मुंबई/ मोदींचे परम मित्र उद्योगपती अदाणी यांच्यावर शिवसैनिकांचा किती आणि कसा राग आहे ते पुन्हा एकदा दिसून आले. मुंबई विमानतळाच्या व्ही आय पी गेटवर अदाणी यांच्या नावाचा नाम फलक लावण्यात आला होता .कारण १३जुलै रोजी जीवेके कडून मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा कार्यभार अदाणी ग्रुप कडे देण्यात आलाय. त्यामुळे त्या ठिकाणी आदानी नावाचा फलक लावण्यात आला होता .पण आज तो शिवसैनिकांनी तोडल्यामुळे कदाचित या मुद्यावरून सुधा सेना भाजपात राडेबाजी होऊ शकत
Similar Posts
अतिक्रमण हटवण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्याला अटक
मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार…
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
बिल्डर लॉबीने दादर मधील कोळी बांधवांच्या पोटावर पालिकेकडून पाय
मच्छी मार्केट तोडल्याने ४०० कोळी बांधवांचे हालमुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता या मुंबईचा मुळ मालक असलेला कोळी बांधवच विस्थापित होत आहे.कारण भाईंदर ,बोरिवली,मालाड, मुलुंड,या गुजराती पट्ट्यातील शाकाहारी गुजराती मारवाडी लोकांना मासळीची अलार्जी आहे .त्यामुळे त्यांच्या दबावापोटी पालिका प्रशासन आता मच्छीमारांना हटविण्याच्या मागे लागले आहे .क्रॉफर्ड मार्केट येथील मच्छी मार्केट तोडल्यानंतर पालिकेने नोटीस न…
भुजबळांना मंत्रीपद! कही खुशी काही गम – ओबीसीना आनंद तर मराठा आंदोलक नाराज
मुंबई/ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे, ओबीसी समाजामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. तर मराठा आंदोलन संतप्त झाले आहेत. अजित पवार यांना भुजबळना मंत्रीपद देण्याची किंमत चुकवावी लागेल. असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर भुजबळांच्या विरोधात अंजली दमानिया पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजाहीरनामे की फुकटणामे?
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां पुरावा ठरू लागले आहेत.कारण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आर्थिक दृष्ट्या पेलणारी नसतात त्यामुळे ती पूर्ण केलि जात नाहीत.आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळायला हवीत असा काही नियम नसल्याने निवडणुकीतील आश्वासने आणि राजकीय पक्षांचे जरणामे पुढे अल्वावरचे पाणी…
यापुढे पाकिस्तानची गय केली जाणार नाही भारताचा इशारा
नवी दिल्ली भारत-पाकिस्तानमध्ये सलग ८६ तास युद्ध चालल्यानंतर अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचे चित्र पाहाला मिळत आहे. अशातच आता भारताकडून एक मोठी घोषणा करण्यात आली. पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारले. मागील आठवडाभरातील तिसरी उच्चस्तरीय बैठक पार पडली….
