मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल केला की ते म्हणत होते की अमित शहा शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते .आमच्या बैठकीत त्यांनी तसा शब्द दिला होता मग सेना भाजपच्या संयुक्त सभेत मोदी आणि अमित शहा दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचा नाव घेत होते . तेंव्हा गप्प का बसलात यावेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या माणसे कार्यकर्त्यांनाही त्यांनी सज्जड देताना असेल प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देऊन गणेशोत्सवाच्या नंतर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले .
Similar Posts
मुंबई बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकारी पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेमुंबई बँकेचे अध्यक्ष व विधानसभा परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 21 पैकी 17 जागांवर निवडून आले. आता केवळ चार जागांवर निवडणूक होणे बाकी आहे.बिनविरोध विजयी उमेदवारप्रवीण दरेकर,…
मुंबईतील भुसंखलन होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी
मुंबई/ पावसाळ्यात मुंबई मध्ये काही ठिकाणी भुसंखळण होऊन दरडी कोसळण्याच्या घटना घडतात आजवर अशा घटनांमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत म्हणूनच आता अशा ठिकाणी उपाय योजना करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहेआदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली या…
मुंबईत आज २७४ कोरोना बाधितांची नोंद
मुंबई – एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना मुंबईतील रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. आज मुंबईत नवीन २७४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर२१६ रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी आज 13 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही.मुंबईत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1635 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात…
भोंगेवल्यांचा 3 मे रोजी सरकार भोंगा वाजवणार
मुंबई/ हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून मशिदींवरील भोग्या बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे विरुद्ध आता सरकारनेही व्यूहरचना करायला सुरुवात केली असून 3 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेबाबत एक अक्शन प्लॅन तयार केला आहेसरकारने किती जरी नियम आणि निर्बंध घातले तरी 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही ठरल्या प्रमाणे मशिदी समोर भोंगे…
भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी
मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे .म्हणूनच शेतकऱ्यांच्या या वेदना सरकार समोर मांडण्यासाठी राज्यभर काळी दिवाळी केली .आज भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले तसेच रस्त्यात चुली पेटवून पीठल भात चटणी…
एक पडदा चित्रपट गृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करा !
सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार मुंबई _ तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि परिसराचा विकास, आणि मराठी चित्रपटांसाठी एक पडदा चित्रपटगृहे उपलब्ध करुन देणे या तिन्ही विषयात आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या. या तिन्ही विषयांत पुढील पंधरा दिवसांत स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झाला. सांस्कृतिक…
