मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला सुनावले आहे . ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठाणच्या वतीने ऑक्सीजन प्लांटचे लोकपर्ण ऑन लाइन पद्धतीने करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ,संजय राऊत रवींद्र फाटक ,महापौर नरेश म्हसके आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते . मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना खडे बोल सुनावत संगितले की गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे उत्सव साजरे करताना काळजी घ्या गर्दी व्हायला देऊ नका असे आम्हाला केंद्रानेच पत्र पाठवले आहे .त्याचे आम्ही पालन करतोय .शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाला सुरूवातीपासून बांधील आहे .म्हणूनच आम्ही समाज कारणाला अधिक महत्व देतो .टास्क फोर्स आणि इतर तज्ञ तिसर्या लाटेचा धोका आहे असे सांगत असताना जे लोक यात्रा करून गर्दी जमवत आहेत .त्यांना फक्त राजकारण कारचे आहे असेही ते म्हणाले .
Similar Posts
मुकेश अंबानींचा जियोच्या यूजर्सना धक्का – नवीन वर्षात अनेक प्लानचे दर वाढणार
कंपनीच्या निर्णयामुळे युजरला १९ रुपयांच्या व्हाऊचर प्लॅनवर फक्त एक दिवस व्हॅलिडीटी मिळणार आहे. तसेच २९ रुपये व्हाऊचरची व्हॅलिडीटी दोन दिवस मिळणार आहे. यापूर्वी या दोन प्लॅनची व्हॅलिडीटी एक्टीव्ह प्लॅनपर्यंत होती. म्हणजे जिओचा दोन महिन्यांचा प्लॅन युजरने घेतला असेल आणि त्याने व्हाउचर डेटाजिओ युजर हा डेटा प्लॅनचा वापर त्यांचा रोज मिळणारा डेटा संपल्यावर करत होते. त्यानंतर…
महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का?
मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी…
निवडणूक स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई / राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्याचे निवडणूक आयोग सक्रिय झाल्याचं दिसतंय. निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही, त्यासाठी जिथं जास्त आरक्षण कोटा असेल तिथं पुन्हा सोडत करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. सुप्रीम कोर्टातली पुढली सुनावणी २१जानेवारीला होणार आहे….
ठाणेकरांनी ठाणे शिवसेनेकडे दिले होते गद्दार लोकांकडे नाही – शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा ठाण्यात सुरु आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीतील पैसे वाटप, राज ठाकरेंसोबत झालेली युती आणि भाजपचे के अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरुन हल्लाबोल केला. गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाउद्धव ठाकरे यांनी निवडणूक…
बंडखोर बलूच आर्मीचा पाक सैन्याच्या ताफ्यावर हल्ला 12 सैनिक ठार – पाकिस्तानची दुहेरी कोंडी
रावळपिंडी/पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. आता बलुच आर्मीनीही पाकिस्तानवर खोलवर घाव घातला आहे. बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर आयईडीने हल्ला केला, ज्यामध्ये 12 सैनिक ठार झाले.बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलानच्या माच कुंड भागात रिमोट-कंट्रोल्ड…
अभिनेता अरमान कोहलीच्या घरासह ६ ठिकाणी एन सी बी ची धाड;अमली पदार्थांचा साठा जप्त
मुंबई/ प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा अभिनेता पुत्र अरमान कोहली याच्या घरावर तसेच मुंबई,नवी मुंबई आणि वसई विरार मध्ये सह ठिकाणी एन सी बीच्या पथकाने धाड टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केल्याचे समजतेसुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एन सी बी अर्थात अमली पदार्थ विरोधी विभागाने काही ड्रग पेड्राल लोकांना अटक केली होती .त्यांच्याकडून…
