साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली .शिंदे यांचा फक्त एका मतांनी पराभव झाला हा जिव्हारी लागल्याने दगडफेक केल्याचे सांगितले जाते. शिंदे च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Similar Posts
काँग्रेसला लागलेली घरघर आणखी वाढणार- गुलाम नबी काँग्रेस मधून आझाद
दिल्ली/ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेसला कायमचा बायबाय करीत चांगलाच हात दाखवला आहे.आझाद हे काँग्रेस मधून खऱ्या अर्थाने आझाद झाले आहेत आता ते जम्मू काश्मीर मध्ये नवा पक्ष स्थापन करणार आहेत त्यांच्या सोबत काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी राजीनामा दिला आहे, दरम्यान आझाद यांच्या पाठोपाठ आणखी काही काँग्रेस नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे…
राजू सोलंकी यांचे निधन
मुंबई/आर्म स्ट्रॉंग इंडिया कंपनीचे मालक राजू सुरजमल सोलंकी यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र तेजस आणि पृथ्वी तसेच इतर कुटुंबीय आहे. मुंबई महापालिकेत अनेक रस्ते प्रकल्पांमध्ये त्यांच्या कंपनीच्या थेट सहभाग होता एक उत्कृष्ट अशी कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यांच्या कंपनीचा नावलौकिक होता तसेच राजू सोलंकी यांचे सर्वांशी वैयक्तिक चांगले संबंध होते….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात
दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई शिवसेनेसाठी आणखी कठीण झाली आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने काल निवडणूक आयोगाच्या कार्यवाही ला स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळली त्यामुळे निवडणूक चिन्हं आणि पक्षाबाबत चां निर्णय आता निवडणूक आयोगा समोर होणार आहे त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य आता निवडणूक आयोगाच्या हाती आहे.शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा या शिवसेनेच्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या…
आमदार अपात्रतेच्या मुद्यावर ६ महिने टाईमपास -विधानसभा अध्यक्षांची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
नवी दिल्ली – आमदार अपात्रतेची मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कशा प्रकारे टाईमपास करीत आहेत हे आता सर्वोच्च न्यायाल्याच्याही लक्षात आले आहे त्यामुळे आज मुख्य न्यायधीश चंद्रचूड यांनी नार्वेकरांची कडक शब्दात कानउघाडणी केली. आणि मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिलेत.सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या…
पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ
कोल्हापूर, दि.20(जिमाका): कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भैय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,…
ईडीची कारवाई भोवली या वसई विरार महापालिकेतील नगररचना उपसंचालक रेड्डी निलंबित
वसई/ वसई विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचनालय अर्थात इंडिने टाकलेल्या धाडीमुळे पालिकेची मोठी बदनामी झाली याच कारणास्तव पालिकेने त्यांना निलंबित केले आहे.वाय एस रेड्डी यांचा पालिकेतील कार्यकाल अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे .त्यांना २५लाखाची लाच घेतल्या प्रकरणी१८ एप्रिल २०१६ रोजी लाचलुचपत विभागाने अटक केली होती . त्यावेळी कायद्यानुसार ते ४८…
