सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे गुलामांचा बाजारराज ठाकरेंची खंत
मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर आज राज व उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एका व्यासपीठावर आले .यावेळी मंचावर ठाकरे बंधूंची आजपर्यंत न पाहिलेली केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. यावेळी राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाषण करताना आज राज ठाकरेंनी पहिल्यांदाच पक्ष सोडताना त्यांची जी भावना होती, ती भर सभेत बोलून दाखवली….
