भिवंडी दि 19 तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिक नागरीकांच्या सर्वपक्षीय गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या साठी आंदोलन केली जात असताना स्थानिकांच्या रास्तारोको आंदोलना च्या एक दिवस आधी या रस्त्याची पाहणी मनसे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी करून टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता .त्यानुसार स्थानिकांचे रास्तारोको आंदोलन होताच दुसऱ्याच दिवशी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मालोडी टोल नाका येथे धडक देत येथील टोल वसुली बंद करून रस्त्यावरील वाहनांना टोल न भारताचा जाऊ दिले .परंतु स्थानिकांच्या आंदोलच्या पार्श्वभूमीवर मनसेने वेगळे आंदोलन केल्याने हा सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे .यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
Similar Posts
अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांची माघार- सुनील शिंदे राजहंस सिंह बिनविरोध
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून मुंबईतील तिसरे अपक्ष उमेदवार कोपरकर यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसच्या पाठिंब्यावर रमेश कोपरकर निवडणूक लढवणार होते त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी तसेच सेनेची अती रिक्त मते मिळण्याची खात्री होती शिवाय भाजपतील नाराजांवरही त्यांचा डोळा…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईविद्येच्या मंदिरात अश्लीलतेचा खेळ चंडीगढ मध्ये एम एम एस कांड
चंडीगढ/ आजकाल समाजात आणि खास करून तरुण पिढीत अश्लीलतेचा कसा सुळसुळाट झाला आहे याचे एक भयंकर उदाहरण समोर आहे.आणि तेही विद्येच्या पवित्र मंदिरात! चंडीगढ विद्यापीठातील मुलींच्या छत्रल्यातील बाथरूम मध्ये एका मुलीनेच छुपे कॅमेरे बसवून चित्रीकरण केले मात्र 60 मुलींच्या आंघोळी चां हा व्हिडिओ लीक होताच केवळ पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.प्रसाधन…
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवरगुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई -: शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकऱ्यांच्या सिबील स्कोरचा बाऊ करण्याऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांनी सर्व…
भिवंडीच्या शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मान
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडीच्या समाजसेविका तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल प्रसिद्ध दैनिक लोकमतने घेतली असून शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्डने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर , आमदार मंदा म्हात्रे , प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाविकास आघाडी आणि भाजपतील चर्चा अखेर निष्फळ
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी भाजपने आपला तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार अटळ आहे.राज्य सभेची निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघडीचीचे नेते छगन भुजबळ,अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट…
आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का? मुख्यमंत्री
मुंबई/ जे राजकीय पक्ष सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी करीत आहेत त्यांना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या साक्षीनेच चांगलेच झापले ते म्हणाले की आरोग्य केंद्र ही सुधा मंदिरच आहेत मग ही आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना केला.पूर्व पश्चिम डोंबिवलीला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काल मुख्यमंत्र्यांनी ऑन लाईन उद्घाटन…
