अखेर मराठी राज्यकर्त्यांना जाग आली
प्रत्येक राज्यातील माणसाला त्याच्या मातीचा भाषेचा,संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान असतो आणि असायलाच हवा.भलेही आम्ही भारतीय असलो तरी जेवढं प्रेम आणि निष्ठा देशावर आहे तेवढेच प्रेम आणि निष्ठा आपल्या राज्यावर, राज्यातील मातृ भाषेवर, आणि संस्कृतीवर असते आणि त्या प्रेमापोटी च बहुतेक राज्यातील लोक त्यांच्या राज्यात मातृभाषेतच बोलत असतात.तिथले सर्व व्यवहार मातृभाषेतच केले जातात.दक्षिण भारतातील कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,आंध्र,तेलंगणा या…
