मुंबई/ ओंमीक्रोम ची दहशत तब्बल १९ देशांमध्ये पसरली असून भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहे .ओमी क्रोन मुले मोठा हाहाकार उडू शकतो असा इशारा who या जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही महापालिकानी शाळा सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल केला आहे मुंबई महा पालिकेने १ डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण विद्यार्थ्यांच्या जीवाला असलेला धोका पाहता आता १५ डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय
Similar Posts
मनसेच्या संदीप देशपांडेवर हल्ला- मनसेचे सेनाभवनाजवळ आंदोलन
मुंबई – मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी४ अज्ञातांनी शिवाजी पार्क जवळ हाला करण्यात आला . या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे . त्यानंतर सायंकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सेने भावनाजवळ तीव्र आंदोलने केलीसंदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक 5 जवळ एकाने उजव्या पायावर हल्ला करण्यात…
राज्य सभेतील विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित
दिल्ली/ शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर मागील पावसाळी अधिवेशनात सभागृहात गोंधळ घालणारे राज्य सभेतील विरोधी पक्षाच्या १२खासदारांना काल संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले यात काँग्रेस चे ६,शिवसेना आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन तर दोन्ही कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराच्या समावेश आहेमागील अधिवेशनात या खासदारांनी सभापतींच्या कागद फेकले होते तसेच सभापतींच्या समोरील वेलं मध्ये उभे राहून घोषणाबाजी केली…
मिलिंद देवराचां काँग्रेसला रामराम
मुंबई/ दक्षिण मुंबईचे माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला.त्याच्या सोबत काही आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या सर्वांना नंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पक्षातून निलंबित केले.देवरा कुटुंबीय गेली ५५ वर्ष काँग्रेसच्या सोबत आहेत.मिलिंदचे वडील मुरली देवरा यांनी काँग्रेसने भरभरून…
लसीकरण झाल्या शिवाय दारू मिळणार नाही -उत्पादन शुल्क विभागाच्या फत्व्याने पिनाऱ्यांचे वांदे
खांडवा/करोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली मोहीम जास्तीत जास्त यशस्वी व्हावी यासाठी सरकारी अधिकारी नवी नवी शक्कल लढवत आहेतमध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने फतवा जारी केला आहे की दारूच्या कुठल्याही दुकानावर किंवा बार मध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकांनाच दारूची विक्री करावी अन्यथा दारूच्या दुकानाचा परवाना एक महिन्यासाठी स्थगित केला जाईल.उत्पादन…
ईशान्य भारताला भूकंपाचे धक्के
गोहाटी/काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता. यात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता. अशातच आता ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आसाममधील उदलगुरीसह आसपासच्या भागात ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी येथे होते. तसेच या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती अशी माहितीही समोर आली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर
गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.१८: गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी…
