मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी विशाखा छोटी मुलगी अन्वी, बंधू सचिन, वहिनी प्रियंका असा परिवार आहे
Similar Posts
बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .
मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना…
मालवण मधील राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल
मालवण/बुधवारी ठाकरे गट आणि राणे समर्थ यांच्यामध्ये राजकोट किल्ल्याजवळ जो राडा झाला होता त्याप्रकरणी मालवण पोलिसांनी दोन्हीकडच्या ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटने प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माफी मागितलेली आहे तसेच लवकरात लवकर त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल मात्र यावर कोणी राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेमालवण…
रेसकोर्सवरील थीम पार्कच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं….
पालिका घोटाळ्यातील पैशांचे मनी लोडरिंग सेनेचे काही नेते एडी रडारवर
मुंबई/ पालिकेत टेंडर आणि इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत त्यातील पैशाचे मनी लोद्रिंग झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे दरम्यान स्थाई समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर नुकताच आयकर विभागाने छापा टाकला नंतर आता एडी कडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांची आर्थिक व्यवहाराची माहिती ई डी गोळा करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सोमय्या केलेल्या आरोपांची छाननी…
महाकुंभ बाबत- ममताच्या विधानामुळे हिंदूंमध्ये संताप
कोलकाता – सुर्याग्रज मधील कुंभ मेळ्यात आतापर्यंत ५२ कोटी भाविकांनी स्नान केले . असे असतानाही या कुंभमेळ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर टीका करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी महाकुंभाला मृत्यूकुंभ म्हटले आहे तसेच या कुंभमेळ्यात सरकारने चांगले नियोजन केले नाही असा आरोप करून योगी सरकारवर टीका केली आहे त्यामुळे…
जन गण मन”च्या अगोदर वंदे मातरम् बंधनकारककेंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/देशभरात प्रत्येक सरकार कार्यक्रमात आता जन-गण-मन या राष्ट्रगीतापूर्वी, वंदे मातरम गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण सहा कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल गृह मंत्रालयानं 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले आहेत….
