मुंबई/ १७ ऑक्टोबर नंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी असाही एक दिवस उजाडला ज्या दिवशी कोरोनाने एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही तो दिवस आहे शनिवार ११ ऑक्टोबर ! मात्र २५६ नव्या कोरोणा बधितांची नोंद झाली आहे.तर २२१ जणांनी कोरोणावर मात केली.
मुंबई मधील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने मुंबईतील गर्दी वाढत चालली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे त्यातच मुंबईत ओमय क्रोन चे तीन रुग्णही सापाडलेले असल्याने चिंता वाढली आहे मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जास्त आहे
Similar Posts
विधान परिषदेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या-बावनकुळे व खंडेलवाल विजयी -महाविकास आघाडीला दणका
मुंबई/ विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य सस्थांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या दोन जागांवर चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल या भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी मोठा विजय मिळवला असून सत्ताधारी महाविकास आघाडी साठी हा मोठा दणका आहे.विधान परिषदेच्या दहा पैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध निवडलाय गेल्यात तर अत्यंत प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाणा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या…
अग्निपथ कधी विझनार
भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत…
मंत्र्यांच्या एसओडीबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
मुंबई/मंत्र्यांचे स्वीय सहाय्य किंवा एसओडी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच यापुढे केली जाईल असे दिसत आहे .कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कठोर निर्णय घेतला आहे. वास्तविक कायद्यानुसार मंत्र्यांचे पीए किंवा एसओडी हे संबंधित मंत्र्यांच्या मर्जीतले असतात त्यामुळे काही मंत्री आपापल्या मर्जीनुसार त्यांची नियुक्ती करतात परंतु अशा नियुक्तीमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो महायुती मधील राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, दि. २ :- माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी पुढे पंतप्रधान म्हणून कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. साधी राहणी…
सनातन धर्म हि देशाला लागलेली कीड – जितेंद्र आव्हाड
मुंबई – धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, असं विधान आव्हाडांनी केलं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला मुंबईत बोलावून सभा घेतल्या…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
सरकार आणि पुरातत्व विभाग दोघेही झोपेत तर शिवप्रेमी संतप्त – महाराजांच्या पन्हाळ्यावर दारू पार्टी
कोल्हापूर/ सरकार आणि पुरातन विभाग यांच्या वादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले भग्नावस्थेत पडले आहेत त्यामुळे काही पर्यटक चक्क तेथे दारू पार्ट्या करून किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करीत आहेत.पन्हाळगडावर अशीच एक दारू पार्टी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली आहेसिध्दी जोहरने पन्हाळ गडास टाकलेला वेढा आणि तेथून महाराजांनी यशस्वीरीत्या करून घेतलेली सुटका,या सुटकेच्या वेळी पावनखिंडीत झालेला…
