माझा महाराष्ट्र! लबाड राजकारण्यांचा महाराष्ट्र!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा जनकल्याणासाठी आयुष्यभर लढणारा जाणता राजा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या सारख्या महान समाज सुधारकांचां महाराष्ट्र आज राजकारणी लोकांमुळे इतका बदनाम झाला आहे की महाराष्ट्रातील लोकांना मान वर करून मी महाराष्ट्रीयन आहे असे सांगायला लाज वाटू लागलीय.इतकी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे.आणि ही बदनामी भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे.महाराष्ट्रात…
