मुंबई/ प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळू हळू सर्व निर्बंध उठवले पण त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि गर्दीमुळे पुन्हा करोना सुद्धा वाढतोय गुरुवारी दिवसभरात ३२७ करोना रुग्ण सापडले तर ६ करोना बधितांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे . म्हणूनच दिवाळी नंतर जर पुन्हा आणखी रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे
Similar Posts
क्रांतिकारकांचे मेरुमणी : स्वातंत्र्यवीर सावरकर
आज २८ मे रोजी अखंड भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील देदीप्यमान तारा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. हा केवळ एका व्यक्तीचा जन्मदिन नाही, तर प्रखर राष्ट्रवाद, अदम्य साहस आणि धगधगत्या देशभक्तीच्या एका युगाचा उत्सव आहे. सावरकर हे केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर ते कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक आणि दूरद्रष्टे विचारवंत होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने…
गोव्याशी आमचे भावनिक नाते- आदित्य ठाकरे
पणजी – गोव्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली असून आज आदित्य ठाकरे यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघात प्रचार सभा घेऊन त्यांना आव्हान दिले . तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला . ज्यात गोवेकरांसाठी आश्वासनांची खैरात आहे. आज राहुल गांधी यांनीही गोव्यात प्रचार केला .मात्र भाजप उमेदवारांच्या प्रचाराला…
पालिका आयुक्त चहल- किरण दिघावकर स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित
माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल रमेश बैस* अनेकदा लोक मुंबईला मायानगरी म्हणतात; परंतु एक दुसऱ्यांना मदत करणे आपल्या डीएनएमध्ये असलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने मानवता नगरी असून शहराचा हा मानवतेचा भाव करोना काळात विशेषत्वाने पाहायला मिळाला, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि….
सोमय्या यांना भाव देऊ नका राष्ट्रवादी नेतृत्वाचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आरणारे किरीट सोमय्या गुरुवारी अहमद नगर जिल्ह्याच्या पारणेर मध्ये येत आहेत तेथे ते पारणेर सहकारी साखर कारखान्याच्या विकत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणणार आहेत त्यामुळे तिथे त्यांना राष्टवादी कर्यकर्ते विरोध करतील असे सुरवातीला बोलले जात होते .मात्र किरीट सोमय्या यांना जास्त भाव देऊ नका असे आदेश पक्ष…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजेवणावळी चां निमित्ताने तिन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न
महा विकास आघाडीची आज डिनर डिपॉलमसीदिल्ली / महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील नाराजाना चुचकरण्यासाठी आज दिल्लीत महाविकस आघाडीच्या नेत्याची एक डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे या डिनर पार्टीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र येणार आहेतमहा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या adij वर्षात काहींना काही…
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना ?
टक्केवारीचा दुसरा अध्यायपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजनामुंबई/ पालिका शाळेतील मुलाना निकृष्ट दर्जाचे टॅब पुरवून स्वतःचे हसे करून घेतलेल्या पालिकेने पुन्हा एकदा पालिका शाळेतील मुलाना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पालिका ३ कोटी खर्च करणार असून कोविड काळात अशा प्रकारची अनावश्यक कामे पालिका का काढते आहे.कदाचित यामागे कंत्राटदारांचे खिसे भरून त्यातून…
