;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य नव्हते. आता वातावरण थोडेफार निवळत आहे. डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसार माध्यमातील बंधुभगिनींशी सुसंवाद साधण्याची इच्छा दर्शविली असून ते दादर (पश्चिम) येथील कोहिनूर मधील आपल्या कार्यालयात गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या दरम्यान हा सुसंवाद साधतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
Similar Posts
माझ्या खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही राणेंचे आरोप एकनाथ शिंदे यांनी फेटाळले
मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत असा आरोप करणाऱ्या नारायण राणे यांना काल एकनाथ शिंदे यांनी चांगलेच सुनावले ते म्हणाले मी शिवसेनेत नाराज आहे असा शोध नारायण रानेने कुठून लावला तेच कळतं नाही मी शिवसेनेत पूर्ण समाधानी असून माझ्या खात्यात मुख्यमंत्री कधीच हस्तक्षेप करीत नाहीत असेही त्यांनी सांगितले.त्यामुळे नारायण राणे खोटे बोलत असल्याचे आता…
उसाटणे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पा संदर्भात महापालिका आयुक्त, पोलिस उपायुक्त, आमदार व ग्रामस्थ यांची बैठक संपन्न .
उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या उसाटणे गावात ३० एकर जागेवर डंपिंग ग्राउंडला शासनाने मंजुरी दिली असुन निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेल्या मलंगगड परिसराला धोका निर्माण झाला आहे. या डंपिंग ग्राउंड शेजारी गुरुकुपा विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच सभोवताली लोकवस्ती व आदिवासी वाडी असल्यानेही जागा…
पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी होणार ?
नवी दिल्ली/विरोधी पक्षाने मत चोरीच्या विरुद्ध आंदोलन छेडले आहे.तसेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोग पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी करणार असल्याचे समजते.केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय…
आपापल्या धर्मातील शांती संदेशधर्म गुरूंनी समाजात रुजवावा
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे आवाहनमुंबई (प्रतिनिधी) : देशात धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वेळी सर्व धर्मातील धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचासंदेश समाजात रुजवून विद्वेषाचा वनवा शांत करावा, असे आवाहन वारकरी विचार मंचचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी…
बोगद्यातल्या खड्ड्यात गेले पालिकेचे १४८ कोटी ६८ लाख
मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि…
मोदींची भूमिका पटली म्हणून पाठींबा दिला – राज ठाकरे
कणकवली/ आज माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या परचरासाठी सभा घेतली .यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीराज ठाकरे यांनी सांगितले की मला एखादी गोष्ट पटली तर पटली म्हणतो नाय पटली तर नाही म्हणतो मोदींची भूमिका त्यावेळी मला पटली नव्हती म्हणून त्यांची भूमिका पटली नाही असे उघडपणे…
