मुंबई/ १७ ऑक्टोबर नंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी असाही एक दिवस उजाडला ज्या दिवशी कोरोनाने एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही तो दिवस आहे शनिवार ११ ऑक्टोबर ! मात्र २५६ नव्या कोरोणा बधितांची नोंद झाली आहे.तर २२१ जणांनी कोरोणावर मात केली.
मुंबई मधील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने मुंबईतील गर्दी वाढत चालली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे त्यातच मुंबईत ओमय क्रोन चे तीन रुग्णही सापाडलेले असल्याने चिंता वाढली आहे मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जास्त आहे
Similar Posts
भाजपचा उमेदवाराची अखेर माघार – ऋतुजा लटके बिनविरोध
मुंबई/ अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार मूर्जि पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तसेच इतर अपक्ष उमेदवारही माघार घेण्याचा तयारीत आहेत त्यामुळे श्रीमती लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अंधेरी पोटनिवडणूक अटीतटीची होणार असे वाटले होते कारण भाजपने त्यांचा उमेदवार उभा केला होता पण शरद पवार…
कुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे : राज्यपाल रमेश बैस छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत आणणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. २० ऑक्टोबर २०२३: छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिक, अधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल. याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची दैना
कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी…
एस टी कामगारांना वालीच नाही
मुंबई/ गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा हालचालींना आता वेग आला असून काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या चर्चेत संप मिटवण्याचा दृष्टीने काय भूमिका घेता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजतेे.सध्या सुरू असलेल्या एस टी संपतील संपकरी विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर…
लाडकी बहीण योजनेबाबत चूक झाल्याची सरकारची कबुली
मुंबई/लाडकी बहीण योजनेचा लाभ सरसकट सर्व महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आमची चूक झाली, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे .मात्र यापुढे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल, त्यासाठी या योजनेतील महिलांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. अशी माहितीही अजित दादांनी दिली . तर सरसकट ही योजना राबवणे…
मुंबई जनसत्ताच्या बातमीचा इफेक्ट -मासे विक्रीसाठी कोळी बांधवाणा मुंबई बाहेर जावे लागणार नाही -इथेच त्यांना जागा मिळेल ;आदित्य ठाकरेंचा दिलासा
मुंबई -कोळी बांधव हा खर्या अर्थाने मुंबईचा मालक आहे. त्याच्यामुळेच मुंबईची आर्थिक सामाजिक आणि संस्कृतिक प्रगती झाली असे असताना मुंबईतील मासे विक्रेत्याना मुंबईच्या मंडई मधून हद्दपार करण्याचा काही बिल्डर, धांदेवाईकाचा डाव आहे. त्याविरुद्ध कोळी बांधवांनी मोर्चा कडून आवाज उठवला. कोळी बांधवांचा हा आवाज मुंबईकर जनतेपर्यंत तसेच सरकार दरबारी पोहचवण्याचे काम मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टल्ंने केले…
