मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर अडून बसलेल्या एस ती कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आणखी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. या तीन दिवसात ते कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे
कलानील परब यांनी एस टी क्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि संपकरी कर्मचाऱ्यांना आणखी तीन दिवसांची मुदत दिली आहे.दरम्यान या संपामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे सरकार बरोबरच न्यायालय सुधा संपकरी कर्मचाऱ्यांवर नाराज आहे
Similar Posts
सत्तेसाठी एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्यांमध्ये रस्सीखेच होणार
मुंबई/राजकारणात कोणीही दांडगाई करू नये ,दांडगाई करणाऱ्यांची काय अवस्था होते ते लोकसभा निकालाच्या दिवशी दिसून आले देशात लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीत निकाल लागला या निवडणुकीत 400 च्या वल्गना करणाऱ्या भाजपला तीनशे जागाही मिळाल्या नाहीत भाजप आघाडीला देशभरात 294 जागा मिळाल्या तर भाजपला 242 याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने झेप घेत…
गुन्हे | ताज्या बातम्या | मुंबई | राजकीयसचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास न्यायालयाची मंजुरी
मुंबई – अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयला सर्व प्रकारची माहिती माहिती पुरवून चांगली मदत केल्याबद्दल सीबीआयच्या शिफारशीवरून सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार बनवले आहे. दरम्यान या निर्णयाला विरोध करणारा या प्रकरणातील एक आरोपी कुंदन शिंदे याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल…
मुंबईत भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांची जोरदार मुसंडी
मुंबई/विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालावर नजर मारली असता एक गोष्ट लक्षात येते की मुंबईमध्ये भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीला 23 आमदार तर महाविकास आघाडीला फक्त 12 आमदार निवडून आले. मुंबई हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड असतानाही या ठिकाणी भाजपाने बऱ्यापैकी जागा मिळाल्यात….
बीबीसीचा लघुपट व छाप्यांची संगती!
बीबीसी या इंग्लंडमधील वृत्तसंस्थेने “इंडिया -द मोदी क्वेश्चन” नावाचा लघुपट दोन भागात प्रदर्शित केला. गोधरा येथे झालेल्या दंगलीमध्ये नरेंद्र मोदी यांची सक्रिय भूमिका असल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे. या लघुपटावर भारतात बंदी घालण्यात आली. याच सप्ताहात प्राप्तिकर खात्याने बीबीसीच्या कार्यालयांवर छापे घातले. या घडामोडींचा हा मागोवा. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी ) या ब्रिटिश वृत्तसंस्थेच्या कार्यालयावर…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची चौपाट्यांवर तुफान गर्दी
मुंबई – वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि मावळणाऱ्या सूर्याला निरोप देण्यासाठी शेकडो लोक चौपाट्यांवर जमले होते. मुंबईच नव्हे देशभरात हेच चित्र होतं. शेकडो लोक कुटुंबकबिल्यासह समुद्रावर जमले. मावळणारा सूर्य सर्वांनी डोळेभरून पाहिलामुंबईकर २०२३ या सरत्या वर्षाला आज आपण निरोप देत आहेत आणि नव्या आशेनं २०२४ मध्ये पाऊल टाकणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप…
