प्रसार मध्यमा विरोधात शिल्पा शेट्टी न्यायालय
मुंबई/अश्लील व्हिडिओ बनवून एका वर्षात २० कोटी कमावणारा राज कुंद्रा याच्या कृत्याची त्याच्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला माहिती नव्हती असे होऊच शकतं नाही. मात्र या प्रकरणात प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियाने शिल्पाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताच आपण त्या गावचे नाही असे दाखवत शिल्पाने प्रसार माध्यमांवर आज पाखड सुरू केली असून या सर्वांच्या विरोधात तिने न्यायालयात धाव घेऊन २५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
Similar Posts
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र…
थर्टी फर्स्टला बार मध्ये ४ पेगच दारू मिळणार बार मधील पार्ट्याना पहाटे ५ वाजे पर्यंत सशर्त परवानगी
मुंबई – डिसेंबर अखेर म्हणजे मद्यप्रेमींना चाहूल लागते ती ३१ डिसेंबरची. अनेकांना मद्य सेवन करत३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत कारायचे असते. यासाठी आता ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे ५ पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोबत निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. हॉटेल असोसिएशनने कुठलीही गडबड होऊ नये…
कर्ज घेऊन योजना राबवणे म्हणजे राज्याच्या विकासाला खीळ घालणे – बाळा नांदगावकर
मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना बाळा नांदगांवकर म्हणाले की हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आहोत. पण आम्ही कुणा एकाच्या बाजूने नाही. दोघेही आम्हाला सारखेच आहेत. परंतु शिवसेना कोणतीही असो ठाकरेंच्या घरातील कुणी निवडणुकीच्या मैदानात उतरला असेल; तर…
जरांगे पाटील यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार – मराठा समाज नाराज
जालना – मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४) केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या…
पवार काका पुतण्यांमधला वाद चिघळला- एकच दिवशी दोघांच्या दोन बैठका अजित पवार नव्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष
मुंबई/ राष्ट्रवादी मधील फुटिनंतर पवार काका पुतण्याने काल मुंबईत आप आपल्या पक्षाच्या बैठका घेतल्या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात तर अजितदादांनी बाद्र्यात बैठक घेतली दोघांनीही आपालल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेतली.अजित दादांनी तर स्वतःला आपल्या पक्षाचा अध्यक्ष घोषित केले तसेच निवडणूक चिन्हावर दावा केला तर काही झालं तरी निवडणूक चिन्ह सोडणार नाही असा निर्धार शरद पावर…
आता हट्टीपणा कशासाठी
मुंबई/ केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जे तीन कृषी कायदे केलेले होते ते आता मागे घेतले आहेत असे असताना शेतकरी आपले आंदोलन का मागे घ्यायला तयार नाहीत हा हट वाद कशासाठी असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहे. शेतकरी नेत्यांच्या या आडीबlजिबद्दल जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये सुधा संताप आहे…
