मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले. सदर चोरटे हे याच परिसरातील असावेत असा संशय असून त्यांनी दिवसा या घरांची रेकी करून रात्री घरफोडी केली असावी . त्यामुळे या चाळीतील रहिवाशांना आता सावध राहायला सांगण्यात आले आहे तर हे चोरटे लवकरच पकडले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. पक्षच्या नेत्यांनी भेट देवून दिलासा दिला तर पालिकेने लावलेले चाळीतील बंद पडलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे चालू कधी होणार ?असा सवाल रहिवाशांचा आहे.
Similar Posts
ऑर्केस्ट्रा बारच्या परवानगी बाबत झोन एक-दोन आणि तीन पोलिसांकडून भेदभाव ?
मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत बहुतेक उद्योग धंद्यांना परवानगी देण्यात आली आहे .यात दारू आणि ऑर्केस्ट्रा बार चाही समावेश आहे . मात्र असे असतानाही मुंबईच्या पोलिस झोन 1 – 2 आणि 3 झोन मधील ऑर्केस्ट्रा बारना अजूनही परवानगी देण्यात असलेली नाही अशी माहिती सूत्रा.जर मुंबईतील चार आणि…
आजपासून मुंबईत १४४ कलम लागू थर्टी फर्स्टच्या पार्ट्या वर बंदी
मुंबई/ कोरोनचा वाढत धोका लक्षात घेऊन सरकारने आजपासून ७ जानेवारी पर्यंत मुंबईत ११४ कलम लागू केले असून आज थर्टी शनिवारी होणाऱ्या थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या वर बंदी घातली आहे त्यासाठी मुंबई मधील सर्व हॉटेल्स,बार रेस्टॉरंट,पब,रिसॉर्ट आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच मोकळ्या जागेत सुधा पार्टी करण्यावर बंदी आहेे. त्यामुळे थर्टी फर्स्ट ची तयारी…
जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आस्मान दाखवू- उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबई/ सोमवारी मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हटले होते त्यावर पलटवार करताना आम्हाला जमीन दाखविण्यासा आम्ही आस्मन दाखवू असा इशारा दिला आहेमुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना भाजपा मधील लढाई अधिक तीव्र होणार आहे कारण या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?
मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली .आरक्षणाचा गुंता कायदेशीर मार्गाने सुटावा असे सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे दरम्यान काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसी…
सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !
सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय @घेतला आहे. या समाजघातक निर्णयाचा निषेध करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सहस्रो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत झालेली भूमी मद्यप्यांची भूमी म्हणून म्हटली गेल्यास त्याचे पातक सरकारला लागेल. सुसंस्कृत…
पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले पालघर नाशिक मध्ये रेड अलर्ट जारी -पुढील 2 दिवस धोक्याचे – शाळा बंद !
मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये…
