मुंबई/ प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळू हळू सर्व निर्बंध उठवले पण त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि गर्दीमुळे पुन्हा करोना सुद्धा वाढतोय गुरुवारी दिवसभरात ३२७ करोना रुग्ण सापडले तर ६ करोना बधितांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे . म्हणूनच दिवाळी नंतर जर पुन्हा आणखी रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे
Similar Posts
देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध रायगडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन
पेण/रायगडमधील एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम ३५३,१ख व ३५३ ( २) अंतर्गत गुन्हा…
अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर
मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते…
साताऱ्यातील यशवंत सहकारी बँकेत ११२ कोटींचा घोटाळा भाजपा नेता अडचणीत
सातारा/यशवंत को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या लेखापरिक्षणात बोगस कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी यशवंत बॅंकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड शाखेतील कर्ज विभागाचे शाखा व्यवस्थापक आणि शेखर चरेगावकरांच्या नातेवाईकांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यशवंत को-ऑप. बँक लि.कराड या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ५…
लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या ३९ उमेदवारांची नवे जाहीर
नवी दिल्ली – काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या…
फूड अँड व्हिल्स मुळे फेरीवाल्यांच्या पोटावर पाय
मुंबई/ राज्याचा विकास करताना किंवा महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी नावे नवे उपक्रम राबवताना इतरांचा रोजगार छिन्ला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते .पण महाराष्ट्र सरकारं किंवा मुंबई महापालिकेला त्याचा विसर पडलेला दिसतोय कारण मुंबईत देशभरातून आलेले फेरीवाले पोटापाण्यासाठी रस्त्यावर किंवा हातगाडीवर मालं घेऊन दिवसभर उन्हा तन्हात फिरून धंदा करीत असताना .आता पालिकेने फूड अँड व्हीलस…
महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न फसला
मुंबई – शिवसेनेतून फुटून भाजप बरोबर सत्ता स्यापण करणाऱ्या शिंदे गटाने आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह ,कार्यालये आणि बाळासाहेबांवरही हक्क सांगायला सुरुवात केली आहे . बहुमताच्या जोरावर त्यांनी काही कार्यालये ताब्यात घेतली आणि बुधवारी मुंबई महापालिकेतील कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेस शिवसेना नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यानंतर दोन्हीकडून घोषणाबाजी सुरु झाली…
