मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार नाही .तोवर इथून हटणार नाही असे एस ती कामगारांचे म्हणणे आहे परिवहन मंत्री मात्र एस टी कामगारांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत त्यांच्यासाठी चर्चेची दरे २४तास उघडी आहेत असे सांगत आहेत.
Similar Posts
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काँग्रेस पाकिस्तान सोबत होती – मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
गुहाटी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ सप्टेंबर) आसाममध्ये १९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.’पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान…
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहेइंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न…
…जेव्हा तिकीटांचे दर सेन्सेक्सप्रमाणे बदलतात
मुंबई, दि. २ ( क्री. प्र.)- वानखेडेवर रंगलेल्या हिंदुस्थान-श्रीलंका सामन्याचे तिकीट मोठा वशीला लावल्यानंतरही पैशाने विकत मिळत नव्हत्या. यावरून तिकीटांची मागणी किती प्रचंड होती याचा अंदाज साऱ्यांनाच आला होता. मात्र आज सामना सुरू होताच काळ्याबाजारात तिकीटांचे दर अक्षरशा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सप्रमाणे क्षणाक्षणाला बदलत असल्याचे एक वेगळाच अनुभव आला. सकाळी १० वाजल्यापासून मुंबईची लोकल क्रिकेटप्रेमींनी…
मुख्यमंत्री भाजपचाच होणार ! मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यानं संधी मिळणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत महायुतीने थेट २३० चा आकडा गाठला. या निकालानंतर आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी देखील आमदारांची रेलचेल वाढली आहे.विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळे महायुतीने…
२५ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई/मुंबई महापालिका अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होतो. मात्र महापौर निवडणुकीसह, स्थायी समिती व अन्य समिती अध्यक्ष तसेच सदस्य निवडणूक प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. अखेर हा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नव्या स्थायी समिती अध्यक्षांसोबत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समिती सभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे….
