करोणा संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विलगीकरणसाठी पालिकेने हॉटेल ताब्यात घेतली होती .या सर्व हॉटेल यांना दुसऱ्या वर्षीमालमत्ता कर माफ केला जाणार आहे . मुंबई महापालिका प्रशासन स्थायी समितीत 41 कोटी 87 लाख रुपयाची कर माफीचा प्रस्ताव ठेवला आहे .यामध्ये मागील वर्षी पालिकेने 180 हॉटेलांना वीस कोटी रुपये मालमत्ता कर माफ केला होता . यंदा 234 हॉटेलांना मालमताना चार महिन्यासाठी ४१ कोटी ८७ लाखाचा कर माफ होणार आहे.
Similar Posts
मुंबईत कोरोनाचं महाउद्रेक
एकाच दिवशी कोरोनाचे २०१८१ तर ओमीक्रोन चे ५७ नवे रुग्णमुंबई/ कोरों ना प्रतिबंधक नियम लोक पाळत नसल्याने काल कोरोनच मोठा उद्रेक झाला आणि एकाच दिवशी कोरोनाचे मुंबईत २०१८१ तर महाराष्ट्रात३६२६५ रुग्ण सापडले तसेच मुंबईत ओमी क्रोन चे ५७ तर महाराष्ट्रात ८५ रुग्ण सापडले.त्यामुळे आता सरकारला मोठा निर्णय घ्यावाच लागेल पण सरकार लॉकडाऊन करणार नाही तसेच…
पालिका आणि सरकार झोपले आहेत का?
धक्कादायक! मुंबईत सरकार जमिनीवर २०० अनधिकृत इमारतीमुंबई/सध्या मुंबईची धर्मशाळा झाली आहे देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यातून कुणीही येतो आणि आणि मिळेल तिथे चार बांबू ठोकून निवारा उभा करतो सुरवातीला ताडपत्र्या आणि प्लास्टिक च्या कागदानी केलेल्या या अनधिकृत बांधकामांवर पुढे पत्रे आणि कौले चढतात पालिका त्यांच्यासाठी रस्ते शौचालये नळपाणी आणि दिवा बत्तीची सोय करते त्यामुळे एकाच्या दोन…
औरंगाबाद , उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राची मंजुरी
दिल्ली- माविआ सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान…
मंगल भुवन सोसायटीच्या बिल्डरला पालिका का वाचवत आहे? केवळ दंडात्मक कारवाई करून रहिवाशांचे हाल थांबणार आहेत का ?
मुंबई (किसन जाधव) एस आर ए योजनेच्या नावाखाली पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घ्यायचे आणि ते वर्षानुंवर्ष रखडवयाचे असे बिल्डरांच्या धोरण असते पण यात रहिवाशांचे मरण होते म्हणूनच फडणवीस सरकारच्या काळात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की प्रकल्प रखडवणार्या बिल्डरची त्या प्रकल्पातून हकालपट्टी करून तो प्रकल्प सरकारने ताब्यात घ्यायचा आणि बिल्डर वर कारवाई करायची असे असताना…
सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयां मध्ये मास सक्ती
मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका…
पालिका निवडणुकीची तयारी सुरू- २३६ वार्डचां सीमा बाबत हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम निश्चित
मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती…
