मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे यांनी दिला आहे . काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .दरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला करताना यात्रा मेळावे बिनबोभाट होतात .मग सन ‘ उत्सवांच्या वेळेसच कोरोंना कसं पसरतो ? असा सवाल करून आता सर्व सुरू झालेल आहे . त्यामुळे मंदिरे खूले करावीत अन्यथा मनसे यापुढे घंटानाद आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिलाय .त्याच बरोबर इतके दिवस शांत बसलेले अन्न हजारे आताच कसे प्रकट झाले असा सवालही त्यांनी केला
Similar Posts
कॅगचे अधिकारी पालिकेत पोचले
12 हजार कोटींच्या झोलचा पर्दाफाश होणार2019 ते 2022 या काळात पालिकेच्या 10 वेगवेगळ्या विभागात 12 हजार 23 कोटी 88 लाखांची कामे झाली होती . यातील बहुतेक कामे कोविड काळात झाली होती त्यात कोवीड सेंटर,दहिसर येथील भूखंड खरेदी आदी कामांचा समावेश होता .सरकारने आता या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदर्श दिले असून या कामांचे लेखा परीक्षण…
चित्रपट सृष्टीत देशभक्तीची क्रांती करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
मुंबई/हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ वर्षी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या…
म्यानमारच्या ड्रोन हल्ल्यात २०० बांगलादेशी घुसखोर ठार – भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या बंगला देशिनही बिएसेफ्ने रोखले
नवी दिल्ली – बंगला देशातून म्यानमार मध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या २०० जणांना म्यानमारने एका ड्रोन हल्ल्यात ठार मारण्यात आले तर भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी हाणून पडलाबीएसएफच्या अधिकार्यांनी बुधवारी सांगितले की, पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बांगलादेशींच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बीएसएफच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वेकडील राज्यातील अनेक ठिकाणांहून भारतीय बाजूने जाण्याचा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजाहीरनामे की फुकटणामे?
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां पुरावा ठरू लागले आहेत.कारण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आर्थिक दृष्ट्या पेलणारी नसतात त्यामुळे ती पूर्ण केलि जात नाहीत.आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळायला हवीत असा काही नियम नसल्याने निवडणुकीतील आश्वासने आणि राजकीय पक्षांचे जरणामे पुढे अल्वावरचे पाणी…
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक
चंदीगड /हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची रिमांड मिळाली.अटक कधी झाली याची माहिती उघड केलेली नाही. हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाठवत होती. ज्योतीने चार वेळा पाकिस्तानला भेट…
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्काराचे मानकरी
लता राजे, बने, बांदल, दळवी, तेंडुलकरमुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्पेâ देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या युगारंभ पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष बने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार बांदल, पत्रकार पंकज दळवी आणि प्रमोद तेंडुलकरही इतर पुरस्कारांचे मानकरी ठरले, अशी माहिती संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे…
