विधानसभा अधिवेशनात सरकारची कसोटी
मुंबई/ आजपासून मुंबईत राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.मात्र शिवसेना भाजपतील संघर्ष पाहता हे अधिवेशन वादळी ठरणार असून 11 मार्चला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पात जनतेसाठी काय वाढून ठेवले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने विधी मंडळाचे पूर्ण वेळ अधिवेशन…
