साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली .शिंदे यांचा फक्त एका मतांनी पराभव झाला हा जिव्हारी लागल्याने दगडफेक केल्याचे सांगितले जाते. शिंदे च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Similar Posts
आता मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे – कंत्राटी कामगारांसाठी सचिन अहिर यांचा इशारा
मुंबई – मी कंत्राटी कामगार होतो मग कायम झालो होतो. कंत्राटी कामगारांना कायम करण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया मला माहिती आहे. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांचा हा भव्य मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे नाही, मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे. तुम्हाला कसे कायम करत नाहीत बघुया. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला. कामगार कर्मचारी संघटना…
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
क्रांतिकारकांचे सेनापती, स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्त्वज्ञ व सक्रिय हिंदू संघटक; क्रियाशील धर्मसुधारक व समाजसुधारक; प्रेरणादायी महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे विचारवंत!महाराष्ट्रात नाशिकजवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले हे बालक वयाच्या १० व्या वर्षीच…
दहिसर मध्ये डान्सबार वर छापा
मुंबई -चिरंजीव अँड रेस्टॉरंटआणि जयप्रीत या डान्स बार वर समाजसेवा शाखेच्या अधिकार्याने छापा टाकून कारवाई केली .त्यामध्ये पोलिसांनी 34 बारबालाची सुटका तर दोन मॅनेजर सर्व अटक करून कारवाई केली .दोन्ही ठिकाणावरील कारवाईमुळे डान्सबार चालकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे .चिरंजीव बारमध्ये पहिल्या मजल्यावरील मेकअप रूमच्या लगत सोळा बाय आठ फुटाच्या रूममध्ये 17 बारबाला सापडल्या .
वांद्रे बिकेसी येथे पुलाचा गार्डरकोसळून 14 कामगार जखमी
मुंबई – काल भल्या पहाटे वांद्रे बिकेसि एथे बिकेसी व जे व्ही एल आर यांना जोडणार्या फुलाचा गार्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 कामगार जखमी झाले असून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत .एक त्रयस्थ संस्था आणि एम एम आर दी ए चे अधिकारी मिळून या दुर्घटनेची चौकशी करणार…
पाकिस्तान चे लोकांना ही आता मोदीजी ची आवश्यकता भासते
मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई पूर्व उपमहापौर बाबूभाई भवानजी म्हणाले की आज पाकिस्तान गंभीर परिस्थीती तून जात आहे. बरेच लोकाना एक वेळचे जेवणाची भ्रांत आहे, त्यामुळे पाकिस्तान चे जनतेला ही मोदी यांची आवश्यकता भासू लागली आहे. आज एक कथन करताना भवानजी नी म्हटले आहे की, आमच्या शेजारी पाकिस्तान देशात आज जी परिस्थिती दिसत आहे…
थर्टी फर्स्टला बार मध्ये ४ पेगच दारू मिळणार बार मधील पार्ट्याना पहाटे ५ वाजे पर्यंत सशर्त परवानगी
मुंबई – डिसेंबर अखेर म्हणजे मद्यप्रेमींना चाहूल लागते ती ३१ डिसेंबरची. अनेकांना मद्य सेवन करत३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत कारायचे असते. यासाठी आता ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे ५ पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोबत निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. हॉटेल असोसिएशनने कुठलीही गडबड होऊ नये…
