मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार नाही .तोवर इथून हटणार नाही असे एस ती कामगारांचे म्हणणे आहे परिवहन मंत्री मात्र एस टी कामगारांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत त्यांच्यासाठी चर्चेची दरे २४तास उघडी आहेत असे सांगत आहेत.
Similar Posts
राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य
राज्य सरकारचा मोठा निर्णयसरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य मुंबई/ करोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आलेला असला तरी अजून तो गेलेला नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क लावणे अनिवार्य केले आहे तसेच लसीचे दोन डोस घेणेही बंधनकारक केले आहे याबाबत सर्व विभागाच्या प्रमुखांना तशा सूचनाही देण्यात आल्या…
व्याजदरवाढीमुळे मंदीला आमंत्रण नको .!
रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या बुधवारी त्यांच्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो दर ०.२५ टक्के वाढवण्याचे ठरवले. शेअर बाजारासह सर्वांची हीच अपेक्षा होती. मात्र या व्याजदर वाढीपोटी देशातील उद्योगांवर मंदीचे सावट पडणार नाही याची दक्षताही रिझर्व बँकेने घेतली पाहिजे. त्या दृष्टीकोनातून मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाचा घेतलेला हा मागोवा. जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँका गेल्या काही सप्ताहांमध्ये त्यांचे…
सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावरील युक्तिवाद सुरु
दिल्ली – शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला बुधवारी शिंदे गटाचे वकील साळवे युक्तिवाद करतील त्यानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या पात्र -अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय ऑइल. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही या संदर्भातल्या मुद्द्यावर सात…
भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था ; गाव विकास संघर्ष समितीचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
भिवंडी दि 17 भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे ….
भाजपचा आदेश शिंदेंना मान्य करावाच लागतो- शरद पवार
मुंबई/ एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठींब्या मुळेच मुख्यमंत्री झालेले असल्याने त्यांना भाजपचा आदेश मान्य करावा लागतो आणि भाजप मध्ये आदेश मानण्याची पद्धत असल्याने शिंदे काहीही करू शकत नाहीत असे शरद पवारांनी म्हटले आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिंदेंनी कर्नाटकात जावून भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदेंची…
आबू आझमी तपास यंत्रणांच्या रडारवर
मुंबई/ समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी हे आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्या मुंबई लखनौ सह 20 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात काही बेहिशोबी मलमतेबाबत ची माहिती आयकर विभागला मिळाल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता ते ई डी सारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते .
