मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल केला की ते म्हणत होते की अमित शहा शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते .आमच्या बैठकीत त्यांनी तसा शब्द दिला होता मग सेना भाजपच्या संयुक्त सभेत मोदी आणि अमित शहा दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचा नाव घेत होते . तेंव्हा गप्प का बसलात यावेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या माणसे कार्यकर्त्यांनाही त्यांनी सज्जड देताना असेल प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देऊन गणेशोत्सवाच्या नंतर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले .
Similar Posts
आर्यन खानला जामिन नाकारला
मुंबई: मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खान याच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज नाकारला आहे. हा आर्यन खान याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज कराला लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान याला तुरुंगात राहावे लागणारआहे. मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर…
सरकारने दिलेल्या जमिनिवर रुग्णालये बांधता – मग त्यात गरिब रुग्णांसाठी बेड का राखीव नाहीत ?
सर्वोच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांना फटकारलेनवी दिल्ली – सरकारकडून अनुदानावर जमीन संपादित करून उभारल्या जाणाऱ्या खासगी रुग्णालयांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकारकडून जमीनी घ्यायच्या रुग्णालये बांधायचे आणि गरिबांना खाटा राखून ठेवण्याचे आश्वासन पूर्ण करायची नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी नेत्र उपचारांसाठी देशभरात एकसमान दर निश्चित करण्याला आव्हान…
सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !
सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय @घेतला आहे. या समाजघातक निर्णयाचा निषेध करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सहस्रो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत झालेली भूमी मद्यप्यांची भूमी म्हणून म्हटली गेल्यास त्याचे पातक सरकारला लागेल. सुसंस्कृत…
सर्व सामान्य जनतेला सरकारचा दिलासा ! आयुष्यमान आरोग्य योजनेतील उपचाराची मर्यादा ५ लाखावरून १० लाखांवर
नवी दिल्ली/भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी पी एम जय योजनेत कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता १०लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती…
अखेर पहेलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला – पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला 120 दहशतवादी ठार
लाहोर/ पहलगाम हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अखेर भारताने बदला घेतला. मंगळवारी मध्यरात्री १ ते १.२५ दरम्यान भारतीय हवाई दलाने पी ओ के आणि पाकच्या पंजाब प्रांतातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असून अनेकजण दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत.पाकिस्तानला हा फार मोठा झटका आहे.संपूर्ण…
सत्ताधारी शिवसेना पालिका अधिकारी आणि ठेकेदार या त्रिकुटाच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
मुंबई/मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून दिवसेंदिवस वादविवाद वाढतच चालले आहेत आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह सतेत भागीदार असलेल्या काँग्रेसनेही रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढले आहेत असे मुंबईचे माजी उप महापौर बाबूभाई भवान ji यांनी म्हटले आहे.बाबूभाई पालिकेला उघड आव्हान दिले आहे की कुठे कुठे खड्डे भरलेत ते दाखवा.मुंबईच्या रस्त्यांवर अजूनही २५ हजारहून अधिक खड्डे…
