म्हसवडच्या सिध्देश्वर यात्रेला सशर्त परवानगी
सातारा/कोरोनच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आलेल्या म्हस्वडच्या सिध्देश्वर यात्रेला अखेर प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे
सातारा/कोरोनच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आलेल्या म्हस्वडच्या सिध्देश्वर यात्रेला अखेर प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे
मुंबई/ बी डी डी चाळ सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमींवर उपचार करण्यास नायर मधील ज्या डॉकटर आणि परीचारिकेने निष्काळजीपणा केला त्यांच्या विरोधात परभग २०७ च्या नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी अगरी पाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून या प्रकरणातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.वरळी येथील बी डी डी चाळीत १डिसेंबर रोजी सिलेंडरचा स्फोट…
ओरस/ शिवसेना आणि राणे यांच्यासाठी अत्यंत प्रतिषठेच्या लढाईचा एक मोठा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे.२४०० कोटींची उलाढाल असलेली ही बँक गेल्या पाच वर्षात ९०० कोटींच्या नफ्यात आली शिवाय बँकेचा कारभारही स्वच्छ असून कोणताही घोटाळा झालेला नाही त्यामुळे राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने…
भंडारा/ मी कोणाला घबरात नाही जो डर वो मर गया त्यामुळे माझ्या नादाला लागू नका कारण मी जर मुंबई बँक घोटाळ्याची कागदपत्र बाहेर काढली तर तुम्हाला महागात पडेल. इशारा नवाब मलिक यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर दावा ठोकला आहे त्याबाबत मिळताना मलिक यांनी सांगितले की मी कुणालाही…
जगाने आज विज्ञानाच्या जोरावर किती मोठी प्रगती केलीय हे समोर दिसत असतानाही भारतीय लोक मात्र अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या विकारांच्या चिखलात अडकलेले आहेत आणि त्यातून बाहेर येण्याची त्यांना अजिबात आवश्यकता वाटत नाही .म्हणूनच ते जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसलेले आहेत.भारतात बेटी बचाव बेटी पढाव सरकारकडून राबवले जातेय आणि त्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी यात फरक…
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बंनल्यापासून गुजरातला अच्छे दीन आले आहेत कारण केंद्रातील सरकारचे गुजरातच्या भरभराटी कडे अधिक लक्ष आहे. इतकेच काय देशाची आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबाद करण्याचीही कटकारस्थाने सुरू आहेत.तसा प्रत्येकाला त्याच्या प्रंताबद्दल आणि तिथली भाषा तसेच संस्कृतीबद्दल अभिमान असतोच! पण त्यात दुटप्पीपणा कशासाठी? राज ठाकरे मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल बोलले की ते…
मुंबई- मुंबई महापालिका खर्च कमी करण्याकरिता विविध विभागातील कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करते. पण या कंत्राटाच्या सुधा निविदा काढल्या जातात त्यासाठी कामाचे निकष, वेतन आणि इतर बाबी बाबत कंत्राटदाराकडून हमी घेतली जाते , मात्र पालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालय कुरला आणि राजावाडी रुग्णालय घाटकोपर या दोन रुग्णालयांची जबाबदारी डीन.विद्या ठाकूर या वैद्यकीय अधीक्षकांकडे असल्याने …
कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे,…
;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य नव्हते. आता वातावरण थोडेफार निवळत आहे. डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या ८४ व्या वाढदिवसाचे…
दिल्ली – पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या त्या १२ खासदारांना त्यांनी केलेल्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही . त्यामुळे ते माफीही मागायला तयार नाहीत . म्हणूनच आपण त्यांचे निलंबन मागे घेणार नाही असे आज राज्यसभेचे सभापती व्यंकाया नायडू यांनी सांगितले . त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधकांनी सभात्याग केला तसेच निलंबन मागे घेतले नाही तर संपूर्ण अधिवेशनावर…