मुंबई/ कोरोंना अजूनही गेलेला नाही उलट तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी नागरिकांनी बेफिकीर राहू नये .सरकारने ज्या सूचना आणि नियम केले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे कारण आपल्या बेफिकीरी मुले पुन्हा कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा लॉक डाऊन लावावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे.
आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी सावधगिरी बाळगा पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन आपल्याला कोरोनामुक्त वातावरणात करायचा आहे असा आशावाद व्यक्त केला
Similar Posts
पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा- युपी मध्ये ७ टप्प्यात निवडणूक १० मार्चला निकाल
मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात…
अनिल देशमुख यांना अखेर अटक
मुंबई/राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात १३तासांच्या चौकशी नंतर ई डी ने अटक केली आहे. त्यांच्या अटकेने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून देशमुख यांना मुद्दाम अडकवण्याचा आल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे .अनिल देशमुख यांना ई डी कडून पाच वेळा समन्स पाठवण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयात आपली…
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा प्रताप! कुख्यात गुंड निलेश धायवळच्या भावाला शस्त्र परवाना
पुणे/ कांदिवलीतील बारमुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रामदास कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. कदम यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा आदेश डावलून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश धायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचे उघडकीस आले आहे.आता या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली…
ठाणेकरांनी ठाणे शिवसेनेकडे दिले होते गद्दार लोकांकडे नाही – शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा ठाण्यात सुरु आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीतील पैसे वाटप, राज ठाकरेंसोबत झालेली युती आणि भाजपचे के अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरुन हल्लाबोल केला. गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाउद्धव ठाकरे यांनी निवडणूक…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार ?
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने…
पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि. 26 : पोलीस दलासाठी सुसज्ज पोलीस स्टेशन, सर्व सोयी सुविधा असलेली निवासस्थाने व अद्यावत प्रशासकीय इमारती देण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात सुरु असलेले सर्व प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पोलिसांसाठी निवासस्थाने उपलब्ध व्हावीत…
