भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता पालिका प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्ष करतात काय ? असा सवाल यावेळी करण्यात आला.
Similar Posts
मोठ्या अक्षरातील मराठी पाटयाना गुजराती- मारवाडी व्यापाऱ्यांचा विरोध
मुंबई/ दुकानावरील मराठी पाट्या बाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असून मराठी पाटयाच हा वाद आता चांगलाच चिघळणार आहे. राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापना यावरच्या पाट्यांवरपाट्यांवर मोठ्या ठळक अक्षरात दुकानाचे मराठी भाषेत नाव लिहावे असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता या निर्णयाचे मनसेने स्वागत करताना मराठी त्यांाांांांंांांं आम्ही आंदोलने केली…
अनिल माधव जोशी, आम्हाला माफ करा !
मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पटू पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. सर्वच पुरस्कार सन्मानित पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! बऱ्याच वर्षांपासून हे पुरस्कार देण्याचे राहून गेले होते ते संघाचे प्रथितयश कर्णधार संदिप चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या समितीने एका झटक्यात प्रदान…
केंद्र सरकारच्या विरोधात चार राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर – जाळपोळ दगडफेक ट्रेन जाळली सरकारचा” अग्निपथ” पेटला
दिल्ली/ बहुमताच्या जोरावर चुकीचे नियम चुकीचे कायदे आणि चुकीचे योजना लोकांच्या गळी मारण्याचे मोदी सरकारचे उद्योग आता लोक खपवून घ्यायला तयार नाही म्हणूनच केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे आणि सर्वत्र तोडफोड जाळपोळ करीत आहेसरकारने लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना आणली आहे या योजनेत तरुणांना लष्करात घेणार पण त्यातील 25 टक्के तरुणांना कायम…
नबाब मलिक यांची अखेर जामिनावर सुटका
मुंबई – माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर आज अखेर ते क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर पडले. नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जमा झाले होते. कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांचं जंगी स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव…
छत्रपती शिवाजी महाराज मैदान कायमस्वरुपी विद्युत रोषणाईत उजळले -प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले लोकार्पण-
मुंबई- दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काल (दिनांक १४ ऑक्टोबर २०२१) सायंकाळी करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. या लोकार्पण समयी…
कुंपणानेच शेत खाल्ले; परीक्षा परिषदेचा आयुक्तच निघाला सूत्रधार
सुपे गजाआड: पेपर फुटित १४ टोळ्या सक्रियपुणे : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करता करता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांच्या सहाय्यक अभिषेक सावरीकरला यांना अटक केली आहे. सुपेच्या घरातून ८९ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ५० हजार ते एक…
