मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर अडून बसलेल्या एस ती कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आणखी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. या तीन दिवसात ते कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे
कलानील परब यांनी एस टी क्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि संपकरी कर्मचाऱ्यांना आणखी तीन दिवसांची मुदत दिली आहे.दरम्यान या संपामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे सरकार बरोबरच न्यायालय सुधा संपकरी कर्मचाऱ्यांवर नाराज आहे
Similar Posts
शरद पवार एनडीएच्या वाटेवर? मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत
मुंबई/अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची सूत्रे एकवटली, तर पुन्हा नवा पेचप्रसंग येऊ नये, यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपविण्याच्या निर्णयाला गती दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असताना, दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून मात्र…
हमास -इस्राईलयुद्धाचा भडका १ हजाराहून अधिक ठार – साडेचार हजार जखमी ! हमसच्या ८०० ठिकाणांवर हल्ले
तेल अवीव – हमास आणि इस्रायल यांच्यात शनिवारी सुरू झालेले युद्ध दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. रविवारी झालेल्या युद्धात आपले 30 सैनिक मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांच्या कारवाईत आतापर्यंत 400 हमास लढवय्ये मारले गेले असून अनेकांना पकडण्यात आले आहे.युद्धात आतापर्यंत ६०० हून अधिक इस्रायलींचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या…
राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत महायुतीकडून टीकेची झोड
मुंबई/ राजकारणी लोकांना राजकारणासाठी शूल्लकसा विषय सुधा पुरेसा असतो.दिल्लीत राहुल गांधींनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते.त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे . उद्धव ठाकरेंना काँग्रेसने त्यांची जागा दाखवून दिली आहे असा हल्लाबोल महायुतीमध्ये नेत्यांनी केला आहे.तरमागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे…
कुंभ मेळ्यातील तंबूत आग अनेक तंबू जाळून खाक
प्रयागराज – उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्यात अचानक लागलेल्या आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणचा नजरा थरकाप उडविणारा होता. सुदैवाने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. या घटनेत कोणतीही प्राणाहानी झाली नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. या सेक्टर -१९…
फडणवीसांवर सोमवारी हक्कभंग ठराव
नागपूर – दिशा सालियन प्रकरणी सभागृहाला चुकीची माहिती दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे सोमवारी फडणवीस यांच्यावर हक्कभंग ठराव आणणार आहेत . त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात सामना रंगणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग आणणार…
सलमान खान च्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
मुंबई – अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण येताना दिसत आहे. कारण या प्रकरणातील एका आरोपीने जेलमध्ये स्वत:ला संपवलं आहे. त्याच्या या टोकाच्या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. या आरोपीचं नाव अनुज थापन असं होतं. अनुज थापन याच्यावर सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी…
