;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य नव्हते. आता वातावरण थोडेफार निवळत आहे. डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसार माध्यमातील बंधुभगिनींशी सुसंवाद साधण्याची इच्छा दर्शविली असून ते दादर (पश्चिम) येथील कोहिनूर मधील आपल्या कार्यालयात गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या दरम्यान हा सुसंवाद साधतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
Similar Posts
दुहेरी हत्याकांडाने नांदेड जिल्हा हादरला – दोन जावांची गळा दाबून हत्या
नांदेड / सध्या नांदेड शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरात एका सात वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता दोन जावांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार माहूर तालुक्यातील पाचुंदा गावात दुहेरी हत्याकांड घडले आहे. शेतात कापूस वेचणी करत…
महाविजय 2024 भाजपचा नवा संकल्प
मुंबई/ यंदा नव राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर पुढील वर्षी लोकसभेसह महाराष्ट्रात सुधा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने आता पासूनच कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४चा निवडणूकी साठी महाविजय २०२४हा संकल्प हाती घेतला आहे त्यानुसार लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० ची घोषणा करण्यात आली आहे. या संकल्पाची तयारी म्हणून…
विवेक अग्निहोत्री यांनी ‘द दिल्ली फाइल्स’चे शीर्षक बदलले, ‘हिंदूंच्या नरसंहाराची’ कहाणी आता नवीन नावाने प्रदर्शित होणार
‘द काश्मीर फाइल्स’ नंतर, विवेक अग्निहोत्री या त्रयीतील त्यांचा तिसरा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ घेऊन येत आहेत. पण एका मनोरंजक घटनेत, त्यांनी चित्रपटाचे नाव प्रदर्शित होण्यापूर्वीच बदलले आहे. हा चित्रपट आता ‘द बंगाल फाइल्स’ म्हणून प्रदर्शित होईल.द काश्मीर फाइल्स’ सारखे वादग्रस्त चित्रपट आणि ‘हेट स्टोरी’ सारखे बोल्ड चित्रपट बनवणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या चर्चेत…
मुंबईच्या जुन्या पुलांची पालिकेकडून पुनर्बांधणी होणार ,पण तिथल्या लोकांच्या पुनर्वसनाचे काय ?
मुंबई ( किसनराव जाधव ) पालिका निवडणूक जस जशी जवळ येत चालली आहे तसतशी नको नाकोती अनावश्यक कामे हाती घेऊन मुंबईकरांच्या पैशावर डल्ला कसा मारता येईल याचे पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून मनसुबे आखले जात आहे. पेगविंच्या देखभालीची वाढीव खर्चाची तजवीज करण्याचा १५ कोटींचा प्लॅन फसल्यानंतर आता जवळपास १७०० कोटींच्या जुन्या पुलांच्या पुनर्बांधणीचा घाट घातला जात आहे. कोविड…
विधान परिषद निवडणूक मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या- कोकणची जागा भाजपला तर नाशिकची शिंदे गटाला
मुंबई/विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघ आणि मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाची दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे निवडून आले. नाशिक शिक्षक मतदार संघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले२६ जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे…
एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत सदावर्ते व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
मुंबई/ एसटी बँकेच्या संचालक मंडळाची आजची बैठक वादग्रस्त ठरली.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झालीयात शिंदेंच्या सेनेचे ४ ते ५ संचालक जखमी झाल्याचे समजते त्यानंतर दोन्ही गटाणी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत.एसटी बँकेच्या बैठकीमध्ये सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे….
