मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल केला की ते म्हणत होते की अमित शहा शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते .आमच्या बैठकीत त्यांनी तसा शब्द दिला होता मग सेना भाजपच्या संयुक्त सभेत मोदी आणि अमित शहा दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचा नाव घेत होते . तेंव्हा गप्प का बसलात यावेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या माणसे कार्यकर्त्यांनाही त्यांनी सज्जड देताना असेल प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देऊन गणेशोत्सवाच्या नंतर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले .
Similar Posts
मंत्रालयासमोर समोर अनधिकृत स्टॉल लावायला द्याल का ? न्यायालयाकडून पालिका व पोलीस प्रशासनाची खरडपट्टी
मुंबई – मुंबई सारख्या शहरात सर्वत्र अनधिकृत स्टॉल लावले जात आहे . आणि त्यावर कारवाई करण्यास पालिका टाळाटाळ करीत आहे. कारवाई करण्याबाबत असमर्थता व्यक्त करीत आहे . त्यामुळे मुंबई उच्चं न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांना चांगलेच खडसावले. मंत्रालयाच्या समोर असे अनधिकृत स्टोल लावायला परवानगी द्याल का ? अशा शब्दात पालिका आणि पोलीस प्रशासनाची न्यायालयाने खरडपट्टी काढली बोरिवलीतील…
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर एक दिवसअगोदरच १२ ऑक्टोबरला सुनावणी होणार
शिवसेनेच्या १६ आमदारांचं काय होणार? यावर कदाचित उद्या मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार होती. पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच…
“न्यू इंडिया” प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडेच संशयाची सुई ?
लाखो खातेदार, ठेवीदार असलेल्या मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये उघडकीस आलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आणि रिझर्व्ह बँकेने त्याबाबत केलेली कारवाई यामुळे पुन्हा एकदा सहकारी बँकिंग क्षेत्र व बँकिंग क्षेत्राची नियामक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या एकूण क्षमतेविषयीच सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. या आर्थिक गैरव्यवहाराचा घेतलेला लेखाजोखा. मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात ‘स्पॉट…
आर्यन खान जामिन -सरकारी अधिकायाचे यश की कोर्टातल्या वकिलांच्या फौजेचे अपयश
मुंबई- बॉलीवूड आर्यन खान प्रकरणात जामिनचा चाललेला खेळ वाटावा असा या प्रकरणाच्या सुरुवातीस वातावरण , या शाहरुख खान च्या पोराला म्हणजेच आर्यन अटक होते आपण नेहमीप्रमाणे विचार करत होतो की प्रकरण जरी साध असलं तरी हा किती दिवस आत राहील , शाहरुखच पोरग . दोन चार दिवस पण आता सहा सात दिवसांपर्यंत ताणले गेले हजारो…
मराठी माणसा आता तरी शहाणा हो !
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क आणि सन्मान मिळवून दिला त्यामुळे मराठी माणूस आजन्म बाळासाहेबांचा ऋणी राहील.पण बाळासाहेबांच्या नंतर आज शिवसेनेत जे काही बघायला मिळतेय ते मराठी माणसाच्या सन्मानाला ठेस पोचवणारे आहे. बाळासाहेबांना कधीही सतेचा किंवा पैशाचा मोह झाला नाही पण आज शिवसेना…
