मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल केला की ते म्हणत होते की अमित शहा शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते .आमच्या बैठकीत त्यांनी तसा शब्द दिला होता मग सेना भाजपच्या संयुक्त सभेत मोदी आणि अमित शहा दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचा नाव घेत होते . तेंव्हा गप्प का बसलात यावेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या माणसे कार्यकर्त्यांनाही त्यांनी सज्जड देताना असेल प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देऊन गणेशोत्सवाच्या नंतर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले .
Similar Posts
बी डी डी चाळ पुनर्वसन प्रकल्पामुळे लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी–नायगाव, वडाळा, दादर भागातील भाजपचा जनाधार वाढविण्यात आमदार आपयशी ?
उलट फडणवीस आणि दरेकर यांनी नायगाव मध्ये येऊनही त्याचा भाजपला फायदा घेता आला नाही. मुंबई/ फडणवीस,दरेकर यांच्या सारख्या हुशार,अभ्यासू आणि लोकप्रिय नेत्यांचे मार्गदर्शन मिळूनही दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये आलेल्या नेत्यांना त्यांच्या मतदार संघात भाजपचा जनाधार वाढवता आलेला नाही त्यामुळे भाजपा नेतृत्व अशा लोकांवर नाराज आहे.दादर,नायगाव,शिवडी, वडाळा,हा गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र हा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईअनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे याद्या पाठवायचे कुंटे यांनी ई डी समोर कबुली
मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा…
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू झाले आहे लष्कराने 14 दहशतवाद्यांची हिट लिस्ट जारी केली असून चार दिवसांपूर्वी सोफियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आज गुरुवारी पुलवामांमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यामुळे पहलगाम हल्ल्याशी संबंधित अजून आठ दहशतवादी शिल्लक असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.पहेलगाम हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसातच लष्कराने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानातील नऊ…
त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला…
मुंबई : “तुम्ही…त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला… असं ट्वीट करुन भाजपच्या उपाध्याक्षा चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपींवर नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक…
पत्रकारांवरील हल्ले निंदनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई,- राज्यात अलीकडच्या काळात पत्रकारांवरी झालेले हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील, तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी येथे केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही, असे राज्यपालांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या…
मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाविरुद्ध गोदी कामगारांची इंदिरा गोदीत प्रचंड निदर्शने
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या पगारवाढसाठी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने द्विपक्षीय वेतन समितीची स्थापना केली आहे, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट आर्थिक संकटात असल्यामुळे, या समितीमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचा समावेश करू नये, असे पत्र मुंबई पोर्ट ट्रस्टने केंद्र सरकारला पाठविल्यामुळे गोदी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता, त्यामुळे मुंबई…
