मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात असतानाच काही भूमाफिया नी काही लाचखोर पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली . मात्र नागरिकांच्या तक्रारी येताच थातुर मतुर कारवाई करण्यात आली मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर करोना काळात झालेली बांधकामे तशीच आहेत आणि हीच अनधिकृत बांधकामे तोडण्याचा विरोधीपक्ष नेत्यांनी आग्रह धरला आहे .पण ही अनधिकृत बांधकामे स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून करण्यात आलेली असल्याने आणि यात काही पालिका अधिकाऱ्यांचेही खिसे गरम झालेले असल्याने मुख्यमंत्री संगीत की विरोधी पक्ष नेते संगीत कारवाई होणे कठीण आहे .
Similar Posts
मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे बालिश आव्हान-राणा दांपत्याची नौटंकी सुरूच
मुंबई/ उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे पोरकट आव्हान नवनीत राणा यांनी केल्यामुळे महाराष्ट्र खोखो हसत त्यांच्या या बालिशपणा ची थट्टा उडवत आहे .सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जमीन मंजूर केल्यानंतर रवी राणा यांची तुरुंगातून दुसऱ्या दिवशी सुटका झाली पण नवनित राणा मात्र प्रकृतीच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात अँडमिट होत्या…
६५ हजार एसटी कामगारांना मिळणार गणवेश
मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आनंदाची बातमी आहे. एसटीच्या राज्यभरातील ६५ हजार कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना नवे कोरे गणवेश पुरविण्यासाठी टेंडर काढले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दोन गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता मिळणार आहे. या नव्या निर्णयामुळे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी…
राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना व निरोप
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.
जॉर्ज सोरोस सारख्या भारताच्या विरोधकांना प्रत्येक देशभक्ताने उत्तर दिले पाहिजे – भवानजी
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी म्हणाले की, जॉर्ज सोरोस यांच्यासारख्या भारतविरोधी लोकांना नरेंद्र मोदींसारख्या बलवान आणि देशभक्त व्यक्तीचे पंतप्रधान होणे पसंत नाही. आज पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे राहून जॉर्ज सोरोस सारख्या भारताच्या विरोधकांना धडा शिकवणे हे भारतातील प्रत्येक देशभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याने जॉर्ज सोरोसचे नाव घेतले आणि म्हणाले.. “जॉर्ज…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसुरक्षा वाटपाचा बाजार
सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे दरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शिवसेनेला या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहेसंभाजी राजे यांनी हातावर शिवबंधन बांधण्यास…
