मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला सुनावले आहे . ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठाणच्या वतीने ऑक्सीजन प्लांटचे लोकपर्ण ऑन लाइन पद्धतीने करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ,संजय राऊत रवींद्र फाटक ,महापौर नरेश म्हसके आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते . मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना खडे बोल सुनावत संगितले की गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे उत्सव साजरे करताना काळजी घ्या गर्दी व्हायला देऊ नका असे आम्हाला केंद्रानेच पत्र पाठवले आहे .त्याचे आम्ही पालन करतोय .शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाला सुरूवातीपासून बांधील आहे .म्हणूनच आम्ही समाज कारणाला अधिक महत्व देतो .टास्क फोर्स आणि इतर तज्ञ तिसर्या लाटेचा धोका आहे असे सांगत असताना जे लोक यात्रा करून गर्दी जमवत आहेत .त्यांना फक्त राजकारण कारचे आहे असेही ते म्हणाले .
Similar Posts
भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट -राष्ट्रपती राजवट लावण्याच्या हालचाली सुरू
मुंबई/ महाराष्ट्रात हनुमान चलीसावरून जे वातावरण बिघडले आहे.त्याचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी विरोधी पक्षाने आता कंबर कसली आहे.त्याचाच एक भाग म्हणून सोमय्यावर झालेल्या हल्ल्याचे निर्मित करून भाजपच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंग कोशारि यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार आणि पोलीस आयुक्तां विरुद्ध तक्रार केली आहे. महाराष्ट्रात वातावरण बिघडलेले आहे ही वस्तुस्थिती पण हे वातावरण कोणामुळे बिघडले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर हा जननायक कुणाला भारी पडेल ?
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे भाजपला करता आले नाही ते राज ठाकरे यांनी एका सभेत करून दाखवले.त्यामुळे भाजपतील स्थानिक नेते धास्तावले आहेत.कारण महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणे इथल्या भाजप नेत्यांना शक्य नाही याची आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलीच प्रचती आली.कारण काँग्रेस राष्ट्रवादी मधून भाजपात जे उपरे आले .ते बिनकामाचे ठरले.फक्त तोंडाच्या वाफा घालवण्या पलीकडे त्यांच्या हातून काहीच…
आमदार निवासाच्या कँटिनमध्ये राडा शिंदेच्या आमदाराची कर्मचाऱ्याला मारहाण
मुंबई/सत्ता आणि आमदारकीच्या जोरावर मुजोरी दाखवित कोणावरही हात उगारणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्याच्या कारणावरून तिथल्या कामगाराला मारहाण केली. विधानसभा. अधिवेशन काळातच गायकवाड यांच्या या गुंडागर्दी बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान या घटनेचे अधिवेशनात् तीव्र पडसाद उमटले….
आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या ७४ पानी पुस्तिकेच्या मुखपृष्ठाचे अनावरण
मुंबई; -अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने “आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या ७४ पानी पुस्तिकेच्यामुखपृष्ठाचे अनावरण आज मुंबई मराठी पत्रकार संघात करण्यात आले.ही पुस्तिकाशिव जयंतीदिनी प्रसिध्द करणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने देण्यात आली. मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठीची ही जनजागृती मोहीम…
भाषा हे वादाचे नव्हे तर संवादाचे माध्यम – आशिष शेलार
मुंबई : ‘भाषा ही वादासाठी नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. विविध भाषांच्या आदान–प्रदानातून संस्कृतीचा विकास होत असतो. हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मराठी–हिंदी संपादक पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे त्या दिशेने टाकलेले एक स्तुत्य आणि उत्तम पाऊल आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कौतुकाची भावना व्यक्त केली. मुंबई मराठी…
राज ठाकरे/ फडणवीस भेटीमुळे मराठी माणसाचा अपेक्षा भंग – ठाकरे बंधूंच्या ऐक्याची गाडी घसरली
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या. काही ठिकाणी तर ठाकरे बंधूंच्या एक्क्याचे पोस्टर बॅनर लागले होते .दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते .असे असताना आज अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकट्याला ब्रेक…
