मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही या नव्या नियमांमुळे गावी किंवा बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे लसीकरण झाल्यामुळे कोरोणाचं भलेही प्रादुर्भाव वाढला असला तरी कोरोनाची ताकत कमी झाली आहे त्याचा मानवी शरीरावर आता तितकासा परिणाम होत नाही त्यामुळेच केंद्राने नियमात सवलत दिली आहे दरम्यान आज मुंबईत १३,६४८ तर महाराष्ट्रात ३३,४७० नावे रुग्ण सापडले
Similar Posts
सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत
करावे- महेश झगडे माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्यपुणे-सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व प्रशिक्षकांना साठी सी आय आरटी पुणे सर्टिफिकेट वितरण कार्यक्रम मा.महेश झगडे माजी सनदी अधिकारी,माजी परिवहन आयुक्त,माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते व मा.डॉ. कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील संचालक सी आय आरटी पुणे, शेखर ढोले रस्ता सुरक्षा विषयक प्रमुख सी आय आर…
धारावीतील जान मोहमद मुंबई हादरवणारा होता ? ए टी एस चे अपयश मुंबईच्या मुळावर
मुंबई/ दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून सह दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून जी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे ती सरकार आणि तपास यंत्रणांना हादरवून टाकणारी आहे.कारण आय एस आय च्या इशारा वरून हे सह दहशतवादी दिल्ली आणि मुंबई मध्ये ५ ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होते मुंबईच्या धारावीत राहणारा जान मोहमद शेख या…
महर्षी दयानंद कॉलेज ।कला विभाग – बॅच 1987।89 – चवथे स्नेहसंमेलन उत्स्फूर्त साजरे।
मुंबई – दिनांक 25 दिसेम्बर 2024 रोजी चिंचपोकळी निर्मल हॉल येथे महर्षी दयानंद कॉलेज च्या कला विभागातील बॅच 1987- 89 चे चवथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. सहकुटुंब सहपरिवार घेऊन प्रत्येक माजी विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी करवोके गाण्याच्या माध्यमातून अनेक विधार्थनी आपली गाण्याची कला सादर केली. काहींच्या मुलांनी गाणी आणि नृत्य सादर केली। यात हरी…
ठाकरे बंधूंचे एकत्रित आंदोलन
मुंबई/इंडिगो कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या अजाइल विरुद्ध आंदोलन करण्यासाठी बुधवारी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे समजते या आंदोलनाबाबत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. एकीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं हे आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. याआधीही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव…
प्रजासत्ताक दिन शासकीय सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ…
बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा बंदोबस्त करा- मंगल प्रभात लोढा मुंबई – मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची गोष्ट आहे. खोटे आधार कार्ड घेऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या हे घुसखोर आपल्या देशात येत आहेत, फेरीवाले, भाजीवाले, छोटे विक्रेते म्हणून आपल्यात वावरत आहेत आणि आपल्याच नागरिकांना धमकावत आहेत. आज जर यावर कारवाई केली गेली नाही तर हे घुसखोर संपूर्ण…
