मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात असतानाच काही भूमाफिया नी काही लाचखोर पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली . मात्र नागरिकांच्या तक्रारी येताच थातुर मतुर कारवाई करण्यात आली मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर करोना काळात झालेली बांधकामे तशीच आहेत आणि हीच अनधिकृत बांधकामे तोडण्याचा विरोधीपक्ष नेत्यांनी आग्रह धरला आहे .पण ही अनधिकृत बांधकामे स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून करण्यात आलेली असल्याने आणि यात काही पालिका अधिकाऱ्यांचेही खिसे गरम झालेले असल्याने मुख्यमंत्री संगीत की विरोधी पक्ष नेते संगीत कारवाई होणे कठीण आहे .
Similar Posts
पार्ल्यात दुमजली इमारतीची बाल्कनी कोसळून पती – पत्नीचा मृत्यू
मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा (वय ७०) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (वय ६५) अशी मृतांची नावे आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विले पार्ले येथील…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईवानखेडे यांना धक्का ! आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला
मुंबई/ समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर एन सी बी ने त्यांच्याकडची तपास कडून घेतला असून आता हा तपास एन सी बी चे दुसरे संचालक संजय सिंह हे करणार आहेत .समीर वानखेडे यांनी क्रुझ वरील रेव्ह पार्टी वर टाकलेल्या धाडी पासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत कारण ही धाड बनावट होती यात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्व महत्वाची खाती भाजपकडे- शिंदे गटाला कमी महत्वाची खाती – विस्तारात भाजपचे वर्चस्व
मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेतभाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी…
गोविंदा आणि गोपाळा जीव सांभाळून खेळा
आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव! कोरोनामुळे मागील दोन वर्ष हा उत्सव साजरा करता आला नव्हता पण या वर्षी कोरोना गेला नसला तरी त्याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे सरकारने सनांवरचे निर्बंध उठवले आहेत परिणामी यंदा सगळे सण धूमधडाक्यात साजरे. केले जाणार आहेत आज दही हंडी साठी तर सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे गललो…
कारण जोहरच्या पार्टीत दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक- अनेक सेलिब्रेटींना करोनाची लागण
मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स…
लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टरला करोंना
मुंबई/ देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.मते लस घेतल्यानंतरही लोकांना करोंना होत असल्याने लसीचा गुणवते विषयी शंका उपस्थित केली जात आहेवीर सावरकर रुग्णालयात एक डॉकटर म्हणून कार्यत असलेल्या डॉ.सृष्टी हेलारी यांच्यावर पालिकेच्या मिठागर कोविड सेंटरचे सुधा जबाबदारी आहे मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून डॉ.सृष्टी यांनी ८मार्च व २९ एप्रिल रोजी कोविड्शिल लसीचे दोन डोस घेतले…
