मुंबई/ प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळू हळू सर्व निर्बंध उठवले पण त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि गर्दीमुळे पुन्हा करोना सुद्धा वाढतोय गुरुवारी दिवसभरात ३२७ करोना रुग्ण सापडले तर ६ करोना बधितांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे . म्हणूनच दिवाळी नंतर जर पुन्हा आणखी रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले
मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे…
विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार
मुंबईतील विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ…
योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच स्फोटकांचा साठा सापडला
चितोड/ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच संक्दरपूर गावात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. गावाच्या परिसरात सुमारे २० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्फोटके पेरण्यात आली आहेत. तसेच एका ट्रकमध्ये ५०० किलो स्फोटकांचा साठा सापडल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसत आहे.येत्या १० जूनला आदित्यनाथ चित्तौराला येत आहेत, त्यापूर्वीच सकंदरपूर गावात ही घटना उघडकीस आली…
118 बडतर्फ एसटी कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या…
आरसीएफ जवानांचा जयपूर -मुंबई एक्स्प्रेस मध्ये गोळीबार- रेल्वे पोलीस अधिकार्यांसह ४ ठार
पालघर – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि आरोपीने मिरा रोड स्थानकावर गाडी थांबल्यावर उडी मारली. तेथील रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर…
राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर -अशोक चव्हाण मिलिंद देवराना उमेदवारी
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरतील, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात…
