सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या देशातील विचारवंतांची एक नवी ओळख निर्माण झालेली आहे.त्यामुळेच शारुखखान पासून कबीर खान पर्यंत कला क्षेत्रातील सगळेच विचारवंत त्यांच्या धर्माशी इमान राखून जातीसाठी माती खायला तयार असतात. त्यांच्या विषयी जर कुणी काही बोलला तर त्याला जातीयवादी ठरवले जाते.पण कलाक्षेत्रातील याच विचारवंतांना निरपराध लोकांवर आणि महिलांवर अत्याचार करणारे तालिबानी मात्र आल्ल्ह चे नेक बंदे वाटतात.हिंदुस्तानचे लचके तोडणारे मोघल हे सच्चे मुसलमान वाटतात. भारत पाकिस्तान संबध सारख्या नाजूक विषयावर भाईजान सारखा चित्रपट बनवणाऱ्या कबीर खान याला आजकाल मुघलांचा पुळका आलाय.त्याच्या मते मोघल हे देश उभारणारे खरे शासक होते त्यामुळे मुघलांना कमी लेखणे चित्रपट पाहणे हे अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते असे कबीर खानचे म्हणणे आहे.बरोबर आहे त्याचे कारण मुघल कबिरचे जातभाई आहेत त्यामुळे इतिहासाच्या पाना पाणा वर रेखाटलेला मोगलांचा विश्र्वासघातकी आणि रक्त रणजीत इतिहास कबीर खानच्या कसा काय पचनी पडेल.मोघल हे काही भारतीय नव्हते तर ते पर्शियन आखतातून आलेले घुसखोर लुटारू होते .भारतातल्या राजा महाराजा मध्ये असलेल्या फाटा फुटीचा फायदा घेत त्यांनी लाखो निरपराध हिंदूंच्या कतली करून भारतात त्यांचे मुघल साम्राज्य उभे केले.आणि ते टिकवण्यासाठी आणि राजगादी मिळवण्यासाठी प्रत्येक मोघल सम्राटाने त्याच्या बापाचा खून करून राजगादी बळकावली.पहिला मुघल सम्राट बाबर याचा त्याच्या मुलाने म्हणजेच हुमायून ने खून केला,हुमायून चां अकबराने खून केला,अकबराचा शहाजान ने खून केला तर या सर्वांवर कडी केली ती क्रूरकर्मा औरंगजेबाने ! त्याने आपल्या बापाचा म्हणजे शहाजहान याच्या सकट भाऊ दारा सुकोह याचाही खून केला. हा मोगलांचा रक्तरंजित इतिहास ठाऊक असूनही जर कबीर खान याला मोघल अल्ला चे नेक बनदे होते असे वाटत असेल तर त्याने हा देश सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मध्ये जावे.तिथे त्याच्या या तालिबानी विचारांची अधिक कदर केली जाईल
Similar Posts
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?.. बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
“यूपीआयच्या” यशानंतर कृषी कर्जांसाठी “युएलआय”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) ही नवी एकीकृत कर्ज वितरण प्रणाली सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जीवनदायी व क्रांतीकारी ठरणाऱ्या या नव्या डिजिटल सुविधेचा आढावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक डिजिटल पायाभूत…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार ?
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने…
हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा- अमित शहांना उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान
मुंबई/ महाराष्ट्रावर आदिलशहा निजामशहा असे कितीतरी शहा येऊन गेले त्यामुळे हा महाराष्ट्र कुठल्याही शहाणा घाबरत नाही हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक एका महिन्यात घेऊन दाखवा असे अमित शहा यांना जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.काल गोरेगाव येथे शिवसेना गट प्रमुखांच्या बैठकीत बोलताना शिंदे गटाचा उल्लेख मींधे गट असा केला तसेच भाजप आणि शिंदे…
किरण गोसावी सरेंडर? याचिका फेटाळल्याने वानखेडेच्या अडचणी वाढल्या
दोन बायका फाजेती ऐकामुंबई/ एन सी बी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता कौटुंबिक पातळीवर एवून ठेपला असून त्यांचे वडील धर्मांतरित मुस्लिम आहेत आणि आई मुस्लिम आहेत तसेच वानखेडे यांची दोन लग्न झाली होती अशी माहिती सुधा उजेडात आल्याने या दोन बायकांच्या प्रकरणा मुळेच त्यांचा अडचणी वाढणार आहेत कारण त्यांच्या…
जळगाव मध्ये रेल्वे दुर्घटना १२ प्रवाशांचा मृत्यू १५ जखमी
पाचोरा – जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच ३० ते ३५ जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडले यात १२ जणांचा मृत्यू झाला तर १५…
