माता न तू वैरीनी!
जगाने आज विज्ञानाच्या जोरावर किती मोठी प्रगती केलीय हे समोर दिसत असतानाही भारतीय लोक मात्र अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या विकारांच्या चिखलात अडकलेले आहेत आणि त्यातून बाहेर येण्याची त्यांना अजिबात आवश्यकता वाटत नाही .म्हणूनच ते जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसलेले आहेत.भारतात बेटी बचाव बेटी पढाव सरकारकडून राबवले जातेय आणि त्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी यात फरक…
