आदित्य ठाकरे यांचे वरळी मतदार संघात संपर्क अभियान सुरू
मुंबई/ शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेतले अनेक नेत्या आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत त्यामुळे ही पडझड थांबवण्यासाठी आता ठाकरे गटाचे नेते आपल्या उरलेल्या पदाधिकाऱ्यांना भेटून गळती थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत .वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सध्या या मतदारसंघात आदित्य ठाकरे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत…
