नागपाडा- आजकाल बनावट मालाचा जमाना एक आई वडील सोडल्ले तर सगळ बनावट मिळते .नागपाडा पोलिसांनी कमाठी पुरा येथील एका गोदाम वर छापा टाकून विविध कंपन्यांच्या मोबाईलच्या पावणेदोन कोटींच्या बत्र्या जप्त केल्या आहेत मोबाईल च्या सामानाचे अधिकृत विक्रेते असल्याचे सांगून एक टोळी मोबाईलच्या बनावट बॅटर्या विकत असल्याची माहिती युनिट ५ चे पोलीस निरीक्षक पवार यांना समजताच त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकासह नागपाडा येथील एका गोदामावर छापा टाकून समसंग, विवो,ओपो यासारख्या नामांकित कंपनीच्या तब्बल पावणेदोन कोटींच्या बॅटर्या सह आरोपींना अटक केल्या या बनावट बॅटर्या विविध मोबाईल सर्व्हिस सेंटर,मोबाईल शोप,मॉल,आणि अन्य इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये विक्रीसाठी दिल्या जायच्या आता या गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखा यूनिट ५ पोलिस निरक्षक घनश्याम नायर .साहयक निरक्षक अमोल माळी,जयदीप जाधव, चिचोलकर या पथकाने कारवाई केली.
Similar Posts
उल्हासनगरात शॉक लागुन दोन मजुरांचा दुर्देवी मृत्यु
. उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथिल शांतीनगर जवळ असलेल्या रिजंसी प्लॉझा या व्यापारी संकुलाच्या टेरिस वर झाडे लावत असताना दोन मजुंराना विजेचा जबर शॉक लागल्याने त्या दोघा ही मजुरांचा जागी दुर्देवी मृत्यु झाला आहे . या घटनेची माहीती अग्निशमन दल व पोलिसाना मिळतात त्यानी घटनास्थळी जावुन त्या दोघांचे शव रस्सीच्या सहाय्याने खाली…
कुंपणानेच शेत खाल्ले; परीक्षा परिषदेचा आयुक्तच निघाला सूत्रधार
सुपे गजाआड: पेपर फुटित १४ टोळ्या सक्रियपुणे : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करता करता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांच्या सहाय्यक अभिषेक सावरीकरला यांना अटक केली आहे. सुपेच्या घरातून ८९ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ५० हजार ते एक…
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
दारुखाना सेक्स स्कँडल चे काय झाले ? मुख्य आरोपीला कोण वाचवत आहे
मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती . अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव…
महाराष्ट्र पुन्हा हादरला ; डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा बलात्कार 23 जणांना अटक-गँगरेप ने डोबिवली हादरली
डोंबिवली – सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पूर्वेत असणाऱ्या भोपर गाव या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी दुपारपर्यंत पोलिसांनी २१ जणांना अटक केली असून त्यात दोन अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण डोंबिवली शहर हादरले…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईओरिसात आरोग्य मंत्र्याची गोळ्या घालून हत्या
भुवनेश्वर – ओरिसा मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने राज्याचे आरोग्य मंत्री लांब किशोर दास यांची गोळ्या घालून हत्या केली . या हत्येमुळे ओरिसात एकाच खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी झारसुगुडा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान…
