मुंबई करोनाचा संकटाचे निमित करून सणांवर निर्बंध घातले जात असून काल गणेशोत्सव बाबत पालिकेने नियमावली जारी केली आहे
गणेशोत्सवात घरगुती मूर्ती फक्त २ फुटांची तर सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेशमूर्ती फक्त ४ फुटांची असावी.सार्वजनिक गणेश मंडपात गर्दी करू नये.विसर्जनासाठी फक्त १० लोकांनाच परवानगी असेल . ध्वनीक्षेपकांचा आवाजवरही निर्बंध लावण्यात आलेत .मोठ्या गणेशोत्सवातील बाप्पांचे दर्शन ऑनलाइन असेल अशा प्रकारच्या अनेक अटी आणि शर्थी असलेली नियमावली काल पालिकेने जरी केली आहे त्यामुळे गणेश भक्तामध्ये नाराजी पसरली आहे
Similar Posts
ग्रेटर बंगला देशाच्या नकाशात भारताचा अनेक भाग
मीरपूर/ढाक्यात सक्रिय असलेल्या सल्तनत-ए-बांगला नावाच्या इस्लामी गटाची भारत सरकारने दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, या गटाला तुर्की यूथ फेडरेशन या तुर्की स्वयंसेवी संस्थेचा पाठिंबा आहे. या गटाने तथाकथित ग्रेटर बांगलादेशचा नकाशा जारी केला आहे, ज्यात भारताच्या अनेक भागांचा समावेश आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी…
बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपला सतेतून घालवले
पटना / महाराष्ट्रात शिवसेना फोडून सता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जशास तसे उत्तर देत भाजपला सतेमधून घालवले आणि लालूंच्या राजद च्या मदतीने बिहारमध्ये सता स्थापन केली त्यामुळे बिहारमध्ये आता चाचा नितीशकुमार आणि त्यांचा मानलेला भाचा म्हणजेच लालूंचा मुलगा तेजस्वी यादव या दोघांचे चाचा भतीजा राज आले आहे.बिहार विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपने 77 तर…
दिल्ली बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस ठाण्यातच भीषण स्फोट! ७ पोलिसांसह ९ ठार ३० जखमी
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला. यामध्ये ७ पोलिसांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. जप्त केलेली स्फोटकं हाताळताना पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेची चौकशी सुरु असून दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी…
म्हाडाच्या छाननीत २१७५ अर्ज अपात्र
मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील ४०८२ घरांच्या विक्रीकरिता सोडत पूर्व प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत प्राप्त १,४५,८४९ अर्जांपैकी १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामार्फत अंदाजे ५१९ कोटी रुपयांच्या अनामत रकमेचा भरणा झाला आहे. तर २१७५ अर्ज या प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत.या अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा तातडीने करण्यात येईल अशी माहिती म्हाडाने…
चौथा टप्पा निवडणूक! देशात ६२.४१ टक्के तर महाराष्ट्रात ५२.७७ टक्के मतदान
मुंबई/सोमवार देशात दहा राज्यांमधील 96 लोकसभा मतदारसंघात 62.41% इतके मतदान झाले तर महाराष्ट्रात 52.77% इतके मतदान झालेदेशातील चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 79.29% इतके झाले तर सर्वात कमी मतदान 37.66% इतके जम्मू-काश्मीरमध्ये झाले महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का घसरला महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये जेमतेम 52% इतके मतदान झाले यामध्ये सर्वाधिक सात पॉईंट सात टक्के मतदान…
टाकवे ( सांगली ) येथील भैरवनाथ सोसायटी मध्ये शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय-
विद्यमान अध्यक्ष संजय ठोंबरे यांच्या कामाला पंसती-सांगली -जिल्ह्यातील टाकवे येथील सोसायटी च्या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 12 जागा जिंकून अक्षरशः एकहाती विजय मिळवित आपली सत्ता राखली आहे तर विरोधी पक्षाची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे . विजयानंतर या पॅनलच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. सोसायटीच्या निवडणुकीत 359 पैकी 205 सभासदांनी…
