मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे यांनी दिला आहे . काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .दरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला करताना यात्रा मेळावे बिनबोभाट होतात .मग सन ‘ उत्सवांच्या वेळेसच कोरोंना कसं पसरतो ? असा सवाल करून आता सर्व सुरू झालेल आहे . त्यामुळे मंदिरे खूले करावीत अन्यथा मनसे यापुढे घंटानाद आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिलाय .त्याच बरोबर इतके दिवस शांत बसलेले अन्न हजारे आताच कसे प्रकट झाले असा सवालही त्यांनी केला
Similar Posts
यूपी चे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे निधन सोमवारी अंत्यसंस्कार
लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे
कुवेत मध्ये इमारतीला आग ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू – ५० हून अधिक जखमी
मंगाफ – कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील ५ केरळचे रहिवासी होते. या अपघातात 30 भारतीयांसह ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मात्र ४० भारतीयांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.या अपघातात 30 भारतीय जखमी झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. त्यांनी…
ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सरकारचा पराभव
पाच जिल्हा परिषदांची पोट निवडणूक जाहीर*ओबीसी आरक्षण विनाच निवडणूक होणार*१५ ते २० सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*२१ सप्टेंबर उमेदवारी arjachi छाननी*२९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख*५ऑक्टोबरला मतदान*६ऑक्टोबरला मतमोजणी मुंबई/ ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ द्यायचा नाहीत असा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी घेतलेला असताना सर्वोच्च न्यायालयात याबाबत बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशि ठरल्याने अखेर…
महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सुरूच -पुण्यात पार्टनरला गोळी घालून मित्राची आत्महत्या
पुणे/पुण्यातील कुठल्या पासून सुरू झालेले गोळीबाराचे सत्र काही थांबायला तयार नाही चाळीसगाव मध्ये भाजपा नगरसेवकावर गोळीबार झाला होता त्याचा आज मृत्यू झाला तर गणपत गायकवाड च्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच अभिषेक कोसळकर ची हत्या झाली त्यानंतर आज पुण्यात दोन बिजनेस पार्टनर मधील वादातून एकाने दुसऱ्याला गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळ्या घालून आत्महत्या केली ज्याला गोळ्या…
बारावीचे 11 तर दहावीची 21 फेब्रुवारीला परीक्षा 15 मे रोजी निकाल
मुंबई/सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही परीक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर होत असून पुढील दोन दिवसात हॉल तिकीट मिळण्याची शक्यता आहेराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज परीक्षांची तारीख…
इंडिया आघाडीत कॉंग्रेस एकाकी पडली ! दिल्लीत पराभव अटळ
नवी दिल्ली – इंडिया आघाडी मध्ये त कॉंग्रे एकाकी पडत चालली आहे. ममता,केजरीवाल , अखिलेश आणि आता उद्धव थाक्रही कॉंग्रेसवर नारज असल्याचे समजते. दिल्लीतील निवडणुकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचा आपला पाठिंबा असल्याने कॉंग्रेस उमेदवार पराभवाच्या छायेत आहेतदिल्लीत सत्ताधारी आपसमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान आहे. तिरंगी लढतीचा फटका आपला बसण्याची शक्यता आहे. तर मतविभाजनाचा फायदा आपल्याला…
