पुणे/ महा विकास आघाडीवर भ्रष्टाचार आणि गुंडांना आश्रय दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्रमात दोन कुख्यात गुंडांच्या पत्निनी शक्ती प्रदर्शन केले पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ आणि शरद लांडे यांची पत्नी गायत्री लांडे या दोघींनी चंद्रकांत दादांच्या कार्यक्रमात आपल्या अनेक महिला समर्थकांसह उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले तसेच चंद्रकांत दादांचा सत्कारही केला मात्र त्या दोघींना अजून पक्षात घेतलेले नाही
Similar Posts
मी फक्त शरद पवारांचे ऐकतो राऊतांचा अजितदादांवर पलटवार
मुंबई – ऑपरेशन लोटसबाबत मी लिहलेलं सत्य कोणाला बोचत असेल तर त्याला मी काय करू. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. खरं बोलल्यामुळे कोणी मला लक्ष्य करत असेल तरी मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलत आणि लिहीत राहणार. माझ्या विश्वसनीयतेवर शंका उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. फक्त शरद पवार यांनी माझ्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित केली…
काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान
बंगळुरू – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी वापरलेल्या अपशब्दांवर जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलंय की, कॉंग्रेसचे लोक नेहमीच शिव्या देत असतात. कॉंग्रेसच्या या शिव्या एके दिवशी मातीत मिसळून जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांना देण्यात आलेल्या शिव्यांचा पाढा…
प्लांट न्यूज आणि फेक मीडिया
सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल…
विरोधी पक्षांची सरकारे पाडनारे हे तर सिरीयल किलर- केजरीवाल यांचा केंद्रावर आरोप
दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई…
चोरी केली तर शिक्षा होणार- सोमया
मुंबई- नवाब मलिक यांनी वकफ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला म्हणून ते हात पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल लगावला. चोरी केली तर शिक्षा होणार अशी टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले. यावर…
बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट
बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेतआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य…
