साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली .शिंदे यांचा फक्त एका मतांनी पराभव झाला हा जिव्हारी लागल्याने दगडफेक केल्याचे सांगितले जाते. शिंदे च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Similar Posts
२७ वर्षांची लढाई अखेर संपली – लोकसभेत महिला आरक्षण विधेयक ४५४ मतांनी मंजूर
नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात फक्त दोन सदस्यांनी मतदान केले. महिला आरक्षण विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर घटनादुरुस्ती होईल.महिला आरक्षण कायद्याची १९९६…
शरद पवारांच्या दिनार पार्टीत पुतण्या अजितदादा यांच्यासह गौतम अदानीची हजेरी
नवी दिल्ली/ शरद पवारांच्या डिनर कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा सहभागी झाले होते. सर्वात जास्त लक्ष उद्योगपती गौतम अदानी यांनी वेधून घेतलं. दिल्लीत आणि महाराष्ट्रात शरद पवार यांचे मित्र पक्ष सातत्याने अदानी यांचं नाव घेऊन सरकारला धारेवर धरतात. त्यामुळे गौतम अदानी यांची उपस्थित लक्षवेधी ठरली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात चांगले…
पालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वाट्याला अवघ्या ६५ जागा? कार्यकर्ते नाराज
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कब्जा करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत १५० पारचा नारा भाजपाने दिला आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असा दावा भाजपासह घटक पक्ष करत आहेत. त्यामुळे महायुतीत शिंदेसेनेच्या वाट्याला फक्त ६५ ते ७० जागा…
यंदाही मुलींनीच मारली बाजीदहावीचा निकाल ९५ .८१ टक्के
मुंबई-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. मार्च महिन्यात राज्यात दहावीची परीक्षा झाली. आता याचाच निकाल लागलाय. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्क्यात वाढ झालीये. हेच नाही तर नेहमीप्रमाणेच दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. मुलींच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. राज्याचा निकाल यंदा ९५.८१ टक्के लागलाय….
जी २० मुळे मुंबईच्या सुशोभीकरणाला चालना – पालिका ५ हजार स्वच्छता दूत नेमणार
मुंबई-सुंदर मुंबई स्वच्छ – मुंबई हि योजना आतापर्यंत कागदावरच होती पण जी २० परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मुंबईचा बकल्पना उघड पडू नये म्हणून पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईत ५ हजार स्वच्छता दूत नेमले जाणार आलेत . सध्या :पालिकेच्या दैनंदिन कामकाजासोबतच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना,…
एस टी कामगारांचा संप मिटण्याच्या हालचाली
गेल्या आठवड्या पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्या चां दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की एस टी कामगारांना राज्य सरकारी कर्मचारी वर्गाप्रमाने पगार देण्या बाबत सध्या शासनातर्फे अभ्यास सुरू आहे तसेच न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहे त्या समितीने लवकरात लवकर आपला अहवाल द्यावा…
