मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात-आशिष शेलार
मुंबई- “विद्यापीठाच्या निविदांमधील निधी वळवण्याचे काम याआधी ठाकरे सरकारने केले आहे. आता यापुढे एक पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात झाली आहे. असे आरोप शेलार यांनी केले. विद्यापीठांच्या निधीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी…
