मुंबई/ गेल्या महिनाभरापासून विलिंकरणाच्य मुद्द्यावरून एस टी कामगार संपावर आहेत त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत त्यामुळे सरकारने संपकरी एस टी कामगारांना सोमवार पर्यंतचा अल्तीमेतन दिला आहे सोमवारी जर संपकरी कामावर हजर झाले नाही तर सरकार कठोर पावले उचलणार आहे त्यासाठी आज परिवहन मंत्र्याने एक बैठक बोलावली असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे आजचा दिवस एस टी कामगारांसाठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.कारण सरकार कदाचित कर्मचाऱ्यांवर इस्मा अंतर्गत कारवाई करू शकते सरकारने आजवर १०००० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे
Similar Posts
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ड्राय डेच रहाणार – दारू विक्रेत्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
मुंबई/१४ एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आहे हा दिवस ड्रायडे घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तसा निर्णय घेण्यात आल्याचे त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे पण त्याविरुद्ध दारू फिक्रेत्याने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती परंतु राज्य सरकारने…
आज लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक एनडीए चे पारडे जड
नवी दिल्ली/आज लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून ,एनडीए आघाडीतर्फे भाजपाचे ओम बिर्ला यांनाच पुन्हा अध्यक्षपदासाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. तर इंडिया आघाडी तर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे. तूर्तास एनडीए आघाडीकडे २९६ खासदारांचे संख्याबळ आहे तर इंडिया आघाडीकडे २३४ खासदारांचे संख्याबळ आहे. ही…
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची…
जो मनसेच्या नादाला लागला ,त्याची सत्ता गेली -राज ठाकरे
ठाणे – जो मनसेच्या नादाला लागला त्याची सत्ता गेली अशा शब्दात आज राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल, संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरेंचा इशारामनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला…
काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार मुंबई, दि 10 ऑक्टोबर-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या…
लाडक्या बहिणीमुळे कुटुंबाला मो ठा आर्थिक आधार लाभार्थी म्हणतात : गरीबांसाठी दिड हजार महिना आर्थिक सक्षमीकरणाचा पाया
धाराशिव ( परंडा ) : राज्य शासनाचा महिला सशक्ती करणावर भर असून महिलांना सशक्त, आत्मनिर्भर होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळालेल्या रक्कमेमुळे गरीब परिस्थिती असलेल्या महिलांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या…
