मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला सुनावले आहे . ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठाणच्या वतीने ऑक्सीजन प्लांटचे लोकपर्ण ऑन लाइन पद्धतीने करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ,संजय राऊत रवींद्र फाटक ,महापौर नरेश म्हसके आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते . मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना खडे बोल सुनावत संगितले की गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे उत्सव साजरे करताना काळजी घ्या गर्दी व्हायला देऊ नका असे आम्हाला केंद्रानेच पत्र पाठवले आहे .त्याचे आम्ही पालन करतोय .शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाला सुरूवातीपासून बांधील आहे .म्हणूनच आम्ही समाज कारणाला अधिक महत्व देतो .टास्क फोर्स आणि इतर तज्ञ तिसर्या लाटेचा धोका आहे असे सांगत असताना जे लोक यात्रा करून गर्दी जमवत आहेत .त्यांना फक्त राजकारण कारचे आहे असेही ते म्हणाले .
Similar Posts
पालिका अधिकाऱ्याला ४ हजाराची लाच घेताना अटक
मुंबई – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात . ते खरेच आहे. पालिका अधिकाऱ्यांना गलेलठ पगार मिळतो तरीही चिरीमिरी घेण्याचा हलकटपणा त्यांच्यातून काही जात नाही. पालिकेच्या टी विभागातील घनकचरा विभागाचे वित्तीय अधिकारी निर्वाना तेलगुटे याला एका कंत्राटदार महिलेकडून ४ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिका अधिकारी कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतात…
मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ…
दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के ! मुलींनीच मारली बाजी
मुंबई,-महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह उपलब्ध होता.यंदा दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के इतका लागला आहे तसेच निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे त्याच बरोबर यंदाहि कोकण विभागाचं अव्वल ठरला आहे.राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण विभागानं आपला…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार निवडणूक आयोगाकडून आढावा बैठक
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही (Election commision) मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा…
शामसुंदर महाराज सोन्नर यांनामानवाधिकार पुरस्कार
पुणे – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून मानवाधिकार पुरस्कार या वर्षी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार, 10 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी दिली.मानवी मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित…
आता तरी कठोर निर्णय घ्या
हा देश जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतोय तर मग न्यायालयाच्या निर्णयाची अमल बजावणी का केली जात नाही.लोकांचे का हाल केले जात आहे.एस टी कामगारांचा संप हा बेकायदेशीर आहे हे औद्योगिक न्यायालयाने या पूर्वीच जाहीर केले आहे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने त्यांच्या अहवालात विलीनीकरण शक्य नाही असे स्पष्टपणे सांगून टाकले आहे तरी…
