मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल परब यांनाही ई डी च्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे . आज अनिल परब यांची ई डी कार्यालयात तब्बल ८ तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली या चौकशीतून ई डी l ला नेमकी काय माहिती मिळाली हे आता त्यांच्यावरील पुढील कारवाई नंतर कळेल पण अनिल परराब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांच्यावर जात मोठी कारवाई झाली तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल.त्याचबरोबर आनंदराव अडसूळ यांच्या बाबत ई डी आता काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे .
Similar Posts
महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या फोटोवरून धमासान
मुंबई/ महापुरुषांच्या अपमानाचा निषेधार्थ तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बाँमई यांच्या महारष्ट्र विरोधी वक्तव्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चात चांगले यश आले .मात्र संजय राऊत यांनी मराठा मोर्चाचा फोटो महाविकस आघाडीच्या मोर्चाच्या नावाने प्रसिद्ध केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे . फडणवीस यांनी महाविकास आघाडीचां मोर्चाला नेनो मोर्चा असल्याचे सांगून मोर्चा मोठा न झाल्याने दुसऱ्यांच्या…
नाशिकमध्ये दांडिया दरम्यान शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू
नाशिक – नवत्रोत्सवात दांडिया नृत्याची मोठी धूम असते . मात्र नाशिक येथील आडगाव परिसरात दांडिया दरम्यान एका डीजे ऑपरेटरला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने येथील नवरात्रोत्सवाला गालबोट लागले असून लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील जय जनार्दन फौंडेशन या मंडळाच्या…
राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .
उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार राशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जात सांगा मगच राशन देतो असे बोलु लागल्याने राशन कार्ड धारकात असंतोष निर्माण झाला आहे . दरम्यान या जी आर बाबत माहिती मिळताच मुंबई रेशनिंग कृती समितीने सदर जी आर मागे…
महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का?
मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी…
राज्यपालांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना उल्लेखनीय समाज सेवेसाठी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ एपीजे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शमीम खान प्रामुख्याने उपस्थित होते. सनदी लेखापाल विजयशरद…
मनसे कार्यकर्त्यानी अखेर भिवंडी मालोडी टोलवसुली बंद न करणारा टोलनाका फोडला…
भिवंडी दि 20(आकाश गायकवाड )तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांबकडून आंदोलने निवेदन देऊन ही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरीक संतप्त असून त्यातून शुक्रवारी या रस्त्यावर चाल करून आलेल्या मनसे सैनिकांनी अखेर टोलवसुली बंद न ठेवणाऱ्या टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली…
