सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या देशातील विचारवंतांची एक नवी ओळख निर्माण झालेली आहे.त्यामुळेच शारुखखान पासून कबीर खान पर्यंत कला क्षेत्रातील सगळेच विचारवंत त्यांच्या धर्माशी इमान राखून जातीसाठी माती खायला तयार असतात. त्यांच्या विषयी जर कुणी काही बोलला तर त्याला जातीयवादी ठरवले जाते.पण कलाक्षेत्रातील याच विचारवंतांना निरपराध लोकांवर आणि महिलांवर अत्याचार करणारे तालिबानी मात्र आल्ल्ह चे नेक बंदे वाटतात.हिंदुस्तानचे लचके तोडणारे मोघल हे सच्चे मुसलमान वाटतात. भारत पाकिस्तान संबध सारख्या नाजूक विषयावर भाईजान सारखा चित्रपट बनवणाऱ्या कबीर खान याला आजकाल मुघलांचा पुळका आलाय.त्याच्या मते मोघल हे देश उभारणारे खरे शासक होते त्यामुळे मुघलांना कमी लेखणे चित्रपट पाहणे हे अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते असे कबीर खानचे म्हणणे आहे.बरोबर आहे त्याचे कारण मुघल कबिरचे जातभाई आहेत त्यामुळे इतिहासाच्या पाना पाणा वर रेखाटलेला मोगलांचा विश्र्वासघातकी आणि रक्त रणजीत इतिहास कबीर खानच्या कसा काय पचनी पडेल.मोघल हे काही भारतीय नव्हते तर ते पर्शियन आखतातून आलेले घुसखोर लुटारू होते .भारतातल्या राजा महाराजा मध्ये असलेल्या फाटा फुटीचा फायदा घेत त्यांनी लाखो निरपराध हिंदूंच्या कतली करून भारतात त्यांचे मुघल साम्राज्य उभे केले.आणि ते टिकवण्यासाठी आणि राजगादी मिळवण्यासाठी प्रत्येक मोघल सम्राटाने त्याच्या बापाचा खून करून राजगादी बळकावली.पहिला मुघल सम्राट बाबर याचा त्याच्या मुलाने म्हणजेच हुमायून ने खून केला,हुमायून चां अकबराने खून केला,अकबराचा शहाजान ने खून केला तर या सर्वांवर कडी केली ती क्रूरकर्मा औरंगजेबाने ! त्याने आपल्या बापाचा म्हणजे शहाजहान याच्या सकट भाऊ दारा सुकोह याचाही खून केला. हा मोगलांचा रक्तरंजित इतिहास ठाऊक असूनही जर कबीर खान याला मोघल अल्ला चे नेक बनदे होते असे वाटत असेल तर त्याने हा देश सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मध्ये जावे.तिथे त्याच्या या तालिबानी विचारांची अधिक कदर केली जाईल
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसदावर्ते यांना दि. ११/०४/२०२२ पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी – इतर आरोपी यांना न्यायालयीन कोठडी
मुंबई- दि. ०८/०४/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत *सिल्वर ओक या निवासस्थानी एस.टी.कर्मचारी यांनी आक्रमक आंदोलन केले होते, त्या अनुषंघाने सदर *१०९ (२४महिला) आंदोलकर्ते तसेच त्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गांवदेवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र १३२/२२, कलम-१४२,१४३,१४५,१४७,१४९,३५३,३३२,३३३,४४८,४५२,१०७ (ब) सह कलम- ७ Criminal Law Amendment Act…
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून येथे असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली.यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे…
महायुतीकडून दहा मोठ्या घोषणा – लाडक्या बहिणीला मिळणार दीड हजार ऐवजी २१०० रुपये
कोल्हापूर/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आज कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडला महायुतीच्या या पहिल्या संयुक्त सभेत मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांनी जनहिताच्या १० मोठ्या योजना जाहीर केल्या त्यामध्ये लाडक्या बहिणी योजने ची रक्कम पंधराशे वरून २१०० करण्यात आली आहे तर वृद्धांसाठीच्या पेन्शन मध्ये ६०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात २५००० महिलांची भरती केली जाणार…
पोलिस व दहशतवाद्यांमध्ये चकमक ३ गंभीर जखमी
लुधियाना/पंजाबच्या लुधियाना येथून मोठी बातमी समोर येत आहे. लुधियाना येथे पोलीस आणि दहशतावादी यांच्यात चकमक झाली आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर लाडोवाल टोल प्लाजाजवळ ही चकमकीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसआधीच अतिरेक्यांना हँड ग्रँनेडसोबत पकडले होते. या अतिरेक्यांची चौकशी केली असता इतर अतिरेक्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आज सापळा रचण्यात…
दादर चौपाटी विसर्जनाच्या कार्यात ही कंत्राटदाराने पालिकेला चुना लावत- जीवरक्षकांच्या ताफ्याचे आर्थिक शोषण व विम्याचा भुलभुलैया ?–खळबळजनक
मुंबई – पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार इतरवेळी वेगवेगळ्या कामात मुंबईकरणा कसं चुना लवित असतात ते सर्वांना ठाऊक आहे पण गणेश विसर्जनासही चौपाट्यांवर जे जीवरक्षक ठेवले जातात त्यातील काहींना व्यवस्थित पोहताही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार गणेशभक्तांच्या प्रणाशी खेळ करणारा आहे अशी संतप्त प्रतीक्रिया गणेश भक्तांनी व्यक्त केली असून या प्रकरणाची…
बिग बॉस मराठी ३ मधील कलाकार हे होते पती- पत्नी विभक्त
मुंबई- मराठी मालिकाविश्वात प्रचंड गाजणारा कार्यक्रम यावेळेस आणखी एका कारणामुळे ‘बिग बॉस मराठी ३’ चर्चेत आहे. घरात एण्ट्री करणाऱ्या सदस्यांमधील दोन सदस्यांचं पूर्वीपासूनच नातं आहे. हे सदस्य कधीकाळी पती- पत्नी होते. घरातील सदस्य स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर यांचा घटस्फोट झाला आहे. सोनाली पाटील, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे यांसारखे एकाहून एक अवली कलाकार सदस्य म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत…
