच्या…
उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या उसाटणे गावात ३० एकर जागेवर डंपिंग ग्राउंडला शासनाने मंजुरी दिली असुन निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेल्या मलंगगड परिसराला धोका निर्माण झाला आहे. या डंपिंग ग्राउंड शेजारी गुरुकुपा विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच सभोवताली लोकवस्ती व आदिवासी वाडी असल्यानेही जागा…
मुंबई/ पालिकेत कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे मुंबईकरांचा पैसा कसा लुटला जातो हे अनेक वेळा उघडकीस आले आहे .आणि रस्त्याची कामे म्हणजे नोटा छापण्याची मशोनच असते.मुंनबईच्या रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.रस्त्याच्या कामात असाच एक मोठा झोल होणार होता पण अतिरिक्त आयुक्तां मुळे तो फसला.नागरी सुविधांच्या विविध कामांसाठी रस्त्यावर…
मुंबई/भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा होऊनही मंत्रिपदावर असलेले ,आणि कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! असे म्हणत शेतकऱ्यांच्या विरोधात वेगवेगळी विधाने करणारे, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातच मोबाईलवर रमी खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे . महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेला…
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
मुंबई – पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. टोलमाफीचे स्टीकर्स हे पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्यांमधून देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पांढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकासाठी, वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनाांना टोल माफ करण्याबाबत राज्य सरकारने…