टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत
मुंबई/टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून भारतात परत आलेल्या रोहित शर्माच्या टीम इंडियाचे भारतात आणि खास करून मुंबई जंगी स्वागत करण्यात आले. वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत वर्ल्ड कप पटकावला होता. त्यानंतर आज टीम मीडियाचे सकाळी सहा वाजता भारतात आगमन झाले .सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट…
