मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही या नव्या नियमांमुळे गावी किंवा बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे लसीकरण झाल्यामुळे कोरोणाचं भलेही प्रादुर्भाव वाढला असला तरी कोरोनाची ताकत कमी झाली आहे त्याचा मानवी शरीरावर आता तितकासा परिणाम होत नाही त्यामुळेच केंद्राने नियमात सवलत दिली आहे दरम्यान आज मुंबईत १३,६४८ तर महाराष्ट्रात ३३,४७० नावे रुग्ण सापडले
Similar Posts
जनसुरक्षा विधेयकाने नागरिकांच्या हक्काला बाधा येणार नाही- मुख्यमंत्रीपत्रकार संघटनांच्या आक्षेपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचात सहभागी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना दिला . या कायद्यातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतली.महाराष्ट्रातील विविध १४ संघटनांनी एकत्रित येत पत्रकार अभिव्यक्ती…
आदित्यच्या मतदार संघात भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष
मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून…
मुंबईच्या समुद्रात क्रुझ पार्टी वर छापा-शाहरुख खानच्या गरदुल्ल्या मुलासह ८जणांना अटक
मुंबई)/ गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर परदेशातून पाठवलेले जे अमली पदार्थ पकडले जात होते ते कोणासाठी येत होते याचा आता काही प्रमाणात उलगडा झाला आहे .एन सी बी ने मुंबईच्या समुद्रात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टी वर धाड टाकून अमली पदार्थांची नशा केलेल्या अनेक बड्या आसमिना ताब्यात घेतले आहे .त्यात अभिनेता शाहरुख खान यांचा पुत्र…
लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही! मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
अकोला/राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत. काहीही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, असं ते ठासून सांगत आहेत. तसेच, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आल्याचेही ही मंडळी सांगते. कालच…
विजय वैद्य यांच्या स्मृतींना सर्वस्तरीय घटकांचे अभिवादन
; तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा साडेतीन तासात भव्य नजराणा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, समाजसेवक, पत्रकार अशा विविधांगी भूमिकांनी नटलेले व्यक्तिमत्त्व विजय वैद्य यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेच्या भव्य व्यासपीठावर ‘गाथा स्वराज्याची आणि गौरव विजय वैद्य यांच्या कार्यकर्तृत्वाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वस्तरीय घटकांनी आवर्जून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांची तकलादू एकी-सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे
केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची मनमानी यामुळे भाजपला देशात सक्षम पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटते आहे. त्यासाठीच विरोधी पक्षाच्या एकजुटिकडे लोक डोळे लावून आहेत. पण विरोधी पक्ष तात्पुरते एकत्र येतात आणि पुन्हा आल्या वाटेने माघारी जातात त्यामुळे विरोधकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडे सक्षम आणि विश्वासू नेतृत्व नाही इंदिरा…
