मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार नाही .तोवर इथून हटणार नाही असे एस ती कामगारांचे म्हणणे आहे परिवहन मंत्री मात्र एस टी कामगारांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत त्यांच्यासाठी चर्चेची दरे २४तास उघडी आहेत असे सांगत आहेत.
Similar Posts
यंदाच्या दिवाळीत फटाक्यामुळे आगीच्या ५८ दुर्घटना
मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात…
टी २० वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंचा विधान भवनात सत्कार
मुंबई : विश्वविजेत्या टीम इंडियाचा विधानभवनात सत्कार पार पडला. विधानभवनात विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. टी20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.रोहित शर्मा याने यावेळी मुंबईकर…
महाराष्ट्रात पुन्हा मास्क
मुंबई – राज्यात सध्या कोरोना हद्दपार झाल्यासारखे वाटत असल्याने अनेकजण बिनधास्त वावरताना दिसत आहेत.मात्र राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली,नोएडा,एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययाला निवडणूक म्हणायची का ?
निवडणुका आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोकशाहीचे आणि मेंदू आहेत तर संविधान हा आत्मा आहे.मात्र या तिन्ही यंत्रणा पोखरल्या जात आहेत आणि त्यामुळेच लोकशाही दिवसेंदिवस कमजोर बनत चालली आहे.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून केवळ पैसा आणि ताकत या दोन गोष्टीचा जोरावर निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच तिकीट दिले जाते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पासून संसदेपर्यंत अनेक…
पोलिसांच्या तावडीतून बोगस मतदाराला पळवले आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल
बुलढाणा : बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांंत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला ( पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाण्याचे…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअमोल कोल्हे विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट
नथुराम वरून राष्ट्रवादीत मतभेदमुंबई/ व्हाय कील आय गांधी? या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका करून त्या भूमिकेतील नथुराम याच्या माध्यमातून गांधी हत्येचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.अमोल कोल्हे याला राष्ट्रवादीतून हाकला अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नथुराम वरून राष्ट्रवादी मध्येच दोन मत प्रवाह निर्माण झाले आहे.नथुराम…
