मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही या नव्या नियमांमुळे गावी किंवा बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे लसीकरण झाल्यामुळे कोरोणाचं भलेही प्रादुर्भाव वाढला असला तरी कोरोनाची ताकत कमी झाली आहे त्याचा मानवी शरीरावर आता तितकासा परिणाम होत नाही त्यामुळेच केंद्राने नियमात सवलत दिली आहे दरम्यान आज मुंबईत १३,६४८ तर महाराष्ट्रात ३३,४७० नावे रुग्ण सापडले
Similar Posts
अनवधानाने बाबासाहेबांचा फोटो फाडणे महागात पडले – जितेंद्र आव्हाडासह २४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
रायगड : मनु स्मृती जाळण्याच्या आंदोलनात अनवधानाने डॉ. बा बा साहेब आंबेडकर यांचा फोटो फाद्ल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बुधवारी महाड इथं मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाड…
नॅशनल पार्कमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची दारू पार्टी! चौकशीचे आदेश
बोरिवली: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला…
; येत्या सोमवारपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला ; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार समारंभपूर्वक होणार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही ४३ व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दि. २८ एप्रिल, मंगळवार, दि. २९ एप्रिल आणि बुधवार दि….
सध्या निवडणुकीत जिंकलात तरी विज्योत्सव साजरा करू नका!तटकरेंचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई/सुनील तटकरे यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यम खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वि tcजय झाला तरी आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आपण सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि दाखवलेल्या शिस्तीबद्दल मी आपले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले
मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे…
मोदी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार
नवी दिल्ली/एनडीए सरकारचा तिसरा कार्यकाल 9 जून पासून सुरू होण्याची शक्यता आहे कारण नऊ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे यंदाच्या निवडणुकीत एनडीए आघाडीला भलेही 300 चा आकडा गाथा आलेला नसला तरी पलटू राम अशी ओळख असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावर आणि पाठिंब्यावर मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येत आहे…
