मुंबई/ कोरोंना अजूनही गेलेला नाही उलट तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी नागरिकांनी बेफिकीर राहू नये .सरकारने ज्या सूचना आणि नियम केले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे कारण आपल्या बेफिकीरी मुले पुन्हा कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा लॉक डाऊन लावावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे.
आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी सावधगिरी बाळगा पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन आपल्याला कोरोनामुक्त वातावरणात करायचा आहे असा आशावाद व्यक्त केला
Similar Posts
पत्नी व २ मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या
पुणे, -: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःसह संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे.डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय…
देशभर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा – आज पासून राम मंदिर सर्व भाविकांसाठी खुले
अयोध्या/पाचशे वर्षांच्या तीव्र संघर्षानंतर अखेर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आणि राम मंदिरात रामलीलाच्या मूर्तीची विधी वत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी एखाद्या नववधूप्रमाणे नटली होती पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सगळा पार पडल्यानंतर सायंकाळी शरीराच्या तीरावर महाआरती करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये महानायक अमिताभ बच्चन रजनीकांत संपूर्ण अंबानी…
ब्रिटिश कालीन कायदा रद्द होणार? राजद्रोहाच्या गुन्ह्यांना स्थगिती
दिल्ली/ राजद्रोहाच्या गुन्ह्यांवरून सध्या देशभर जे वादळ उठले होते ते आता कुठेतरी शांत होणार आहे कारण राजद्रोहाच्या कलमा बाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला असल्याने तो दूर होऊ पर्यंत यापुढे राजद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हे दखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहेगेल्या काही काळापासून राजद्रोहाच्या कामाचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप जनतेतून होत आहे त्यामुळे कलम 124(अ…
हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेने मनसेला अखेर मागे टाकले अयोध्येत उभारणार- महाराष्ट्र सदन
अयोध्या/हिंदुत्वाच्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आहे.राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला पण आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्येत जंगी स्वागत झाले इतकेच नव्हे तर आदित्यने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करून युपी बरोबरच महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची मने जिंकली आहेत.सध्या भाजप मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात हिंदुत्व वरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.या लढाईत राज…
आरसीएफ जवानांचा जयपूर -मुंबई एक्स्प्रेस मध्ये गोळीबार- रेल्वे पोलीस अधिकार्यांसह ४ ठार
पालघर – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि आरोपीने मिरा रोड स्थानकावर गाडी थांबल्यावर उडी मारली. तेथील रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर…
राज ठाकरे- आशिष शेलार भेट
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगत झाल्यानंतर विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोप, राजी-नाराजीपासून काही वेळासाठी दूर झालेली राजकीय मंडळी पुन्हा विधानपरिषद निवडणुकांसाठी सज्ज झाली. त्यामुळे, पुन्हा एकदा महायुती व महाविकास आघाडीतील शीतयुद्ध समोर आल्याचं दिसून आलं. त्यातच, भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला. मनसेनं अभिजीत…
