राजकारणाचे सत्ताकरण!
राजकारणाचे सध्या सत्ताकरण झालेले असल्याने समाजाच्या हितासाठी राजकारणाचा योग्य वापर करण्याचे दिवस संपले आहेत! अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.आणि ते 100 टक्के खरे आहे .नितीन गडकरी हे सुधा संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत. पण त्यांनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वैचारिक भूमिकेत आवश्यक तो बदल केला आहे.त्यांनी कधीही संघाच्या किंवा…
