मुंबई – क्राइम संध्या ,पोलिस टाइम्स आदि साप्ताहिकांसह मुंबईतील काही वृत्तपत्रानमद्धे गुन्हे विषयक वृत्तांकान आणि स्तंभ लेखन करणारे जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे शनिवारी भांडुपच्या रुबि हॉस्पिटल मध्ये अल्प आजाराने दु खद निधन झाले . त्यांच्या निधनाबद्दल प्रसार माध्यमांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . मुंबई जनसत्ता परिवारातर्फे दिवंगत राजेंद्र वेदांते यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर त्यांच्या मृतात्म्यस शांति देवो !
Similar Posts
राजठाकरेंना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
इस्लामपूर – शिराळा येथील मनसेचे आंदोलन आणि त्यात झालेली दगडफेक या प्रकरणी दोषमुक्त करण्याची राज ठाकरे यांची मागणी अखेर इस्लामपूर न्यायालयाने फेटाळली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी…
अजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा
मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत तेपहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठीअजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत….
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दिघेंच्या आनंदा आश्रमकडे पाठ
ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे…
काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार मुंबई, दि 10 ऑक्टोबर-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या…
अनाथांची माय!
काही माणसं अशी असतात की ती दुसऱ्यासाठी जगत असतात.दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानत असतात त्यासाठी आपल्या सर्व इच्छा,आशा आकांशा वर पाणी सोडतात.अशांपैकी च एक होत्या वात्सल्य मूर्ती सिंधुताई सकपाळ! १९४८ एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सिंधुताई फक्त चौथी पर्यंत शिकल्या आणि त्यावेळच्या रूढी परंपरा नुसार वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा बाल विवाह झाला.पती पत्नीच्या नात्याचा अर्थही कळतं…
शरद पवारांचा दोन्ही गटांना सल्ला!- दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील सध्याची तणावाची स्थिती पाहता दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यात जर भडकाऊ भाषणे झाली तर त्याच्या प्रतिक्रिया समर्थकांमध्ये उमटतील आणि त्यातून मोठा राडा होऊ शकतो .परिणामी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते म्हणूनच दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा असा वडीलकी चां सल्ला शरद पवार यांनी दोन्ही गटांना दिला आहेशिवसेनेत मोठी फूट…
