मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले. सदर चोरटे हे याच परिसरातील असावेत असा संशय असून त्यांनी दिवसा या घरांची रेकी करून रात्री घरफोडी केली असावी . त्यामुळे या चाळीतील रहिवाशांना आता सावध राहायला सांगण्यात आले आहे तर हे चोरटे लवकरच पकडले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. पक्षच्या नेत्यांनी भेट देवून दिलासा दिला तर पालिकेने लावलेले चाळीतील बंद पडलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे चालू कधी होणार ?असा सवाल रहिवाशांचा आहे.
Similar Posts
काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद- फडणवीस, शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई -सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर आज फडणवीस आणि आशिष शेलार या भाजप नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद होतील याची ठाकरेंना भीती वाटतेय म्हणून त्यांची आदळ आपट सुरु आहे असे फडणवीस यांनी सांगितले तर २५ वर्षात २२ हजार कोटी खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत असा…
बिल्डरांच्या फायद्यासाठी एसआरएचा नवा फंडा- पोटमाळ्यावर राहणाऱ्याना घरे देण्याची योजना
मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हि बिल्डरांच्या फायद्यासाठीच असते हे आता सर्वानाच ठाऊक झाले आहे पण आता मुंबईत धारावी आणि अँटॉप हिल सारखी काही मोजकीच ठिकाणे सोडली तर फारशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाहीत त्यामुळे आता झोपड्याच शिल्लक नसल्याने पुनर्वसन कोणाचे करायचे आणि त्यातून बिल्डरांचा फायदा कसा करून द्यायचा हा प्रश्न बिल्डरांचे दलाल म्हणून काम करणाऱ्या…
क्लीन अप मार्शलना दंडाची रक्कम देण्यापूर्वी गणवेष, विभागाचे नाव इत्यादी बाबींची खातरजमा करुन घ्यावी- महानगरपालिकेचे आवाहन
• तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा
धन्यवाद ! जनता आभारी आहे!!
कोरोनाचं संकट हे जगावर आलेले एक मोठे संकट होते आणि तब्बल दीड वर्षात या संकटाने जगातील अनेक कुटुंबांना उध्वस्त करून टाकले.कोरोनाने मेलेल्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी एक कोटींच्या आसपास लोक कोरोणाने मृत्युमुखी पडले होते.पण सर्वात जर वाईट काय असेल तर कोरोणा काळात सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे घराचा अक्षरशः तुरुंग झाला होता त्यामुळे लोकांना सणवार सुधा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपंजाबमध्ये आपने केला काँग्रेसचा सुपडा साफ-चार राज्यात भाजपची सता
लखनौ/ पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकांचा काल निकाल लागला आणि उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 268 जागा जिंकून भाजपने बहुमताने आपली सत्ता राखली.तर मूर्ख सिधूने पंजाबमध्ये काँग्रेसची नौका बुडविली तिथे सर्वाधिक92 जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाचे सरकार आले पंजाबचे मुख्यमंत्री चानी दोन्ही मतदार संघातून पराभूत झाले तर सिद्धू आणि माझी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सुधा पराभूत झाले मणिपूर…
मुंबई झोपु.योजना राबवणार्या एस.आर.ए च्या अधिकाऱ्यांनी या योजनेत अपात्र ठरलेल्या झोपडी आणि गाळेधारकबाबतची माहिती लपवून ठेवल्यामुळे मुंबईतील लाखों झोपडपट्टीवासीयांवर बेघर होण्याची पाळी आली आहे.
मुंबई एस.आर.ए.च्या अधिकार्यांचे हे पाप उघडकीस आल्यानंतर हवालदिल झालेल्या झोपडपट्टीवासीयांच्या मदतीला केंद्रीय सामाजिक,न्याय अधिकारिता,राज्यमंत्री रामदास आठवले आले असून मी एकही झोपडीधारकाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी म्हाडा मध्ये झालेल्या बैठकीतील पत्रकार परिषदेत दिले त्यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे व सरकारी अधिकार्यांचा गलथानपणा आणि अक्षम्य असा निष्काळजीपणा यापूर्वहि अनेक वेळा जनतेसाठी…
