ग्राहकांच्या हक्क संरक्षणासाठी लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा
दिल्ली/ सरकार कधी कधी जनतेच्या हित लक्षात घेऊन कायदे करीत असते पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने असे चांगले कायदेही परिणामकारक ठरत नाहीत उत्पादक विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील समंव्यासाठी सरकार लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा आणणार आहे.या कायद्या नुसार उत्पादक किंवा विक्रेता जी वस्तू ग्राहकाला विकेल त्या वस्तूची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक असेल उदाहरणार्थ एखाद्या…
