मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही या नव्या नियमांमुळे गावी किंवा बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे लसीकरण झाल्यामुळे कोरोणाचं भलेही प्रादुर्भाव वाढला असला तरी कोरोनाची ताकत कमी झाली आहे त्याचा मानवी शरीरावर आता तितकासा परिणाम होत नाही त्यामुळेच केंद्राने नियमात सवलत दिली आहे दरम्यान आज मुंबईत १३,६४८ तर महाराष्ट्रात ३३,४७० नावे रुग्ण सापडले
Similar Posts
प्राजक्ता माळी बाबतच्या वादग्रस्त विधानाबाबत सुरेश धस यांची दिलगीरी
सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर संतापलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं वादळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात धस यांनी आपली माफी मागावी अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर तिने सीएम फडणवीसांची भेट घेतली होती. तसेच राज्य महिला आयोगात तक्रारही दाखल केली होती. याचवेळी महायुतीतील नेत्यांनीही धस यांची चांगलीच कानउघडणी केली होती. याच सगळ्या घडामोडींनंतर आता सुरेश धस यांनी…
बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट
बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेतआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य…
परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार – घाटकोपर मध्ये हिंदी मराठी वाद
मुंबई : राज्यात सध्या मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद समोर आला आहे. घाटकोपर पूर्वेमध्ये एका परप्रांतिय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तिच्याशी बोलणाऱ्या मराठी माणसांनाही तिनं हिंदी बोलायला सांगितलं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.घाटकोपर पूर्वमधील मदन केटरर्सच्या बाजूला असलेल्या दुकानाबाहेर काही लोक उभे होते….
राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई – गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये…
पालिका अभियंत्याला लाच घेताना ए सी बी कडून रंगेहात अटक
मंबई / पालिकेच्या विविध विभागाकडे कंत्राटदारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांची कामे असतात .मात्र ही कामे वेळेत करून देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडून मोठी लाच मागितली जाते. काही जण काम करून घेण्याची घाई असते ते लोक लाच देऊन ताबडतोब काम करून घेतात .पण काही लोक मात्र लाच न देता लाच मागण्याच्या विरुद्ध लाच लुचपत विभागाकडे तक्रार करतात आणि…
राणेंना मैदानात उतरवून भाजपने सेने विरुद्ध रणशिंग फुंकले; जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी
शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतलेमुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृती ठिकाणी राणेंना येऊ देणार नाही अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी माघार घेत राणेंना वाट मोकळी करून दिली त्यामुळे राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेता आले यावेळी आज…
