..तर हा जननायक कुणाला भारी पडेल ?
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे भाजपला करता आले नाही ते राज ठाकरे यांनी एका सभेत करून दाखवले.त्यामुळे भाजपतील स्थानिक नेते धास्तावले आहेत.कारण महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणे इथल्या भाजप नेत्यांना शक्य नाही याची आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलीच प्रचती आली.कारण काँग्रेस राष्ट्रवादी मधून भाजपात जे उपरे आले .ते बिनकामाचे ठरले.फक्त तोंडाच्या वाफा घालवण्या पलीकडे त्यांच्या हातून काहीच…
