भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता पालिका प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्ष करतात काय ? असा सवाल यावेळी करण्यात आला.
Similar Posts
वाहतूकदारांचा संप मिटला
मुंबई/वाहतूकदार कायद्यातील शिक्षेच्या नव्या तरतुदीच्या विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संप अखेर आज भेटला वाहतूकदार संघटना आणि गृह मंत्रालयाचे सचिव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सरकारकडून नवीन कायदा रद्द करण्या बाबत सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर वाहतूकदार आणि आपला संप मागे घेतलासरकारने मोटर वाहन कायदा 106 (२) मध्ये नव्या शिक्षेची तरतूद केलेली आहे .त्यानुसार अपघात झाल्याचा नंतर ड्रायव्हर जर पळाला…
गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी जळगावांत जंगी तयारी
शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी जळगावात गुलाबराव पाटलांची स्वागत यात्रा मुंबई- मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात…
लोकसभेत घुसलेल्या दोघांसह चौघांना अटक
लोकसभेच्या आत आणि बाहेर धुराचे लोट पसरवून घोषणाबाजी करणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संसदेत आणि संसदेच्या बाहेर चार जणांनी धूर पसरवला, उड्या मारत घोषणाबाजी केली. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक चौकशी समिती तयार केली होती. त्यात संसदेच्या सुरक्षेत बाधा आणणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. यातले दोन युवक…
मला धन्यवाद नकोय तुमचा आशीर्वाद हवाय – उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आवाहन
मुंबई- मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली 25 वर्ष मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या 10 वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे…
यूपीतील बेहराईच मध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक – एक ठार दगडफेकीनंतर दोन गटात राडा संचारबंदी जारी
बेह्राईच/उत्तर प्रदेशातील बहराईच मध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत गोपाळ नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला त्यानंतर संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला आणि घोषणाबाजी व दगडफेक सुरू झाली या घटनेनंतर विरोधी जमाव ही रस्त्यावर उतरला आणि दोन गटात प्रचंड राडा सुरू झाला यावेळी पोलिसांना सुरुवातीला लाठीमार आणि नंतर गोळीबार करावा लागला या गोळीबारात एका तरुणांचा मृत्यू…
ईडीच्या खुलशामुळे प्रियांका गांधींचे पती वाड्रा अडचणीत
नवी दिल्ली/गुरुग्राममधील एका जमीन व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याचं ईडी चौकशीत समोर आलं आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांना या व्यवहारातून ५८ कोटी मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाड्रा आणि इतर आरोपींविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. यात त्यांना ५८ कोटींची रक्कम मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. यापैकी ५३ कोटी रुपये…
