मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर अडून बसलेल्या एस ती कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आणखी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. या तीन दिवसात ते कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे
कलानील परब यांनी एस टी क्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि संपकरी कर्मचाऱ्यांना आणखी तीन दिवसांची मुदत दिली आहे.दरम्यान या संपामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे सरकार बरोबरच न्यायालय सुधा संपकरी कर्मचाऱ्यांवर नाराज आहे
Similar Posts
मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर कधी होणार
.मुंबई / सरकारी बाबू , लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी व कर्तव्य ठेकेदारांच्या विश्वासावर ठेऊन बसल्याने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला वेसन कोणी घालत नाही. सफाई कामगार, सुरक्षा रक्षक किंव्हा इतर कोणत्याही कामगारांची ठेकेदार शहानिशा करत नसल्याने मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याचे वास्तव आहे. अस्तिवात आहेत त्याच कायद्याची अंमलबजावणी होत नसताना…
महाराष्ट्रात डोळ्यांची साथ २ लाख ८८ हजार ७०० रुग्ण
.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत….
दहा वर्षांच्या मुदतीच्या आत एसआरएची घर विकणाऱ्यांची यादी तयार करा -मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई/एस आर ए योजनेतील घरांमध्ये मूळ लाभार्थ्यांना डावलून इतरांना घुसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू होते त्याचबरोबर मुदतीच्या आत घरे विकण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत होत्या. पण आता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चाप लावला आहे एसआरए योजनेअंतर्गत मिळालेले घर दहा वर्षांच्या मुदतीच्या आत विकणाऱ्यांची यादी न्यायालयाला सादर करा असे आदेशच न्यायालयाने दिलेले आहेत.मालाडच्या एस आर येतील…
पुण्याला मोदींच्या स्वप्नातील शहर बनवू – फडणवीस
lपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला बनवू. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून तयार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांना दिले.हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप पुरी,…
रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्तांना आदित्यचे पत्र
ठाकरे – शिंदे गटात विकासकामांच्या श्रेयवादावरून लढाईमुंबई – पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत . या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पालिकेच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे . मात्र यातील काही कामे महाविकास आघाडीच्या काळात सुरु झाली आहेत . पण आता मात्र ती रखडली आहेत . या रखडलेल्या कामांबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी…
शिक्षण विभागाचा प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला ४ऑक्टोबर पासून शाळा सुरू
मुंबई/ गेल्या दीड वर्षांपासून करोना भीतीमुळे बंद असलेल्या शाळा आता सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जी प्रस्ताव पाठवला होता तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे . त्यामुळे येत्या ४ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेतकोरोणा मुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी पासून शाळा कॉलेज बंद आहेत .मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑन…
