मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले. सदर चोरटे हे याच परिसरातील असावेत असा संशय असून त्यांनी दिवसा या घरांची रेकी करून रात्री घरफोडी केली असावी . त्यामुळे या चाळीतील रहिवाशांना आता सावध राहायला सांगण्यात आले आहे तर हे चोरटे लवकरच पकडले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. पक्षच्या नेत्यांनी भेट देवून दिलासा दिला तर पालिकेने लावलेले चाळीतील बंद पडलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे चालू कधी होणार ?असा सवाल रहिवाशांचा आहे.
Similar Posts
रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्ट्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचे कडाक ताशेरे
दिल्ली/ रेल्वेच्या हद्दीतील वाढत्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांमधील महापालिका वर काडक ताशेरे ओढले आहेतगुजरात,हरयाणा आणि पंजाब मधील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंड पीठाने रेल्वेची सुधा कडकं शब्दात कानउघाडणी केली शहरात आणि खास करून रेल्वेच्या हद्दीत बेकायदेशीर झोपडपट्ट्या तयार होतातच कशा स्थानिक प्रशासन काय करीत असते…
स्वर्गीय दादासाहेब मोकाशी जयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
कराड -राजमाची तालुका कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचालित सर्व घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय दादासाहेब मोकाशी यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वकृत्व ,निबंध लेखन, चित्रकला स्पर्धेचे शैक्षणिक संकुलात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी 900 अधिक विद्यार्थी चालू होती परीक्षेच्या अंतिम मूल्य माता नंतर विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम…
काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद- फडणवीस, शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई -सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर आज फडणवीस आणि आशिष शेलार या भाजप नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद होतील याची ठाकरेंना भीती वाटतेय म्हणून त्यांची आदळ आपट सुरु आहे असे फडणवीस यांनी सांगितले तर २५ वर्षात २२ हजार कोटी खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत असा…
पालिकेची पुन्हा टॅब वर ३८ कोटी ७२ लाखांची उधळपट्टी
मुंबई/ कोरोनाची तिसरी लाट आलीय रोज मुंबईत पाच ते आठ हजार रुग्ण सापडत आहेत त्यांच्या उपचारांवर आत परचड खर्च करावा लागणार आहे असे असताना पालिका शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी पालिका टॅब खरेदी करणार आहे .तब्बल १९४०१ टॅब खरेदी केले जाणार असून प्रत्येक टॅब ची किंमत१७,४०० रुपये इतकी आहे यापूर्वी पालिकेने ४४हजार टॅब खरेदी केले त्यातील कित्येक…
बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपला सतेतून घालवले
पटना / महाराष्ट्रात शिवसेना फोडून सता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जशास तसे उत्तर देत भाजपला सतेमधून घालवले आणि लालूंच्या राजद च्या मदतीने बिहारमध्ये सता स्थापन केली त्यामुळे बिहारमध्ये आता चाचा नितीशकुमार आणि त्यांचा मानलेला भाचा म्हणजेच लालूंचा मुलगा तेजस्वी यादव या दोघांचे चाचा भतीजा राज आले आहे.बिहार विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपने 77 तर…
राजचा अयोध्या दौरा स्थगीत
मुंबई/ येत्या 5 मे रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता पण या दौऱ्याला उत्तर भारतीयांचा जो विरोध होत आहे त्या पार्श्वभूमीवर आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या बाबत आपण 22मे चां जाहीर सभेत बोलू असे राज ठाकरे यांनी सांगितले आहेराजं ठाकरे यांनी गुडी पाढव्या चां मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यान विरोध करून हिंदुत्वाची…
