मुंबई/ १७ ऑक्टोबर नंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी असाही एक दिवस उजाडला ज्या दिवशी कोरोनाने एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही तो दिवस आहे शनिवार ११ ऑक्टोबर ! मात्र २५६ नव्या कोरोणा बधितांची नोंद झाली आहे.तर २२१ जणांनी कोरोणावर मात केली.
मुंबई मधील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने मुंबईतील गर्दी वाढत चालली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे त्यातच मुंबईत ओमय क्रोन चे तीन रुग्णही सापाडलेले असल्याने चिंता वाढली आहे मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जास्त आहे
Similar Posts
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला- विरोधकांचा आरोप
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत होत आहेत. महायुती सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…
केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण, रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, 131 जण :मुंबई : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून 2026 साठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातून 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील त्या मान्यवरांचं प्राविण्य आणि सेवेसंदर्भात पद्म पुरस्कार जाहीर…
पत्रकार दिनाबाबत-बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम
६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर…
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनउपनगरातील 200 शाळा आणि 6 हजार खेळाडूंचा सहभाग मुंबई – पश्चिम उपनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 43 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास आजपासून दणक्यात सुरुवात झाली. वांद्रे ते दहिसर या उपनगरातील 200 पेक्षा अधिक शाळा आणि सहा हजारांपेक्षा अधिक शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद या क्रीडा महोत्सवाला लाभला आहे….
राज्यातील मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जारी
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच, इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…
केंद्राकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज
दिल्ली -केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज मिळणार आहे. या कर्जामुळे महाराष्ट्रातील काही समस्या सुटली तसेच काही प्रकल्प मार्गी लागतील त्यामुळे फडणवीसांनी केंद्राचे आभार मानलेत50 वर्षांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 1 लाख कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दल फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याशिवाय…
