मुंबई/ मोदींचे परम मित्र उद्योगपती अदाणी यांच्यावर शिवसैनिकांचा किती आणि कसा राग आहे ते पुन्हा एकदा दिसून आले. मुंबई विमानतळाच्या व्ही आय पी गेटवर अदाणी यांच्या नावाचा नाम फलक लावण्यात आला होता .कारण १३जुलै रोजी जीवेके कडून मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा कार्यभार अदाणी ग्रुप कडे देण्यात आलाय. त्यामुळे त्या ठिकाणी आदानी नावाचा फलक लावण्यात आला होता .पण आज तो शिवसैनिकांनी तोडल्यामुळे कदाचित या मुद्यावरून सुधा सेना भाजपात राडेबाजी होऊ शकत
Similar Posts
ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण
ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर याना बेदम मारहाण केली .या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या…
ऑनलाईन गेमवर अखेर बंदी येणार! सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/ऑन लाइन गेम चालवून लाखो लोकांना गंडवणाऱ्या या प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी विशेष विधेयक पारित करावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश आले आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक संसदेसमोर सादर केले आहे. त्यामुळं हे विधेयक पारित…
आता अनन्या पांडेच्या घरी जाऊन एनसीबीची छापेमारी
एनसीबीच्या एका पथकानं सकाळीच अनन्याच्या घरी जाऊन छापेमारी केली होती. अनन्याच्या घरातून काही मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईस जप्त केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अनन्यासोबत तीचे वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत
बद्रीनाथ केदारनाथ मंदिर परिसरात गैर हिंदुना प्रवेशबंदी
दार्जिलिंग/चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचे टप्पे असणाऱ्या केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांसंदर्भातील अतिशय महत्त्वाच्या वृत्तानं अनेकांचच लक्ष वेधलं आहे. बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समिती अर्थात बी के टी सी चे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हेमंत द्विवेदी यांनी याबाबतच मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये वरील दोन्ही मंदिरं आणि बीकेटीसी अर्थात या समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये गैर हिंदुंना प्रवेशबंदी…
नीट-युजींची फेरपरीक्षा होणार नाही – सर्वोच् न्यायालयाचा लाखो विध्यार्थ्यांना दिलासा
नवी दिल्ली – नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेत असताना फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावत पेपरफुटी प्रकरण हे पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याचेही न्यायालयाने सांगितल. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.सर न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी…
युपी आणि गोव्यात निवडणूक लढवा आणि अनामत जप्त करून घ्या- भाजपने उडवली शिवसेनेची खिल्ली
मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही…
