मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे यांनी दिला आहे . काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .दरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला करताना यात्रा मेळावे बिनबोभाट होतात .मग सन ‘ उत्सवांच्या वेळेसच कोरोंना कसं पसरतो ? असा सवाल करून आता सर्व सुरू झालेल आहे . त्यामुळे मंदिरे खूले करावीत अन्यथा मनसे यापुढे घंटानाद आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिलाय .त्याच बरोबर इतके दिवस शांत बसलेले अन्न हजारे आताच कसे प्रकट झाले असा सवालही त्यांनी केला
Similar Posts
तिरुपती बालाजीची जमीन हॉटेलला दिल्याचा आरोपआंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अडचणीत
हैदराबाद/ तेलगू देशांचे नेते आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकार पर्यटनाच्या नावाखाली मंदिराच्या मालमत्तांचा लिलाव करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे. यामुळे सनातन धर्माचे उल्लंघन झाले. हा हिंदू धर्मावर ‘थेट हल्ला’ आहे. हा विषय केवळ जमिनीचा नाही. तर जगभरातील भगवान वेंकटेश्वर स्वामी भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि प्रतिष्ठेबद्दलचा आहे,’ असे ते…
अजित पवार गटातील नाराजी चव्हाट्यावर – लोणावळ्यात १३७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मुंबई- लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी…
ईडीच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका- ई डी चे बळ वाढले
दिल्ली/ प्रीवेंशन ऑफ मनी लाण्डरिंग ॲक्ट अर्थात पी एम एल ए कायद्याबाबत काल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल देताना ई डी चे सर्व अधिकार कायम ठेवले आहेत तसेच ई डी च्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत .त्यामुळे ई डी अधिक बलवान होणार आहे .भ्रष्टाचाराच्या विरोधात ई डी ने कठोर पावले उचलून अनेकांवर कारवाई केली…
राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरेंचे स्वीकृत नगरसेवक ठरले युतीचे भवितव्य काय?
मुंबई/महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आज आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या भेटींच्या चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक…
शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम…
पायाभूत सुविधांच्या कामाकरिता रात्री देखील गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक-महसूल विभाग
केंद्र किंवा राज्य शासनाच्या पायाभूत अथवा जलसंपदा प्रकल्पाच्या कामाकरीता विभागीय आयुक्त यांना आवश्यकता वाटल्यास रात्रीच्या वेळी देखील गौण खनिजाच्या उत्खननाची व वाहतूकीची परवानगी देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. याशिवाय आपला खाणकामाचा पारंपरिक व्यवसाय चालू ठेवण्यास इच्छुक असणाऱ्या कुंभार आणि वडार समाजाच्या कुंटुंबाच्या बाबतीत अर्ज केल्यावर…
