मुंबई – क्राइम संध्या ,पोलिस टाइम्स आदि साप्ताहिकांसह मुंबईतील काही वृत्तपत्रानमद्धे गुन्हे विषयक वृत्तांकान आणि स्तंभ लेखन करणारे जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे शनिवारी भांडुपच्या रुबि हॉस्पिटल मध्ये अल्प आजाराने दु खद निधन झाले . त्यांच्या निधनाबद्दल प्रसार माध्यमांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . मुंबई जनसत्ता परिवारातर्फे दिवंगत राजेंद्र वेदांते यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर त्यांच्या मृतात्म्यस शांति देवो !
Similar Posts
आज अंधेरी पोटनिवडणुकीत मतदान
मुंबई/ शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात आज पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके याना उभे केले आहे तर भाजपने त्यांचा उमेदवार मुरजि पटेल यांना माघार घ्यायला लावली होती. मात्र तरीही अजून 7 उमेदवार श्रीमती लटके यांच्या विरोधात मैदानात आहेत त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही .या निवडणुकीत…
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून महाडेश्वर ? – लटकेंचा राजीनामा लटकला
मुंबई/ शिवसेनेने अंधेरी पूर्व विधासभा पोट निवडणुकीसाठी भलेही दिवंगत रमेश लटके यांचा पत्नीला उमेदवारी दिलेली असली तरी त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण त्या पालिका कर्मचारी असून त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना जी अट घातली होती तीच अट त्यांच्या उमेदवारीच्या मुळावर आली असून पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नसल्याने त्या उमेदवारी अर्ज दाखल करू…
सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका फेटाळल्या
दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली जो नोटबंदीचा निर्णय घेतला होता तो योग्यच होता असे सांगून नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका सर्वोचं न्यायालयाने फेटाळल्या आहेत यात महाराष्ट्रातील एका याचिका कर्त्याचा समावेश आहे नोटबंदी चुकीची असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय दिला आहे. 201६ ची नोटबंदी वैध असून सर्वच्या सर्व 58 याचिका घटनापीठानं ४-१…
अग्निपथ सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय भारत तयार होईल- बाबुभाई भवानजी
अग्निपथ खूप योग्य उपक्रम आहे कारण सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय आणि स्वतःस नेहमी फिट ठेवणे योग्य अयोग्य याची निवड करणे याची तरुण पिढीला सवय लागेल.४,५ वर्षे देश सेवा केल्यावर या बाहेरच्या कार्पोरेट जगात ही त्यांना स्वतःस सिद्ध करणे अवघड जाणार नाही .थोडा फार पैसा ही मिळणार आहे .त्यात नवीन धंदा किंवा देशाच्या कुठच्या ही…
राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी संपन्न- मराठीतून घेतली शपथ
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार…
शापूरमध्ये निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळून २० कामगार ठार
शहापूर – समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरयेथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी…
