;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य नव्हते. आता वातावरण थोडेफार निवळत आहे. डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसार माध्यमातील बंधुभगिनींशी सुसंवाद साधण्याची इच्छा दर्शविली असून ते दादर (पश्चिम) येथील कोहिनूर मधील आपल्या कार्यालयात गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या दरम्यान हा सुसंवाद साधतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
Similar Posts
सपने नही हकीकत बुनते है -इसलिये तो सब मोदीको चुभते है -लोकसभेसाठी भाजपची टॅग लाईन जाहीर
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. स्वतः पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. सपने नही हकीकत बुनते है इसीलिये तो सब मोदीको चुभते है ! अशी टॅग लाईन तयार करण्यात आली आहे . आणि विशेष म्हणजे २२ जानेवारीला रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे…
मनसेची महायुतीत एन्ट्री ?
राज ठाकरेंची भाजपा नेत्यांशी दिल्लीत बैठकमुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. त्यांच्या काहीवेळानंतर राज ठाकरे हे दिल्लीला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…
अनिल देशमुख यांना अखेर अटक
मुंबई/राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात १३तासांच्या चौकशी नंतर ई डी ने अटक केली आहे. त्यांच्या अटकेने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून देशमुख यांना मुद्दाम अडकवण्याचा आल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे .अनिल देशमुख यांना ई डी कडून पाच वेळा समन्स पाठवण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयात आपली…
महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा
मुंबई – महाशिवरात्री निमित्त भाविकांना शिव मंदिरात वेळेवर जात यावे यासाठी बेस्टने विशेष बससेवा सुरु केली आहे.दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त यंदा त्र्यंबकेश्वर मंदिर रात्रभर खुले राहणार आहेयंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे… त्यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु आहे…महाशिवरात्रीसाठी मुंबईतील महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावं.. यासाठी बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे…. संजय…
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार? मदतीबाबत सरकारचे केवळ आश्वासन
मुंबई/ गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे.मात्र सरकार अजूनही ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही .मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी,…
मुंबई जनसत्ता स्पेशल स्टोरी लढा एसटीच्या विलीनीकरणाचा “
” जालीयनवाला बागेतील हत्याकांड जरी इथे घडला तरी, मागे हटणार नाही – शरद कोल्हे थेट आझाद मैदानातून एसटी आन्दोलना बाबतचा दिलेला विशेष वृत्तांत …ही शेवटची लढाई आहे,आता करो या मरो अशी आमची परिस्थिती ! एसटी चालक शरद कोल्हे यांचे संतप्त उदगार ( दिनेश मराठे )मुंबई : … ही शेवटची लढाई आहे.माझे मुळ मुळ गाव शिर्डी…
