मुंबई/ प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळू हळू सर्व निर्बंध उठवले पण त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि गर्दीमुळे पुन्हा करोना सुद्धा वाढतोय गुरुवारी दिवसभरात ३२७ करोना रुग्ण सापडले तर ६ करोना बधितांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे . म्हणूनच दिवाळी नंतर जर पुन्हा आणखी रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जेल मधील मुक्काम वाढणार
दिल्ली – अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय कडून काढून काढून घ्यावा आणि तो एस आय टी कडे सोपवावा अशी मागणी करणारी राज्या सरकारची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली . त्यामुळे हा तपास यापुढे सीबीआय कडेच राहणार आहे . सरकारला हा फार मोठा धक्का आहे.१०० कोटींची खंडणी आणि पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्या यांमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी…
यापुढे मटण दुकानाला हिंदुत्वाचे लेवल
मुंबई/मटन विक्री व्यवसायामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य आहे परंतु आता मात्र कमी होण्याची शक्यता आहे कारण मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट ची आवश्यकता असल्याचे सांगून सर्व हिंदू मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाईल तसेच ज्याच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्याच्याकडूनच हिंदूंनी मटन यावे असे आवाहनही नितेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या…
जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार
अ़ॉगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही….
राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य
राज्य सरकारचा मोठा निर्णयसरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य मुंबई/ करोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आलेला असला तरी अजून तो गेलेला नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क लावणे अनिवार्य केले आहे तसेच लसीचे दोन डोस घेणेही बंधनकारक केले आहे याबाबत सर्व विभागाच्या प्रमुखांना तशा सूचनाही देण्यात आल्या…
ताज्या बातम्या | नवी मुंबई | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईमुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी…
उस्मान हदीच्या हत्येनंतर बंगला देशातील वातावरण चिघळले हिजाब न घालणाऱ्या महिलांवर हल्ले सुरू
ढाका/बांग्लादेशचा युवा नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर देशभरात अस्थिरतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हिजाब किंवा बुरखा न घातल्यामुळे महिलांवर हल्ले झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे बांग्लादेशमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहेसोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होणाऱ्या दोन व्हिडीओंमध्ये महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीचे दृश्य असल्याचा दावा करण्यात आला आहे….
