मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी विशाखा छोटी मुलगी अन्वी, बंधू सचिन, वहिनी प्रियंका असा परिवार आहे
Similar Posts
पोलिसांना पुन्हा वर्क फ्रॉम होम
मुंबई/ कोरोनाचे संकट वाढीस लागल्याने आता पुन्हा एकदा ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करायला सांगण्यात आले आहे राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी५५ वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होम चे आदेश दिले आहेतएप्रिल २०२० मध्ये जेंव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेंव्हा मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले होते त्यातील अनेकांचा मृत्युसुधा झाला होता…
मुंबईत वादळामुळे ५० झाडे कोसळली ६ जखमी
मुंबई : बिपरजॉय या वादळाचा तडाका मुंबईला बसला. चक्रीवादळ ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत आहे. वादळ मुंबईपासून दूर गेले असल्याने मुबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वार्यामुळे मुंबईत ५० ठिकाणी झाडे-फांद्या कोसळणे, घराचा भाग कोसळणे, शॉटसर्किट झाल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये एकूण सहाजण जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले
औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी औरंगाबाद मध्ये सेनेने मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .1मे रोजी औरंगाबाद मध्ये मनसेची जी…
माझ्या खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही राणेंचे आरोप एकनाथ शिंदे यांनी फेटाळले
मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत असा आरोप करणाऱ्या नारायण राणे यांना काल एकनाथ शिंदे यांनी चांगलेच सुनावले ते म्हणाले मी शिवसेनेत नाराज आहे असा शोध नारायण रानेने कुठून लावला तेच कळतं नाही मी शिवसेनेत पूर्ण समाधानी असून माझ्या खात्यात मुख्यमंत्री कधीच हस्तक्षेप करीत नाहीत असेही त्यांनी सांगितले.त्यामुळे नारायण राणे खोटे बोलत असल्याचे आता…
केमिकल टँकर उलटल्याने प्रवाशांची दाणादाणमुंबई पुणे महामार्गावर २५ तास ट्रॅफिक जाम
पुणे/ मुंबई पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅसचा टँकर उलटून वायू गळती झाल्याने या मार्गावर २५ तास वाहतूक कोंडी झाली असून शेकडो लोक या वाहतूक कोंडीत अडकले आहेत.या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसना बसला असून १६३ बसेस या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत परिणामी एसटीच्या १५० हून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात.त्यामुळे…
महायुतीत मुख्यमंत्री पदावरून धमासान सुरु ! फडणवीस कि शिंदे ?
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने बम्पर यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचे सरकार येणार हे जवळपास नक्की असले तरी आता मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु झाले आहेत. १३२ जागा जिंकणारी भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे पयत्न सुरु आहेत तर अजित पवार गटाने भाजपला…
