भिवंडी दि 19 तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिक नागरीकांच्या सर्वपक्षीय गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या साठी आंदोलन केली जात असताना स्थानिकांच्या रास्तारोको आंदोलना च्या एक दिवस आधी या रस्त्याची पाहणी मनसे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी करून टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता .त्यानुसार स्थानिकांचे रास्तारोको आंदोलन होताच दुसऱ्याच दिवशी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मालोडी टोल नाका येथे धडक देत येथील टोल वसुली बंद करून रस्त्यावरील वाहनांना टोल न भारताचा जाऊ दिले .परंतु स्थानिकांच्या आंदोलच्या पार्श्वभूमीवर मनसेने वेगळे आंदोलन केल्याने हा सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे .यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
Similar Posts
अनिल परब यांना आणखी एक धक्का तिकीट यंत्र खरेदी केल्याप्रकरणी लोकायुक्त चौकशी करणार
: मुंबई – भाजपा नेते सध्या शिवसेनेच्या मागे हात धुवून लागले आहेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात इडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेले असतानाच .आता तिकीट यंत्र खरेदी प्रकरणात गुरुवारी लोकायुक्त त्यांची चौकशी करणार आहेत . भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी सदर प्रकरणी परब यांच्या विरोधात राज्यपाल कोशारी यांच्याकडे तक्रार केली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपी एफ आय वर एन आय ए ची धाड- 108 जणांची धरपकड – मुस्लिम कट्टरपंथी हादरले
दिल्ली / सिमी नंतर देशात धर्माच्या आधारे तरुणांना भडकावून जेहाद साठी प्रवृत्त करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ ए या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या देशभरातील सर्व कार्यालयांवर काल एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले आणि या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 108 जणांना अटक केली आहे .या छापेमारिमुळे देशातील कट्टरपंथी मुस्लिम हादरून गेले…
कर्नाटकात भाजपचा पराभव
बंगळुरू/ कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बजरंग दलावरील बंदीच्या काँग्रेसच्या आश्वासन बद्दल चुकीचं प्रर्चार करून साक्षात बजरंग बलीचा नावाने मते मागणाऱ्या भाजप वाल्यांच्या प्ररचारणे खुद्द बजरंग बलीच भाजप वर नाराज झाले आणि भाजपचा कर्नाटकात दारुण पराभव झाला.कर्नाटक विधानसभेच्या २२४जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले तर भाजपला ६३ जागांवर समाधान मानावे लागले…
सेना भाजपच्या युतीसाठी – मुख्यमंत्री अनुकूल – आजी माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी… उद्वव ठाकरे
औरंगाबाद/राजस्थानात कधीही न घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विवादीत पक्षात पुन्हा एकदा मनोमन परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीसाठी मुख्यमंत्री अनुकूल आहे पण महाविकास काय?.काल मराठवाडा मुक्ताफळ निसर्ग आणि राजाबाद मध्ये सर्वस्वी कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि उध्दव ठाकरे एकाच वेळी एकत्र आले होते. मुख्यमंत्र्यांनी मला मुंबईला निश्चय केला आहे की, आपण पुन्हा एकदा चर्चा करूया, असे…
कर्नाटकची पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडली
नागपूर – महाराष्ट तोडून इथली गावे कर्नाटकला जोडण्याचे स्वप्न कर्नाटकचे मुख्यमंत्री पाहत आहेत . त्यांनी जत मधील ४० गावांवर तसेच सोलापूर आणि अक्कलकोट मधील कांही भागांवर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रातील जनता संतापली आहे असे असताना कर्नाटकातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी पोस्टर्स नागपुरात लावण्यात आली होती . ती सर्व पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडून टाकली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी…
राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .
उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार राशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जात सांगा मगच राशन देतो असे बोलु लागल्याने राशन कार्ड धारकात असंतोष निर्माण झाला आहे . दरम्यान या जी आर बाबत माहिती मिळताच मुंबई रेशनिंग कृती समितीने सदर जी आर मागे…
