मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार नाही .तोवर इथून हटणार नाही असे एस ती कामगारांचे म्हणणे आहे परिवहन मंत्री मात्र एस टी कामगारांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत त्यांच्यासाठी चर्चेची दरे २४तास उघडी आहेत असे सांगत आहेत.
Similar Posts
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे थैमान! १० ठार
*मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत*हिंदमाता, किंग सर्कल,अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणीच पाणी,अंधेरी सबवे बंद*मराठवाड्यात ६ जणाचा मृत्यू इतर ठिकाणी चौघांचा बळी*कोकण,मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर कित्येक गावांचा संपर्क तुटला*धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याचा विसर्ग सुरू पाणलोट क्षेत्रातील गावांना धोक्याचा इशारा*पुढील २ दिवस धोक्याचे?मुंबई/ शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गेले दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला.या…
तर खरोखरच खाजगीकरण करून त्यांच्या जीवनात ब्लॅक आऊट करा
आजकाल सरकारी नोकरी कुणाला मिळत नाही सरकारी नोकरीसाठी पाच पाच लाख रुपये मोजावे लागत आहेत तरीही नोकरीची शाश्वती नाही आणि ज्यांना देवाच्या कृपेने नोकरी मिळाली आहे त्यांना चरबी आली आहे.उठ सुठ संप करून लोकांना वेठीस धरत आहेत. एस टी कामगारांचा संप हे त्याचे जिवंत उदाहरण! आणि आता वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे .एन कडक उकाड्यात…
तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेल्यांच्या बदल्या करा निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता केव्हाही जाहीर होऊ शकतात कारण गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खुद्द निवडणूक आयोग आयुक्त राजू कुमार हे महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रात लवकरात लवकर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेले आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मतदारांची आकडेवारी सादर…
देशातील जनगणनेची प्रक्रिया सुरू!केंद्राकडून ११,७१८ कोटीचा खर्च मंजूर
नवी दिल्ली / देशातील सर्वात मोठी आकडेवारी जमा करण्याची कवायत, जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जनगणना झालेली नव्हती. २०२१ च्या जनगणनेविषयी सरकारने मंजुरी दिली असून केंद्रीय कॅबिनेटमध्ये जनगणनेसाठी बजेट मंजूर झाले आहे. जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती दिलीगेल्या काही…
मालवणमध्ये ठाकरेगट – राणे समर्थकांमध्ये राडा – घरात घुसून मारण्याची राणेंची मविआच्या नेत्यांना धमकी
मालवण -छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे. आज मविआने मालवण मध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करून हा राडा थांबवला यावेळी नारायण राणेंनी मविआच्या नेत्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिलीसिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने घटनेची पाहणी…
आमदार निवासाच्या कँटिनमध्ये राडा शिंदेच्या आमदाराची कर्मचाऱ्याला मारहाण
मुंबई/सत्ता आणि आमदारकीच्या जोरावर मुजोरी दाखवित कोणावरही हात उगारणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्याच्या कारणावरून तिथल्या कामगाराला मारहाण केली. विधानसभा. अधिवेशन काळातच गायकवाड यांच्या या गुंडागर्दी बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान या घटनेचे अधिवेशनात् तीव्र पडसाद उमटले….
