नागपाडा- आजकाल बनावट मालाचा जमाना एक आई वडील सोडल्ले तर सगळ बनावट मिळते .नागपाडा पोलिसांनी कमाठी पुरा येथील एका गोदाम वर छापा टाकून विविध कंपन्यांच्या मोबाईलच्या पावणेदोन कोटींच्या बत्र्या जप्त केल्या आहेत मोबाईल च्या सामानाचे अधिकृत विक्रेते असल्याचे सांगून एक टोळी मोबाईलच्या बनावट बॅटर्या विकत असल्याची माहिती युनिट ५ चे पोलीस निरीक्षक पवार यांना समजताच त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकासह नागपाडा येथील एका गोदामावर छापा टाकून समसंग, विवो,ओपो यासारख्या नामांकित कंपनीच्या तब्बल पावणेदोन कोटींच्या बॅटर्या सह आरोपींना अटक केल्या या बनावट बॅटर्या विविध मोबाईल सर्व्हिस सेंटर,मोबाईल शोप,मॉल,आणि अन्य इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये विक्रीसाठी दिल्या जायच्या आता या गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखा यूनिट ५ पोलिस निरक्षक घनश्याम नायर .साहयक निरक्षक अमोल माळी,जयदीप जाधव, चिचोलकर या पथकाने कारवाई केली.
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईऑनलाईन धर्मांतराचे महाराष्ट्र कनेक्शन
मुंबई – मोबाईल ऍप च्या माध्यमातून धर्मांतर करण्याच्या प्रकरणाची आता चौकशी सुरु झालेली असतानाच या चौकशीत आता धर्मांतराचे कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचे उघडकीस आले आहे.ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातील मुंब्य्रात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचं आरोपीने जबाबात सांगितलेय. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. ऑनलाईन गेमिंगचा वापर करुन…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय | विश्लेषणसत्याचा शोध आणि असत्यला कडाडून विरोध करणारा लोकशहीच्या चौथ्या स्तंभाचा खरा रखवालदार असलेले नवे न्यूज पोर्टल
मुंबई जनसत्ता तुमच्यासाठी तुमचे आणि तुम्हाला समर्पित असलेले एक जनजागृती मिशन …चला मग तुम्हीही यात सामील होऊन हा देश,आणि या देशातील लोकशाही वाचवू या!ताज्या आणि विश्वसनीय बातम्या,विविध विषयांचा आढावा घेणारे लेख ,कला,क्रीडा, सांस्कृतिक ,आणि आरोग्य याबाबतची त्यात्या विषयातील तज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती आणि बरेच काही…..वाचा आणि वाचवा स्वतःला,आपल्या समाजाला आणि या देशातील लोकशाहीला..गेली बारावर्ष सा….
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईनवी मुंबईत व्यवसाय बुडाल्याने दोन बहिणींनी केली आत्महत्या
नवी मुंबई/ कोरोंनाच्या काळातील लॉक डाऊन आणि कठोर निर्बंधामुळे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले त्यामुळे रोजगार बुडाल्याने अनेक लोकांनी आत्महत्या केली नवी मुंबईतील एरोली मध्ये अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे .मुलांचे क्लास घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या लक्ष्मी पंत्री (३३) व स्नेहा प्नत्री (२६) या दोन बहिणी एरोलीच्या सेक्टर १० मधील सागर दर्शन या…
सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेतसलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या…
गरदुल्ल्यांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई/शाहरुख खानचा गर्दुल्ला पुत्र आर्यन खान, अर्बान मर्चंट,मुन मुन धनेचा यांच्यासह क्रुझ परतीतील ९ आरोपींना ७ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले असल्याने आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला आहे शाहरुख साठी हा फार मोठा धक्का आहे .शनिवारी एन सी बी च्या पथकातील २२अधिकाऱ्यांनी एका क्रुझ मधील रेव्ह पार्टीवर…
सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथून अपहरण झालेल्या शाळकरी मुलाचा अमानुष खून मृतदेह सापडला,,, नरबळीचा संशय
कोल्हापूर,,, कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथून मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आजोबाच्या घरातून अफरण करण्यात आलेल्या सात वर्षीय शाळकरी मुलाचा अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीला आल्याने कागल तालुकासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे वरद रवींद्र पाटील वय7 राहणार सोनाळी तालुका कागल असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे खंडनी वसुली की नरबळी…
