सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या देशातील विचारवंतांची एक नवी ओळख निर्माण झालेली आहे.त्यामुळेच शारुखखान पासून कबीर खान पर्यंत कला क्षेत्रातील सगळेच विचारवंत त्यांच्या धर्माशी इमान राखून जातीसाठी माती खायला तयार असतात. त्यांच्या विषयी जर कुणी काही बोलला तर त्याला जातीयवादी ठरवले जाते.पण कलाक्षेत्रातील याच विचारवंतांना निरपराध लोकांवर आणि महिलांवर अत्याचार करणारे तालिबानी मात्र आल्ल्ह चे नेक बंदे वाटतात.हिंदुस्तानचे लचके तोडणारे मोघल हे सच्चे मुसलमान वाटतात. भारत पाकिस्तान संबध सारख्या नाजूक विषयावर भाईजान सारखा चित्रपट बनवणाऱ्या कबीर खान याला आजकाल मुघलांचा पुळका आलाय.त्याच्या मते मोघल हे देश उभारणारे खरे शासक होते त्यामुळे मुघलांना कमी लेखणे चित्रपट पाहणे हे अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते असे कबीर खानचे म्हणणे आहे.बरोबर आहे त्याचे कारण मुघल कबिरचे जातभाई आहेत त्यामुळे इतिहासाच्या पाना पाणा वर रेखाटलेला मोगलांचा विश्र्वासघातकी आणि रक्त रणजीत इतिहास कबीर खानच्या कसा काय पचनी पडेल.मोघल हे काही भारतीय नव्हते तर ते पर्शियन आखतातून आलेले घुसखोर लुटारू होते .भारतातल्या राजा महाराजा मध्ये असलेल्या फाटा फुटीचा फायदा घेत त्यांनी लाखो निरपराध हिंदूंच्या कतली करून भारतात त्यांचे मुघल साम्राज्य उभे केले.आणि ते टिकवण्यासाठी आणि राजगादी मिळवण्यासाठी प्रत्येक मोघल सम्राटाने त्याच्या बापाचा खून करून राजगादी बळकावली.पहिला मुघल सम्राट बाबर याचा त्याच्या मुलाने म्हणजेच हुमायून ने खून केला,हुमायून चां अकबराने खून केला,अकबराचा शहाजान ने खून केला तर या सर्वांवर कडी केली ती क्रूरकर्मा औरंगजेबाने ! त्याने आपल्या बापाचा म्हणजे शहाजहान याच्या सकट भाऊ दारा सुकोह याचाही खून केला. हा मोगलांचा रक्तरंजित इतिहास ठाऊक असूनही जर कबीर खान याला मोघल अल्ला चे नेक बनदे होते असे वाटत असेल तर त्याने हा देश सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मध्ये जावे.तिथे त्याच्या या तालिबानी विचारांची अधिक कदर केली जाईल
Similar Posts
एस टी चे खाजगीकरण नाही-परिवहन मंत्री
मुंबई/ एस टी चे सरकार खाजगीकरण करणार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार असून तूर्तास तरी असा सरकारचा कोणताही विचार नाही असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहेगेल्या काही दिवसांपासून जो एस टी च संप सुरू आहे त्यात आतापर्यंत एस टी चे १५० कोटींचे नुकसान झाले पण संप काही मिटत नाही कारण…
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा – जात प्रमाणपत्र ठरले वैध !
नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे आहे. २०१९ मध्ये अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्यावर त्यांचे २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र रद्द झाले होते. त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उर्वरित काळ त्यांची खासदारकी कायम राहीली. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राचा खटला न्यायालयात प्रलंबित होता कारण…
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयस्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळला–चार दहशतवाद्यांना अटक
स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळलाचार दहशतवाद्यांना अटकस्वातंत्र्य दिनावर दहशत वादाचे सावटश्रीनगर/ आज देशाचा ७५ वां स्वातंत्र्य दीन आहे मात्र स्वातंत्र्य दिणावर एकाच वेळी दोन मोठ्या संकटांचे सावट आहे एक म्हणजे कोरोनचे संकट आणि दुसरे दहशतवादी हल्ल्याचा धोका दरम्यान स्वातंत्र्य दिनी श्रीनगर मधे मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा जैश ए मोहम्मद चवकट होता मात्र पोलिसांनी हा…
मुख्यमंत्रिपदावरून दोन नेत्यांमध्ये संघर्ष पेटलाकर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात
बंगळुरु: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये आरपारची लढाई सुरु झाली आहे. दोन बलाढ्य नेत्यांमध्ये संघर्ष पेटल्यानं कर्नाटकात काँग्रेस समोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता हा विषय दिल्लीत हायकमांडसमोर जाणार आहे. तिथेच या प्रश्नाचा निकाल लागेल.दोननेत्यांमध्ये थेट संघर्ष निर्माण झाल्यानं राज्यातील काँग्रेस दुभंगली आहे….
