करोणा संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विलगीकरणसाठी पालिकेने हॉटेल ताब्यात घेतली होती .या सर्व हॉटेल यांना दुसऱ्या वर्षीमालमत्ता कर माफ केला जाणार आहे . मुंबई महापालिका प्रशासन स्थायी समितीत 41 कोटी 87 लाख रुपयाची कर माफीचा प्रस्ताव ठेवला आहे .यामध्ये मागील वर्षी पालिकेने 180 हॉटेलांना वीस कोटी रुपये मालमत्ता कर माफ केला होता . यंदा 234 हॉटेलांना मालमताना चार महिन्यासाठी ४१ कोटी ८७ लाखाचा कर माफ होणार आहे.
Similar Posts
मोदी शहांच्या गुजरात मध्ये दारूबंदीची एशी तैशी-विषारी दारू पिवून 31 जणांचा मृत्यू
अहमदाबाद/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दारूबंदी साठी आपली हयात वेचलि पण तरीही गुजरात मध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी होऊ शकली नाही आणि आता तर भाजपच्या राज्यात दारू माफियना मोकळे रान मिळाले आहे .त्यामुळेच गुजरात मध्ये एक भयंकर दारुकांड घडले आणि त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जन रुग्णालयात असून त्यातील काहीं लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने…
हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा
उद्धव ठाकरेंचे शिंदे – फडणवीस याना जाहीर आव्हानसंभाजी नगर – हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस याना केले आहे ते पुढे म्हणाले तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या…
धन्यवाद ! जनता आभारी आहे!!
कोरोनाचं संकट हे जगावर आलेले एक मोठे संकट होते आणि तब्बल दीड वर्षात या संकटाने जगातील अनेक कुटुंबांना उध्वस्त करून टाकले.कोरोनाने मेलेल्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी एक कोटींच्या आसपास लोक कोरोणाने मृत्युमुखी पडले होते.पण सर्वात जर वाईट काय असेल तर कोरोणा काळात सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे घराचा अक्षरशः तुरुंग झाला होता त्यामुळे लोकांना सणवार सुधा…
उद्धव ठाकरेनी करून दाखवले — मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांच्या फेरबदल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची घबराट
मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात…
दोन लाचखोर पालिका अभियंत्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई/ ओसी नसलेल्या इमारती मध्ये बेकायदेशीर नळजोडणी करून देण्यासाठी प्लंबर कडे अडिच लाखांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभागातील दोन अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहेभायखळा येथील एका इमारतीमध्ये नळजोडणी करायची होती त्यामुळे कंत्राटदार असलेल्या पलबरणे ई…
भाजपाचे महापालिका मुख्यालयामसोर खड्डा स्पर्धा प्रदर्शन
सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१ हे प्रदर्शन भरवण्याची खरेतर वेळ येऊ नये. पण ही वेळ का आली? आज मुंबईतील दुर्दैवी चित्र जर आपण पाहिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जनतेचा आवाज म्हणून केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महापालिका मुख्यालयामसोरील खड्डे प्रदर्शन केले. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ठाकरे…
