मुंबई/ नालेसफाई मधील हातसफाई हा सत्ताधारी शिवसेना,पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या जिव्हाळ्याचा आणि कमाईचा विषय असल्याने यंदा नालेसफाईचा लगीन घाईसाठी पालिका उतवली झाली आहे.२०२२ चां निवडणुका कधीही जाहीर होऊन आचार संहिता लागेल आणि या आचारसंहितेत नालेसफाईच्या निविदा अडकु नयेत म्हणून पालिकेने हिवाळ्यातच म्हणजे डिसेंबर मध्येच नाले सफाईच्या २७ कोटींच्या निविदा काढल्यात मुंबईच्या पूर्व उपनग्रासाठी या निविदा आहेत आणि त्या दोन टप्प्यातील नाले सफाईसाठी आहेत पहिल्या टप्प्यात कुर्ला एल वार्ड,चेंबूर एम वार्ड, व मानखुर्द एस पश्चिम साठी १०.८३ कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी १.७२ कोटी तसेच एम घाटकोपर ,एस भांडुप आणि टी मुलुंड साठी पहिल्या टप्प्यात १३.८३ कोटी तर दुसरा टप्पा १.१८ कोटी अशा रकमेच्या या निविदा आहेत. २०२० मध्ये कोरोना काळात चार वेळा निविदा कडूनही कंत्राटदार न मिळाल्याने अस्थायी संस्थांकडून काम करून घेण्याचे ठरले होते पण त्यांनीही असमर्थता दाखवली जुन्याच कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात आले मागील काही वर्षात फेब्रुवारी मार्च मध्ये निविदा मागवून एप्रिल मध्ये स्थायी समितीत प्रस्ताव आणण्यात आले मात्र उशिराने असलेल्या या प्रस्तावना स्थायी समितीत आडकाठी येत असल्याने यावेळी डिसेंबर मध्येच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.
Similar Posts
करोना मध्ये मृत पावलेल्या 254 पैकी17 कर्मचाऱ्यांच्या वारसांची कोंडी तिसऱ्या अपत्या मुळे नोकरीचा दावा नामंजूर
मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण…
पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे के ई एम मध्ये एकाच ठिकाणी तुफान गर्दी; कोरोनाला आमंत्रण -नोंदणी विभाग नंबर सोळा पोटात येतोय भीतीचा गोळा
मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सोशल डिशन्टन्स पाळा असे जनतेला उपदेश करीत असतात पण त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये पालिका आणि रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कशा प्रकारे सोशल डिसटीन्स नियमाची पायमल्ली सुरू आहे ते एकदा मुख्यमंत्र्यांनी के ई एम मध्ये येवून बघावे के ई एम मध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांची नोंदणी एकाच ठिकाणी म्हणजेच…
नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांची भारतात घुसखोरी५ कैद्यांना अटक
काठमांडू/नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली. याचदरम्यान, नेपाळच्या १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील पाच कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सशस्त्र सीमा दलाने त्यांना सिद्धार्थनगर परिसरात अटक केली.नेपाळ मधील तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने अटक केली आहे….
नीतेश राणे यांना न्यायलायचा दणका ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कणकवली/ संतोष परब या शिवसैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी नितेश राणे याचा जामीन अर्ज काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला त्यामुळे आता नितेश राणी आज उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे .तिथेही जर त्याचा जमीन अर्ज फेटाळला तर मात्र तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण तेवढं तो करणार नाही हायकोर्टात त्याला जमीन नाही मिळाला तर त्याला…
आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा निषेध
मुंबई : माय महानगरचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपचे खा. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या…
महायुतीत फोडाफोडीचे राजकारण सुरू
।मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढवतील असे मुख्यमंत्री सांगत असतानाच आता महायुती मधील तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे आजी माजी नगरसेवक आणि स्थानिक नेते फोडण्याचे काम सुरू झाले आहे.. खास करून शिंदे गटाच्या नेत्यांवर अजितदादा आणि भाजपचा डोळा आहे त्यामुळे शिंदे गटातील नाराज भाजपा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.त्याची सुरुवात कोल्हापूर…
