मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे यांनी दिला आहे . काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .दरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला करताना यात्रा मेळावे बिनबोभाट होतात .मग सन ‘ उत्सवांच्या वेळेसच कोरोंना कसं पसरतो ? असा सवाल करून आता सर्व सुरू झालेल आहे . त्यामुळे मंदिरे खूले करावीत अन्यथा मनसे यापुढे घंटानाद आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिलाय .त्याच बरोबर इतके दिवस शांत बसलेले अन्न हजारे आताच कसे प्रकट झाले असा सवालही त्यांनी केला
Similar Posts
चंद्रावर ऑक्सीजन व खनिज सापडले चांद्रयान मोहीम अखेर यशस्वी
बंगळुरू – भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश आले आहे. कारण चंद्रावर उतरलेल्या भारताच्या रोव्हरने चंद्रावर प्राणवायू आणि इतर अनेक प्रकारची खनिजे असल्याची माहिती पटली आहे.इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, इस्रोच्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले…
मराठा मोर्चा २० जानेवारीला मुंबईत धडकणार – जरंगे पाटील यांची बीडच्या सभेत मोठी घोषणा
बीड : मराठा आरक्षणाचा विषय आता चांगलाच पेटणार असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या म्हणजेच २४ डिसेंबरल शेवटचा दिवस आहे. त्याआधी मनोज जरांगे यांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार आहे. मुंबईमध्ये 20 जानेवारीला आझाद मुंबईवर उपोषण करणार असल्याचं…
जयंत पाटलांच्या आईविषयी अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकर विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन
मुंबई/सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली घालायला लावेल असे संतापजनक विधान भाजपचे मुजोर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.”जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे’, अशा शेलक्या भाषेत त्यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांवर टीका केली .त्यांच्या या टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या…
भिवंडीत बनावट नोटा बनविणारी टोळी जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश -2 लाख 19 हजार रुपयांच्या नोटा यंत्रसामुग्री जप्त
भिवंडी दि 25 (आकाश गायकवाड ) विविध गुन्हेगारी घटनां मध्ये वाढ होत असतानाच शहरात बनावट नोटा बनवून चलनात आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी उध्वस्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून या टोळी च्या ताब्यातून 500 व 100 रुपये दराच्या 2 लाख 19 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा व नोटा छपाई साठी उपयोगात आणला जाणार कागद…
इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागून ८ ठार
मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी या सात मजली इमारतीत पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत अनेक कुटुंबे जळून खाक झाली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकूण आठ कुटुंब राहतात. पार्किंग मध्ये मीटरचा स्फोट झाल्याने पहिला ते सात मजले आगीच्या धुरात दिसेनासे झाले . दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे.पहिल्या मजल्यावर राहणारी १८ वर्षीय…
रविवारी प्रभादेवीत रंगणार राज्यस्तरीय स्पर्धेचा पीळदार थरार – स्वामी समर्थ श्रीमध्ये महाराष्ट्रातील शरीररसौष्ठवाचे ग्लॅमर
विजेत्यांवर तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव मुंबई, दि. ७ (क्री..प्र.)- क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणार्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या कल्पक आयोजनाखाली प्रभादेवीत दै. सामना शेजारील दत्तू बांदेकर चौकात रविवारी ९ मार्चला होत…
