मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी विशाखा छोटी मुलगी अन्वी, बंधू सचिन, वहिनी प्रियंका असा परिवार आहे
Similar Posts
एस टी कामगारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; संप सुरूच
मुंबई/ राज्यसरकार मध्ये विलिनिकरन मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांनी काल कृष्ण कुंज वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी आत्महत्या करू नका कारण आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करीत नाही असे राज यांनी एस टी कामगारांना सांगितले .तसेच तुमच्या मागण्यांसाठी आपण सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे…
विधान परिषदेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या-बावनकुळे व खंडेलवाल विजयी -महाविकास आघाडीला दणका
मुंबई/ विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य सस्थांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या दोन जागांवर चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल या भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी मोठा विजय मिळवला असून सत्ताधारी महाविकास आघाडी साठी हा मोठा दणका आहे.विधान परिषदेच्या दहा पैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध निवडलाय गेल्यात तर अत्यंत प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाणा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
भाजपाने निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने आर एस एस च्या कार्यकर्त्याची आत्महत्या
कोची/ महाराष्ट्रासोबतच दक्षिणेतील केरळमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकानं भाजपनं तिकीट न दिल्यानं नाराज होऊन आत्महत्या केली आहे. आनंद के. थंपी असं आत्महत्या केलेल्या स्वयंसेवकाचं नाव आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.तिरुअनंतपुरम परिषदेच्या त्रिक्कणपुरम…
भाजपा खंबीरपणे भूमिपुत्रांच्या पाठीशी रहाण्यास कटिबध्द
मुंबई/आज भलेही मुंबई महानगर जगातली एक मोठी बाजारपेठ आणि देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथला जो मुळ रहिवाशी भूमिपुत्र आहे त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक तितके प्रयत्न झालेले नाही .त्यामुळे आजही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,आरेचे जंगल आणि संपूर्ण मुंबईच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव,समुद्रावर उपजीविका असलेले आणि मुंबईच्या समुद्र किनारी असलेल्या कोळी वाड्यांमध्ये राहणारे कोळी…
मोदींच्या नव्या जम्बो मंत्री मंडळाचा शपथविधी – महाराष्ट्रातील सहा मंत्री
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मला आजपासून सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 72 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये 31 कॅबिनेट तर 37 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे महाराष्ट्राला पाच मंत्रिपद मिळालेली आहेत मात्र एनडीए आघाडीमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाला एकही मंत्री पद मिळालेले नाही त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचे समजतेआज सायंकाळी सव्वा सात वाजता…
