मुंबई/ काल दुपारी धारावीच्या शाहू नगर मधील मुबारक हॉटेल समोर असलेल्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत १४जन जखमी झाले असून त्यातील दोघेजण ७० टक्के भाजलेले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत
Similar Posts
पंडित नेहरू आरक्षण विरोधी होते – शशी थरूर
नवी दिल्ली/काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे आवर लिव्हिंग कॉन्स्ट्युटसन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शशी थरूर आणि माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यात संवाद झाला. दरम्यान, याच कार्यक्रमावेळी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणावर बोलताना भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असे विधान…
काश्मिरच्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचे लोकार्पण
श्रीनगर/पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. अशाप्रकारे, सुमारे १२५ वर्षांच्या संघर्षानंतर, भारतीय रेल्वे काश्मीरमध्ये पोहोचली. हा रेल्वे पूल अभियांत्रिकी जगात एक चमत्कार आहे आणि तो अस्तित्वात आल्यापासून, भारताच्या पूल अभियांत्रिकीची जगभरात प्रशंसा केली जात आहे. रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौडी दरम्यानचा हा पूल बांधण्यासाठी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयप्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मुंबई- मुंबई बँक निवडणुकीतील मजूर प्रवर्ग प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा अटक पूर्व जमीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र त्याना मंगळवार पर्यंत अटक करू नये असे आदेश दिले आहेत. प्रवीण दरेकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्चं न्यायालयात जाणार आहेत.प्रवीण दरेकर यांनी ट्रेंड युनियनच्या बनावट सदस्यत्वाचा वापर करून, मुंबई बँकेचे संचालकपद…
शापूरमध्ये निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळून २० कामगार ठार
शहापूर – समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरयेथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी…
पावूस आला मोठा..
यंदा उशिरा का होईना पाऊस चांगली सुरुवात झाली त्यामुळे शेतकरी सुखावला आहे पेरण्या सुरू झाल्यात पण पावसाचे रौद्र रूप पाहता या पावसात शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.सध्या मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावूस धुमाळ घालतोय कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर रेड अलर्ट आहे.कोकणातील रस्ते आणि रेल्वेमार्ग…
९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचेपंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली – दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे. देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर…
